मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

खिलजि ·

खिलजि 25/01/2019 - 14:48
कसं सुचत ? यावर मीही विचार करतो इथेतिथे बघता बघता मेंदूवर वार होतो मग येते , एक झिणझिणी,,नखशिखांत टंकून , सोडून देतो आंजावर , मग बैसतो निवांत तुमची वाट बघत .... ==))

सुंदर मनोगत ! तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल... कारण क्लोरोफिलने परिपूर्ण असलेल्या त्या जीवाच्या प्रत्येक पेशीची ओळख, "Independent in existence and self-sufficient in nutrition" अशी करून दिली जाते. :) ;)

श्वेता२४ 25/01/2019 - 21:25
तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल. :):):)

चामुंडराय 30/01/2019 - 08:23
खिलजी मस्त आयडियाची कल्पना ! मला पूर्वी पासून क्लोरोफिलची क्रेझ आहे. वेअरेबल क्लोरोफिलचे कपडे घालून मी बाहेर उन्हात फिरतोय आणि स्किन पॅच मधून ग्लुकोज डिरेक्ट रक्तात जातेय. किंवा क्लोरोफिल वापरून झाडे फोटोसिंथेसिस ने ऊर्जा तयार करताहेत आणि ती ऊर्जा आपण टॅप करून वापरतो आहे अशा कल्पना सुचतात. रच्याकने आयडियाचे पेटंट घेता येते का? आपल्या कार्बन बेस जगात ग्लुकोज व्यतिरिक्त आणखी काय ऊर्जा स्त्रोत्र म्हणून वापरले जाते?

छान ! पण तुम्हाला अपेक्षित असलेला परिणाम क्लोरोफिल ने साध्य होईल असे वाटत नाही तस्मात कवितेत फक्त एक साधी सुधारणा सुचब्वतो : देवा, मारुआना देतो का रे , मारुआना ?

खिलजि 30/01/2019 - 16:13
मारुआना मी घेतलीय कधीच डोक्यात जाऊन बसलीय आता लग्न झालंय रे , म्हणूनच तर देव देव सुचतंय शिडा असतो तर थैमानाची गरजच नव्हती मला भिडण्याची वादळाची पण कुवत नव्हती आकाश आजही मला बघते ,सलामी देते पण मी जराशी गडबड केली तर आमची हि मलाच ठोकते म्हणून जाऊ दे म्हणतो साऱ्याना नजरेतच धरून ठेवतो कामावरच्या पऱ्यांना ब्याद कशाला पाळायची कुणाला हौस आहे उगाच मारून घ्यायची

चित्रगुप्त 01/02/2019 - 18:31
मी मूळ कविता तर आवडलीच, शिवाय बोनस म्हणून मिळालेली प्रतिसादातली कविता तर तुफानच आहे. बुद्ध - महावीरांनी वनात अनेक वर्षे तपश्चर्या केली, त्यापैकी अगदी थोडे दिवस अन्न घेतले होते असे ऐकले आहे. त्यांना सूर्यप्रकाशातून/ वातावरणातून ऊर्जा घेण्याची विद्या साध्य झालेली असेल का ? असे काही लोक अजून असल्याचे अधून मधून वाचायला मिळते. अश्याच आगळ्या वेगळ्या कल्पना/कविता जरूर लिहीत रहा.

खिलजि 25/01/2019 - 14:48
कसं सुचत ? यावर मीही विचार करतो इथेतिथे बघता बघता मेंदूवर वार होतो मग येते , एक झिणझिणी,,नखशिखांत टंकून , सोडून देतो आंजावर , मग बैसतो निवांत तुमची वाट बघत .... ==))

सुंदर मनोगत ! तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल... कारण क्लोरोफिलने परिपूर्ण असलेल्या त्या जीवाच्या प्रत्येक पेशीची ओळख, "Independent in existence and self-sufficient in nutrition" अशी करून दिली जाते. :) ;)

श्वेता२४ 25/01/2019 - 21:25
तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल. :):):)

चामुंडराय 30/01/2019 - 08:23
खिलजी मस्त आयडियाची कल्पना ! मला पूर्वी पासून क्लोरोफिलची क्रेझ आहे. वेअरेबल क्लोरोफिलचे कपडे घालून मी बाहेर उन्हात फिरतोय आणि स्किन पॅच मधून ग्लुकोज डिरेक्ट रक्तात जातेय. किंवा क्लोरोफिल वापरून झाडे फोटोसिंथेसिस ने ऊर्जा तयार करताहेत आणि ती ऊर्जा आपण टॅप करून वापरतो आहे अशा कल्पना सुचतात. रच्याकने आयडियाचे पेटंट घेता येते का? आपल्या कार्बन बेस जगात ग्लुकोज व्यतिरिक्त आणखी काय ऊर्जा स्त्रोत्र म्हणून वापरले जाते?

छान ! पण तुम्हाला अपेक्षित असलेला परिणाम क्लोरोफिल ने साध्य होईल असे वाटत नाही तस्मात कवितेत फक्त एक साधी सुधारणा सुचब्वतो : देवा, मारुआना देतो का रे , मारुआना ?

खिलजि 30/01/2019 - 16:13
मारुआना मी घेतलीय कधीच डोक्यात जाऊन बसलीय आता लग्न झालंय रे , म्हणूनच तर देव देव सुचतंय शिडा असतो तर थैमानाची गरजच नव्हती मला भिडण्याची वादळाची पण कुवत नव्हती आकाश आजही मला बघते ,सलामी देते पण मी जराशी गडबड केली तर आमची हि मलाच ठोकते म्हणून जाऊ दे म्हणतो साऱ्याना नजरेतच धरून ठेवतो कामावरच्या पऱ्यांना ब्याद कशाला पाळायची कुणाला हौस आहे उगाच मारून घ्यायची

चित्रगुप्त 01/02/2019 - 18:31
मी मूळ कविता तर आवडलीच, शिवाय बोनस म्हणून मिळालेली प्रतिसादातली कविता तर तुफानच आहे. बुद्ध - महावीरांनी वनात अनेक वर्षे तपश्चर्या केली, त्यापैकी अगदी थोडे दिवस अन्न घेतले होते असे ऐकले आहे. त्यांना सूर्यप्रकाशातून/ वातावरणातून ऊर्जा घेण्याची विद्या साध्य झालेली असेल का ? असे काही लोक अजून असल्याचे अधून मधून वाचायला मिळते. अश्याच आगळ्या वेगळ्या कल्पना/कविता जरूर लिहीत रहा.
देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल दे ना रे मजला मी कि नई छान छान खायला करून घालेन तुजला कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून लुटेल , हो फक्त लुटेल ते सूर्यनारायणाचे ऊन तू काया बनवलीस सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट तरी बी सारे शोधत बसलेत कुठं लागतोय का ते जॅकपॉट ? झाड बघा ना, कुठंच जात नाही तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं मलाही आवडेल तसं राहायला काहीही नको , हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला स्वतःच हात

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

चित्रगुप्त ·

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.

चौकटराजा 15/10/2018 - 14:15
उत्तम चित्रे ,प्रवाही भाषा! ही भाषा शैली मी कुठेतरी वाचलेली आहे ! ब्रॅम स्टोकर ?नारायण धारप ?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 16/10/2018 - 09:03
ब्रॅम स्टोकर- ड्रॅक्युला. जोनाथन हार्करचे जर्नल मिना मरेचे जर्नल डॉ. जॉन सेवार्डची डायरी वॅन हेल्सिन्ग. अद्भूत कादंबरी. ब्रॅम स्टोकर आणि मेरी शेलीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. अभिजात भयकथा. ड्रॅक्युला आणि फ्रॅकेन्स्टाईन.

शशिकांत ओक 15/10/2018 - 18:27
मुर्तीतील सौंदर्य आणि भावभंगिमांनी नटलेल्या कलाकृती पहायला मिळणे कठीण. ते कथानकात गोवून आम्हाला पहायला मिळते आहे... मानवी शरीराच्या रचनेची इतक्या बारकाईने लक्ष घालून केलेली चित्ररचना कला, कल्पना, रसिकता यातून आनंददायक अनुभूति करवून देऊन नामवंत कलाकारांना तुम्ही गौरवित केले आहेत.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 16/10/2018 - 08:53
सहसा घडत नाही. आपणच आपल्याला विवस्त्र निहाळायचे जमत नाही! त्या मानसिकतेतून बाहेर पडून मॉडेल्सना उभे करून तासंतास दगडांना विशिष्ट आकार देणे कलाकारी बरोबर प्रचंड शारीरिक कष्टाचे काम आहे हे प्रकर्षाने जाणवते.

चित्रगुप्त 16/10/2018 - 17:34
श्वेता, चौकटराजा, डॉ. म्हात्रे, जयंत नाईक, यशोधरा, शशिकांत ओक, प्रचेतस.... अतिशय आभार. सर्वांना कथामाला आवडत आहे, यातून पुढील भाग लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळते. लेखातील काही आवडले वा पटले नाही, तर ते जरूर कळवा.

कंजूस 17/10/2018 - 06:19
काही कथा कादंबरी आहे म्हणून हे पान उघडून पाहिलेच नव्हते इतके दिवस. त्या काळातील चित्रकारांची चित्रे दाखवण्याची कथाशैली म्युझिअममधील फक्त चित्रे पाहण्यापेक्षा फारच परिणामकारक आणि उत्कंठावर्धक आहे. चित्रकला माध्यम हे फोटोग्राफी माध्यामाच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. मला ही चित्रकला यात्रा फारच पसंत पडली. चित्रांतला उजेडाचा खेळ फारच सुंदर मांडला आहे. उगाचच या मालिकेकडे कथा असेल म्हणून दुर्लक्ष केले होते.

मित्रहो 17/10/2018 - 14:28
या भागात परत नवीन रहस्ये आली विशेषतः तो संदेश काय असेल, रोमला जायचे कारण काय. दरवेळेला नवीन पात्र येत आहे. यावेळेला चेझारे. खूप सुंदर चित्रे.

चित्रगुप्त 17/10/2018 - 20:58
अथांग आकाश, कंजूस, मित्रहो, अनेक आभार. @कंजूसजी: खरोखर चित्रकलेचे सामर्थ्य आणि वैभव अपार आहे. विशेषतः इ.स. १५०० - १९०० या चारशे वर्षात युरोपियन चित्रकेलेने जी उंची गाठली ती बघता विस्मय वाटतो. पुनर्जागरण काळातील इतिहासाला वास्तु-चित्र-मूर्तीकलेची अद्भुत जोड मिळाल्याने तो अतिशय मनोरंजक आहे. त्याचा मागोवा या लेखमालेतून घेण्याचा हा प्रयत्न आहे. @ मित्रहो: कथानायक रोमला जातो, याचे कारण मी नुक्तीच केलेली रोमची भ्रमंति आणि तिथे बघितलेल्या अविस्मरणीय कलाकृती. जणुकाय मी खरोखरीच पाचशे वर्षांपूर्वी रोमला गेलो होतो की काय असे वाटते आहे. या भ्रमंतीवरही लेखनाचा विचार आहे. .

बबन ताम्बे 17/10/2018 - 22:19
आत्तापर्यंतचे सर्व भाग अप्रतिम ! कथा आणि अप्रतिम चित्रांची गुंफण सर्वांगसुंदर ! पुढील लेखांची आणि अलैकिक चित्रांची प्रतीक्षा !

अतिशय सुंदर कलाकृती आहेत सर्व. अगदी पहिल्या Campfire By Moon मधल्या सुरेख छाया-प्रकाशाच्या डिटेल्ड रेखनापासून ते Palazzo Colonnaच्या दालनापर्यंत आणि (हर्क्युलस/झ्युअस-सेंटॉर) शिल्पपर्यंत.... प्रत्येक कलाकृती केवळ अप्रतिम!!! (पुनर्जागरण शब्द आवडला) Renaissance हा काळ युरोपातील कलाविश्वासाठी स्वर्गीय काळ होता हे नक्की! अशी चित्रशैली भारतात असती तर अनेक सोळाव्या ते विसाव्या शतकातील व्यक्ती खरोखर दिसायला कशा होत्या ते उमगले असते. ता.क.:- शार्प ऑब्जेक्टस पुस्तक वाचत होतो. योगायोगाने या लेखातील दोन उल्लेख त्या पुस्तकात आहेत. १. चित्र क्र ४-५ ल्युक्रेशिया बोर्जिया २. चित्र क्र 15 artemis

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:13
@ पैलवानः --- शार्प ऑब्जेक्टस या पुस्तकात ल्युक्रेशिया बोर्जिया आणि artemis बद्दल नेमके काय लिहीले आहे, याची उत्सुकता आहे. वाटल्यास तेवढ्या भागाचा फोटो काढून इथे द्यावा ही विनंती.

In reply to by चित्रगुप्त

परत पुस्तक चाळताना ल्युक्रेशिया बोर्जिया चा उल्लेख 'हत्या करणारी व्यक्ती' असा आहे. अरटेमिसचा सापडला नाही. थोडं बारकाईनं शोधतो परत. (पानाचा फोटो व्यनि ने पाठवलाय)

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 21/10/2018 - 16:46
@पैलवानः आपण पाठवलेले पुस्तकातील पान वाचले. ल्युक्रेशियाबद्दल आतापर्यंत बहुतेक ठिकाणी वाईटच लिहीले गेले आहे. नेटफ्लिक्स वरील Borgias या सिरियल मधे तिचे सहानभूतीपूर्वक चित्रण केले गेले आहे. ११ की १४ व्या वर्षी राजकीय लाभासाठी वडिलांनी वयाने खूप मोठ्या माणसाशी तिचे लग्न लावून दिल्यापासून तिच्या जीवनाचे गाडे भरकटले. याच प्रकारे नंतर नंतर लावून दिलेली लग्ने वगैरेत तिचे एकूण ३९ वर्षांचे आयुष्य व्यतीत झाले. हे सर्व बघून-वाचून तिच्याविषयी सहानुभूतीच वाटते. .

चित्रगुप्त 19/10/2018 - 13:37
@ बबन तांबे, पैलवान, वरूण मोहिते, विनिता ००२, आभार. कथामालिका आवडते आहे हे वाचून आनंद झाला. प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठालेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

जबरदस्त पक्कड घेते आहे कथा आणि चित्रे तर अप्रतिम सुंदर आहेत. चित्रे आणि कथा गुंफण्याचे तुमचे कौशल्य वाखडण्या जोगेच आहे. खूप खूप आवडला हा भाग देखील. पुढच्या भागाची मनापासून वाट पाहाते आहे.लवकर येऊ द्या

पहिले सारे भाग नव्याने वाचावे लागतात. अलौकिक चित्रांमागील इतिहास, त्यामागील कथा-दंतकथा समजून घेऊन एवढे सुंदर, आकर्षक कथानक; लेखकाला पडलेले हे एक सुंदर स्वप्न आहे. ती अलौकिक चित्रे त्या सुंदर स्वप्नातून घरबसल्या जागेपणी पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरेच अद्भुतरम्य. अनेक अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

चित्रगुप्त 21/10/2018 - 14:27
ज्योति अवलानी, सुधीर कांदळकर, अनेक आभार. या कथामालेतील चित्रे काटेकोरपणे विचार केला, तर अगदी नेमकी त्याच काळातलीच आहेत असे नाही. उदाहरणार्थ सध्या जे कथानक चालू आहे, त्याचा काळ इ.स.१४९५ च्या आसपासचा आहे. या काळातील चित्रे त्यामानाने साधारणपणे जरा ढोबळ, अप्रगत होती. तसेच हॉलंड, फ्रान्स मधील चित्रे इटलीत उपलब्ध नसणार. कथेची एकंदरित रंजकता आणि पुनर्जागरण काळातील कलेचे दर्शन, या दृष्टीने जरा स्वातंत्र्य घेत आहे. हल्ली आपण बघतो ते सेंट पीटर्स चर्च, सिस्टाईन चॅपेल मधील मायकेल एंजेलोचे सुप्रसिद्ध चित्र १४९५ पर्यंत अस्तित्वात आलेले नव्हते. एवढ्या सुप्रसिद्ध निर्मितींचे उल्लेख मात्र कालानुसारच करणार आहे.

सविता००१ 23/10/2018 - 17:55
काका, अप्रतिम मालिका आहे ही. जगातली उत्तमोत्तम चित्रे आणि ती अशा सुरेख प्रवाही कथानकात गुंफलेली कधी वाचनात येइल असं वाटलंही नाही. इतकी गुंतून गेले आहे या सगळ्या चित्रांमध्ये आणि कथेत की बास. लौकर कौकर पुढचे भाग येउदेत. फार उत्कंठा लागून राहते नाहीतर.

चित्रगुप्त 01/11/2018 - 17:00
@ विवेक पटाईत आणि मदनबाण, आभार. मदनबाणः मोनालिसाच्या गूढ्स्मितासारखाच तुमचा गुटगुटीत पाखरांचा प्रतिसाद रहस्यमय वाटला. कोणत्या चित्राबद्दल बोलता ?

अनिंद्य 11/03/2019 - 16:18
@ चित्रगुप्त, लेखमाला एकाच बैठकीत सलग वाचायची ह्या हट्टापायी राहून गेली होती, आज सगळे भाग वाचले. चित्र शिल्पे तर भरजरी आहेतच, शब्दशिल्पही साजेसंच आहे. आवडले. पु भा प्र, अनिंद्य

चित्रगुप्त 16/08/2022 - 11:21
गेल्या चार वर्षांपासून अधुरी राहिलेली ही कथामाला यावर्षी नक्की पूर्ण करायची असा निश्चय आहे. नवीन मिपाकर या कथामालिकेचे चारी भाग वाचून अभिप्राय कळवतील, अशी आशा आहे. धन्यवाद.

चित्रगुप्त 24/07/2023 - 07:44
माझाच यापूर्वीचा एक प्रतिसादः
प्रत्येक भाग लिहील्यानंतर पुढे काय लिहायचे हे अजिबात ठरलेले नसते, परंतु काही तरी संदर्भ, एकादे चित्र वा अनुभव यातून सुरुवात होते आणि सुचत जाते. असे काही सुचणे आणि चित्रे हुडकणे हा अनुभव खूपच आनंददायक आहे.
-- या प्रदीर्घ कथामालेचा पहिला भाग २१ आक्टोबर २०१७ ला प्रकाशित झाला, त्यानंतरच्या वर्षभरात आणखी तीन भाग लिहिता आले. मात्र त्यानंतर आता जवळजवळ पाच वर्षे होत आली, तरी पुढली कथा सुचली नाही, आणि मनातून हा विषय मागे पडत गेल्याने ते आणखीनच कठीण झाले. मध्यंतरी अनेकदा लिहायचे ठरवून देखील प्रत्यक्षात ते झाले नाही. यापुढे आपण एकच समारोपाचा भाग लिहावा, त्यात कथानायक 'लोरेंझो' हा आता वृद्धावस्थेस आलेला असून मध्यंतरीच्या अनेक वर्षांतल्या घटना सांगतो आहे, असे समजून लिहावे, असा विचार आहे, आणि हे काम लगेचच हाती घ्यावे अशीपण इच्छा आहे. -- यापूर्वीचे चारी भाग विचक्षण वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहेत, त्यांनी या शेवटल्या आगामी भागातून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी काही सूचना केल्यास फार फार चांगले होईल. या निमित्ताने अगदी नवीन मिपाकरांना चारी भाग वाचता येऊन त्यांनाही यथायोग्य प्रतिसाद देता येतील. -- तुमच्या अमूल्य सूचनांच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक 19/02/2025 - 11:34
एक अभूतपूर्व काल्पनिक कथा पण खऱ्या व्यक्तिमत्त्वांना मध्यात गुंफून सादर करताना पुराणकथा कशा पद्धतीने निर्माण झाल्या असाव्यात याची अनुभूती होते. ग्रीक आणि रोमन साम्राज्य काळातील चित्र शिल्प कलेचे वैभव आपल्याला घर बसल्या पहायला मिळते. ही चित्रगुप्त यांची मिपाकरांना मिळणारी कलेची मेजवानी आहे. लेखक रोमला प्रत्यक्षात जाऊन आल्यावर तिथे कथा नायक आणि साथीदार जाऊन विविध विषयांवरील पेंटींगवर भाष्य करतील आणि पुढील घटनांचे गूढ वाढवतील असे वाटते. या पुढील भागाला सादर करण्यास मधल्या काळात खंड पडल्याने विषयाची व्याप्ती वाढवण्यासाठी उसंत मिळाला आहे. असे मानतो. या प्रदीर्घ कथानकातील पात्रांचा परिचय करून देता आला तर नव्या आणि जुन्या वाचकांना संदर्भ लावायला सोपे होईल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 20/02/2025 - 19:03
बर्‍याच काळानंतर आता पुन्हा लेखनाकडे वळायला अनुकूल परिस्थिती - आणि दोन महिने मोकळा वेळ लाभणार आहे. तस्मात आता हे काम निश्चयाने हाती घेऊन पार पाडले पाहिजे. वाचकांना या लेखमालेत अद्याप रुची - आणि पुढील भागांविषयी उत्सुकता आहे, हे वाचून आनंद झाला. अनेक आभार.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

काम हे काम असतं!

फुटूवाला ·

In reply to by सतिश गावडे

फुटूवाला 18/09/2018 - 19:35
तुमचा प्रतिसाद डोक्यावरून गेलाय..... बऱ्याच वर्षांपूर्वीच्या विप्र स्टाईलच्या क्रिप्टिक लेख लिंकवाल तर समजून जाईल असे वाटत आहे.. विनंती

In reply to by चांदणे संदीप

फुटूवाला 18/09/2018 - 19:40
असं म्हणाले तर सगळ्यांना सवय असते की कुठ,? काय कार्यक्रम आहे? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? पण मी एकही प्रश्न ना विचारता कार्यक्रम स्थळाजवळ जाऊन विचारतोय हे त्याला आश्चर्यकारक वाटलं... त्याने बोलूनही दाखवलं की परत तुला बोलवायला आवडेल.. नाहीतर होते असे कि वेळ सांगतात काही अन त्या वेळेत कार्यक्रम संपला नाही तर कुरकुर चालू होते..

In reply to by फुटूवाला

मिपावर वाचनमात्र राहण्याची काळजी घ्या आणि लिहीत राहा. तुमचे अनुभव अनोखे असणार, याबद्दल खात्री आहे.

In reply to by फुटूवाला

सुबोध खरे 22/09/2018 - 10:39
अशा ठिकाणी डोके शांत ठेवणे हाच एक उपाय आहे. कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात राहत नाहीत आणि भारतात लोकांना सांगितलेली वेळ न पाळणे यात आपण काही गैर करतो आहे असे वाटतच नाही. अशा ढिल्या लोकांकडून गुपचूप दोन पैसे जास्त घेणे हाच एक मानसिक शांतीसाठी उत्तम उपाय आहे. एक आगाऊ सूचना करतो आहे. उद्धट वाटले तर खुशाल केराची टोपली दाखवा. जर एखाद्याचे लग्न किंवा असा मोठा समारंभ असेल तर तुमच्याकडे असलेला एखादा चांगला फोटो मोठा करून त्यांना त्याच्या एक वर्षाच्या वाढदिवशी भेट म्हणून द्या. माणसं आयुष्यभर लक्षात ठेवतात. ५० माणसं हा फोटो दिला आणि त्यातील एकाने जरी परत काम दिले तरी आपले पैसे वसूल होतात.

In reply to by सुबोध खरे

फुटूवाला 23/09/2018 - 00:19
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.. डोक शांत ठेवतो म्हणूनच तर तो मला कूल बोलून गेला, केराची टोपली तयारच असते पण एक व्यवसाय निवडलेला असल्याने दाखवताना पुन्हा एकदा विचार करावा लागतो.. फोटो फ्रेम बद्दल जे बोललात ते खरच मला आवडलं. वैयक्तीक ते मी करतोच सोबतच चहाचा कप, मुलाचा टिफीन चा डब्बा, आणि एक टेबल कॅलेंडर(ज्यांना जे बरं दिसेल) अशा गिफ्ट मी देतोच ☺️

In reply to by सतिश गावडे

फुटूवाला 18/09/2018 - 19:35
तुमचा प्रतिसाद डोक्यावरून गेलाय..... बऱ्याच वर्षांपूर्वीच्या विप्र स्टाईलच्या क्रिप्टिक लेख लिंकवाल तर समजून जाईल असे वाटत आहे.. विनंती

In reply to by चांदणे संदीप

फुटूवाला 18/09/2018 - 19:40
असं म्हणाले तर सगळ्यांना सवय असते की कुठ,? काय कार्यक्रम आहे? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? पण मी एकही प्रश्न ना विचारता कार्यक्रम स्थळाजवळ जाऊन विचारतोय हे त्याला आश्चर्यकारक वाटलं... त्याने बोलूनही दाखवलं की परत तुला बोलवायला आवडेल.. नाहीतर होते असे कि वेळ सांगतात काही अन त्या वेळेत कार्यक्रम संपला नाही तर कुरकुर चालू होते..

In reply to by फुटूवाला

मिपावर वाचनमात्र राहण्याची काळजी घ्या आणि लिहीत राहा. तुमचे अनुभव अनोखे असणार, याबद्दल खात्री आहे.

In reply to by फुटूवाला

सुबोध खरे 22/09/2018 - 10:39
अशा ठिकाणी डोके शांत ठेवणे हाच एक उपाय आहे. कारण बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात राहत नाहीत आणि भारतात लोकांना सांगितलेली वेळ न पाळणे यात आपण काही गैर करतो आहे असे वाटतच नाही. अशा ढिल्या लोकांकडून गुपचूप दोन पैसे जास्त घेणे हाच एक मानसिक शांतीसाठी उत्तम उपाय आहे. एक आगाऊ सूचना करतो आहे. उद्धट वाटले तर खुशाल केराची टोपली दाखवा. जर एखाद्याचे लग्न किंवा असा मोठा समारंभ असेल तर तुमच्याकडे असलेला एखादा चांगला फोटो मोठा करून त्यांना त्याच्या एक वर्षाच्या वाढदिवशी भेट म्हणून द्या. माणसं आयुष्यभर लक्षात ठेवतात. ५० माणसं हा फोटो दिला आणि त्यातील एकाने जरी परत काम दिले तरी आपले पैसे वसूल होतात.

In reply to by सुबोध खरे

फुटूवाला 23/09/2018 - 00:19
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.. डोक शांत ठेवतो म्हणूनच तर तो मला कूल बोलून गेला, केराची टोपली तयारच असते पण एक व्यवसाय निवडलेला असल्याने दाखवताना पुन्हा एकदा विचार करावा लागतो.. फोटो फ्रेम बद्दल जे बोललात ते खरच मला आवडलं. वैयक्तीक ते मी करतोच सोबतच चहाचा कप, मुलाचा टिफीन चा डब्बा, आणि एक टेबल कॅलेंडर(ज्यांना जे बरं दिसेल) अशा गिफ्ट मी देतोच ☺️
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या महिन्यात रात्री झोपेत असताना एक काॅल आला मी: हॅलो क्ष: अरे फोटूवाले १७ तारखेला आपल्याला जालनाला जायचंय. मी: ओके चार्जिंग नसल्यानं फोन बंद पडला लगेच. :( काय झालं काय माहित पण काॅल हिस्ट्रीतून नंबरही गायब झाला. ताबडतोबीची नोंद म्हणून मी कॅलेंडर वर नावाऐवजी जालना लिहीलं.कालपर्यंत मला रिकन्फर्मचा काॅल आलाच नाही. आज पहाटे साडेचार वाजता काॅल आला.आवरलं का विचारायला! मी म्हटलं २० मिनीटं आहेत अजून, कुठे येऊ?

मी स्वप्न पाहत नाही

खिलजि ·

खिलजि 26/04/2018 - 17:28
मला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त 27/04/2018 - 05:23
मी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही
-- भाग्यवान आहात.
मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा
.... अगदी बरोबर.

खिलजि 26/04/2018 - 17:28
मला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त 27/04/2018 - 05:23
मी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही
-- भाग्यवान आहात.
मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा
.... अगदी बरोबर.
मी स्वप्न पाहत नाही कारण , मला ते पडत नाही नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे काहीतरी वेगळंच बनायचे मी पडतो , लकटतो त्या पलंगावर विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे डोळे काही मिटत नसतात स्वप्न कुठले बघायचे नि कसे ? याचेच विचार मनात घोळत असतात हळूहळू झापड यायला लागते डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो काही स्वप्न पडलं का ?

मजूर

शिव कन्या ·
लेखनप्रकार
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

उदासगाणी

समयांत ·

एस 29/11/2017 - 20:42
आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहातसे दिसतेय. या टप्प्यावर नैराश्य वगैरे येणे फारच सामान्य गोष्ट आहे. यातून सावरून पुढे जाऊ शकलात तर नंतर कळेल की आयुष्य एकूणच त्यातल्या सर्व सुखदुःखांसह रोचक, मी तर म्हणेल की मजेशीर आहे. :-) मनःपूर्वक शुभेच्छा.

सौन्दर्य 30/11/2017 - 09:15
मनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.

सौन्दर्य 30/11/2017 - 09:15
मनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.

Nitin Palkar 30/11/2017 - 16:15
छान लिहिलंय. पण.... मनाची उदासीनता कुरवाळत बसल्याने कमी न होता वाढतच जाते. पाडव्याला जसं आपण कणभर कडुलिंब खातो आणि नंतर भरपेट गोड जेवतो तसंच आयुष्याचही असतं. "मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे," बेरोजगारीमुळे आयुष्याला दिशाहीनता येत नाही तर सकारात्मक विचारांच्या अभावाने आणि योग्य प्रयत्नांच्या अभावी आयुष्य दिशाहीन वाटते. केशवसुतांच्या 'सतारीचे बोल'या कवितेतील नायकाप्रमाणे या लेख नायकाची मनस्थिती आहे. मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी.

In reply to by Nitin Palkar

समयांत 30/11/2017 - 18:26
धन्यवाद, उदासीनता कुरवाळणे यापेक्षा बरेच पुढचे लेख-नायकाच्या मनात येत आहे, निसर्गाची स्फूर्ती त्याला लाभत नसल्याने अस्वस्थता आली आहे. माणसांनी चालवलेला प्रतिशाश्वततेच्या हव्यासाचा त्याला उबग आलेला आहे. मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी. ह्या सूचनेचा उगम आणि प्रयोजन समजले नाही. आणि मनाचा दुबळेपणा कुठे जाणवला तेही.

उदासगाण्यांची मैफल सजवण्यास मला नेहमीच म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आवडले आहे.. उदासगाण्यात मन रमवणे म्हणजे दु:खी कष्टी असणे असे नव्हे. त्या गाण्यातील शब्द त्यातला आशय वा संदर्भ यांचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नसला तरी काही उदासगाणी मनात घर करुन रहातात. दिल के अरमां आसूओमे बह गये.. हे एक अतिशय जीवघेणं गाणं.. तशी अनेक आहेत , पण सगळ्यांबद्दल आता लिहिणे शक्य नाही. दूसरे एक असेच अप्रतिम पण फारसे लोकप्रिय नसलेले गाणे (खरेतर अनेकांना हे गाणे माहितच नसावे) .. गुलजारच्या किताब चित्रपटात एका अंध भिकार्‍याने गायलेले दाखवले आहे .. ऐकून बघा. मेरे साथ चले ना साया

In reply to by मराठी कथालेखक

समयांत 30/11/2017 - 18:17
अगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला, धन्यवाद. मला 'किताब' मधले गुलजार यांचे गीत माहिती नव्हते. याचाही उदासगाणी सारखा आस्वाद घेता येईल.

Naval 01/12/2017 - 14:47
खुप सुन्दर लेख....तलत मेहमूद उदासगाण्यांचा बादशाह... त्याच्या तलम आवाजाने कायम वेड केलं. "श्याम -ए -गम की कसम" "सीने मी सुलगते है अरमा", "ए मेरे दिल कहीं और चल" कित्ती गाणी आठवली एकदम. मुकेश ची उदासगाणी पण लाजवाब !

अगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला
धन्यवाद,... चला तर मग काही उदास गाण्यांची उजळणी करुयात... श्रेया घोषालच्या आवाजातील "उज़डे से लम्हो को आस तेरी.. जख्मी दिलोंको है प्यास तेरी..." की मन वेदनेच्या एका वेगळ्याच विश्वात फिरुन येतं (गाणं तुम्ही ओळखलं असेलच !!)

गाणं पहायला जरा कृत्रिम वाटतं .. म्हणजे आर्ट सिनेमाचा टिपीकल फॉर्म्युला वापरुन चित्रीकरण केल्यासारखं ..पण शब्द , संगीत आणि आवाज अप्रतिम.

सानझरी 04/12/2017 - 15:24
छान लिहीलाय लेख. उदासगाणी का आवडावीत याला काही कारण नसतं. मराठी कथालेखक यांच्या मताशी सहमत. 'सजनवा बैरी हो गये हमार' हेही असंच एक उदास पण सुंदर गाणं. यावरची अनुराधा पाटील यांची कविताही चांगली आहे.. मनाची दारं बंद करून घेतली तरी कानावर येतच राहतात वा-यामधून 'सजनवा बैरी हो गये हमार ...'चे दाटलेल्या आवाजातले करूण स्वर आणि अनोळखी गावातल्या रस्त्यांमधून पावसापाण्यात आडोसा शोधत एखाद्या अनामिक वळचणीखाली उभं राहताना आठवावं दूर देशातलं आपलं घर... तसं वाटत राहतं काही काही. नसूनही परका होऊन गेल्यासारखा वाटणारा, एक प्रिय चेहरा डोळ्यांसमोर तरळतो धुक्यासारखा... आणि कोसळत राहतात दूर देशातल्या आपल्या नसलेल्या घराच्या भिंती..

एस 29/11/2017 - 20:42
आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहातसे दिसतेय. या टप्प्यावर नैराश्य वगैरे येणे फारच सामान्य गोष्ट आहे. यातून सावरून पुढे जाऊ शकलात तर नंतर कळेल की आयुष्य एकूणच त्यातल्या सर्व सुखदुःखांसह रोचक, मी तर म्हणेल की मजेशीर आहे. :-) मनःपूर्वक शुभेच्छा.

सौन्दर्य 30/11/2017 - 09:15
मनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.

सौन्दर्य 30/11/2017 - 09:15
मनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.

Nitin Palkar 30/11/2017 - 16:15
छान लिहिलंय. पण.... मनाची उदासीनता कुरवाळत बसल्याने कमी न होता वाढतच जाते. पाडव्याला जसं आपण कणभर कडुलिंब खातो आणि नंतर भरपेट गोड जेवतो तसंच आयुष्याचही असतं. "मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे," बेरोजगारीमुळे आयुष्याला दिशाहीनता येत नाही तर सकारात्मक विचारांच्या अभावाने आणि योग्य प्रयत्नांच्या अभावी आयुष्य दिशाहीन वाटते. केशवसुतांच्या 'सतारीचे बोल'या कवितेतील नायकाप्रमाणे या लेख नायकाची मनस्थिती आहे. मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी.

In reply to by Nitin Palkar

समयांत 30/11/2017 - 18:26
धन्यवाद, उदासीनता कुरवाळणे यापेक्षा बरेच पुढचे लेख-नायकाच्या मनात येत आहे, निसर्गाची स्फूर्ती त्याला लाभत नसल्याने अस्वस्थता आली आहे. माणसांनी चालवलेला प्रतिशाश्वततेच्या हव्यासाचा त्याला उबग आलेला आहे. मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी. ह्या सूचनेचा उगम आणि प्रयोजन समजले नाही. आणि मनाचा दुबळेपणा कुठे जाणवला तेही.

उदासगाण्यांची मैफल सजवण्यास मला नेहमीच म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आवडले आहे.. उदासगाण्यात मन रमवणे म्हणजे दु:खी कष्टी असणे असे नव्हे. त्या गाण्यातील शब्द त्यातला आशय वा संदर्भ यांचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नसला तरी काही उदासगाणी मनात घर करुन रहातात. दिल के अरमां आसूओमे बह गये.. हे एक अतिशय जीवघेणं गाणं.. तशी अनेक आहेत , पण सगळ्यांबद्दल आता लिहिणे शक्य नाही. दूसरे एक असेच अप्रतिम पण फारसे लोकप्रिय नसलेले गाणे (खरेतर अनेकांना हे गाणे माहितच नसावे) .. गुलजारच्या किताब चित्रपटात एका अंध भिकार्‍याने गायलेले दाखवले आहे .. ऐकून बघा. मेरे साथ चले ना साया

In reply to by मराठी कथालेखक

समयांत 30/11/2017 - 18:17
अगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला, धन्यवाद. मला 'किताब' मधले गुलजार यांचे गीत माहिती नव्हते. याचाही उदासगाणी सारखा आस्वाद घेता येईल.

Naval 01/12/2017 - 14:47
खुप सुन्दर लेख....तलत मेहमूद उदासगाण्यांचा बादशाह... त्याच्या तलम आवाजाने कायम वेड केलं. "श्याम -ए -गम की कसम" "सीने मी सुलगते है अरमा", "ए मेरे दिल कहीं और चल" कित्ती गाणी आठवली एकदम. मुकेश ची उदासगाणी पण लाजवाब !

अगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला
धन्यवाद,... चला तर मग काही उदास गाण्यांची उजळणी करुयात... श्रेया घोषालच्या आवाजातील "उज़डे से लम्हो को आस तेरी.. जख्मी दिलोंको है प्यास तेरी..." की मन वेदनेच्या एका वेगळ्याच विश्वात फिरुन येतं (गाणं तुम्ही ओळखलं असेलच !!)

गाणं पहायला जरा कृत्रिम वाटतं .. म्हणजे आर्ट सिनेमाचा टिपीकल फॉर्म्युला वापरुन चित्रीकरण केल्यासारखं ..पण शब्द , संगीत आणि आवाज अप्रतिम.

सानझरी 04/12/2017 - 15:24
छान लिहीलाय लेख. उदासगाणी का आवडावीत याला काही कारण नसतं. मराठी कथालेखक यांच्या मताशी सहमत. 'सजनवा बैरी हो गये हमार' हेही असंच एक उदास पण सुंदर गाणं. यावरची अनुराधा पाटील यांची कविताही चांगली आहे.. मनाची दारं बंद करून घेतली तरी कानावर येतच राहतात वा-यामधून 'सजनवा बैरी हो गये हमार ...'चे दाटलेल्या आवाजातले करूण स्वर आणि अनोळखी गावातल्या रस्त्यांमधून पावसापाण्यात आडोसा शोधत एखाद्या अनामिक वळचणीखाली उभं राहताना आठवावं दूर देशातलं आपलं घर... तसं वाटत राहतं काही काही. नसूनही परका होऊन गेल्यासारखा वाटणारा, एक प्रिय चेहरा डोळ्यांसमोर तरळतो धुक्यासारखा... आणि कोसळत राहतात दूर देशातल्या आपल्या नसलेल्या घराच्या भिंती..
लेखनविषय:
चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

आता फक्त घासफूस ...

गबाळ्या ·
काव्यरस
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी. केल्या रित्या बाटल्या चकण्यांच्या ताटल्या पडे बिअरचाच पाऊस पण आता... आता फक्त घास फुस चापिल्या बोट्या फोडिल्या नळ्या ढेरी तुडुंब करी मन खुश पण आता... आता फक्त घास फुस दिन ते गेले वय ही झाले झाली शरीराची नासधूस अन आता ... आता फक्त घास फुस

बरं एवढं नि उगीच थोडं ..

सस्नेह ·

बाजीप्रभू 06/09/2017 - 12:05
मीही जेवण बनवतांना अंदाजपंचे धाओदरसे बनवतो... ९९ टक्के टेस्टी बनतं (असे घरचे म्हणतात)... कसं बनवलं या प्रश्नाला कृतीमध्ये मी नेहमी "दोन वाटी प्रेम" हा जिन्नस खूप महत्वाचा असं सांगतो. लेखात निसर्गाचे रेफरन्स खूप आवडले. अप्रतिम शब्द रचना.

नाखु 06/09/2017 - 12:11
माप त्याच्या पदरात पडेल असे लिखाण!!! मापातला मोकळा ढाकळा नाखु

रेवती 06/09/2017 - 16:12
आईशप्पथ! असेच प्रश्न, हीच उत्तरे! या मापात काही फरक नाही पण असा प्रत्येक शब्द तोलून मापून लिहिलेला लेख आवडला. आज्जी आणि मी असे अनेक प्रसंग आठवले. उगीच एवढं आणि उलिसं हे शब्द तर हमखास असत. तरी मी मापाची फार टिवटिव केली की "सासरी कसं होणार?" या प्रश्नानं हैराण झालेली आजी आठवते. ग्रेट लिहिलय स्नेहा. आता माझा प्रतिसाद इथे आवरता घेतला नाही तर लांबत जाईल.

इशा१२३ 06/09/2017 - 19:27
मस्त!हे असेच आणि असेच चालते.माप बिप कधि आजीने वापरताना पाहिलेले आठवत नाहि ना कधि आईने.त्यांना नविन पदार्थ विचारताना कसा करायचा म्हणजे मापबिप हे कधि कुणाला विचारतानाहि पाहिलेले आठवत नाहि.हेच काकु,आत्या मावशी बाबत.कुठलाही आणि कितीही लोकांसाठी करायचा पदार्थ असाच अंदाजाने करणार आणि नेमक्या चविवाच होणार हे ठरलेल.आताशा मलाही माप लागत नाहि अंदाजाने आणि वासाने तिखट ,मीठ समजत. आता मुलांना शिकवताना त्यांनाही असेच प्रश्ण पडतात, किति प्रमाणात काय वापरायच.घ्या म्हणते जरा अंदाजानेच.

इशा१२३ 06/09/2017 - 19:27
मस्त!हे असेच आणि असेच चालते.माप बिप कधि आजीने वापरताना पाहिलेले आठवत नाहि ना कधि आईने.त्यांना नविन पदार्थ विचारताना कसा करायचा म्हणजे मापबिप हे कधि कुणाला विचारतानाहि पाहिलेले आठवत नाहि.हेच काकु,आत्या मावशी बाबत.कुठलाही आणि कितीही लोकांसाठी करायचा पदार्थ असाच अंदाजाने करणार आणि नेमक्या चविवाच होणार हे ठरलेल.आताशा मलाही माप लागत नाहि अंदाजाने आणि वासाने तिखट ,मीठ समजत. आता मुलांना शिकवताना त्यांनाही असेच प्रश्ण पडतात, किति प्रमाणात काय वापरायच.घ्या म्हणते जरा अंदाजानेच.

रुपी 06/09/2017 - 23:30
खूप खूप सुरेख लिहिलंय! आजीबरोबर स्वयंपाकघरात फार लुडबूड नाही करायला मिळाली, पण आईचंही सगळं असंच अंदाजाने असतं आणि आता माझंही. त्यामुळे पाकृ लिहिताना सगळं साहित्य प्रमाणात लिहिणं हा सगळ्यात जास्त अवघड भाग वाटतो ;)

मितान 07/09/2017 - 12:08
ब्येष्ट लिहिलंय ग !!! हे माप फक्त रांधतावाढताच नाही तर आयुष्यात सगळीकडेच तारतम्याने वापरता आलं तो जिंकला !!

नंदन 07/09/2017 - 14:26
छान लिहिलंय. या खेपेला आजीकडून कच्च्या केळ्यांची भाजी शिकायचा प्रयत्न केला होता. एवढंसं मीठ, जराशी हळद आणि केळी किती जून आहेत, यावर पाण्याचं प्रमाण इत्यादी पाहून तो नाद सोडून दिला :)

अभ्या.. 07/09/2017 - 15:35
छान. कुठल्याही कामात एकदा हात बसला की ते हातात बसतं. हॉटेलातील वस्तादाकडे पाहून पाहून ते प्रचंड वेगाने, अंदाजाने आणि सराईतपणे हँडल करणे जमनार नाही असे वाटलेले. धाडस केले अन जमले लगेच. त्यानंतर घरातला गॅस स्लो वाटू लागला, चमचे, भारंभार भांडी अन मापाची कधीच गरज वाटली नाही. फक्त वस्तू हाताशी ठेवण्याची कला आहे. ती जमली की झालं. हपिसातल्या कामातही असेच असते. अंदाजानेच होतात परफेक्ट कामे. प्रत्येकवेळी साईज फॉर्म्याट आणि इतर डीटेल्स चेक करावे लागत नाहीत. पाहणारे नवल करतात पण आपला हात बसलेला असतो.

मस्त लिहिलं आहात. माझी आजी देखील सुगरण होती. तिला तर चमच्याने किंवा वाटी भांड्याने मोजलेलं आवडतच नसे. तस केलंच तर ती ते परत करायला लावायची. तिने मला पाट्या-वरवंट्यावर चटणी वाटायला शिकवली ते आठवलं. पाट्यावरचा ऐवज वरवंट्याच्या ह्या बाजुकडून त्याबाजूकडे कसा सरकला पाहिजे ते तिनेच शिकवलं. जेमतेम चार बोटांवर पाणी घे पुरेल ते चटणीला अस तीच कायम म्हणणं होतं. घरात मिक्सर असूनही अनेक वर्षे तिने चटणी पाट्या-वरवंट्यावर करायला लावली. आणि आजही माझं मत आहे की त्या चटणीची चव मिक्सर मधल्या चटणीला नक्कीच नाही.

In reply to by धर्मराजमुटके

सस्नेह 08/09/2017 - 09:56
खरंय. भाज्या धुतल्या शिवाय घेणं डेंजरच. त्या काळात भाज्यांवर भाराभर पेस्टिसाईड्स मारली जात नव्हती, बहुधा त्यामुळे न धुतल्या तरी आरोग्य बिघडत नसे

स्मिता. 09/09/2017 - 05:23
सुगरणीने बनवलेल्या पदार्थासारखा खमंग आणि खुसखुशीत लेख! अगदी असेच संवाद आमच्याकडेही झालेले आहेत. कधीतरी भाजी बनवायची हौस जागृत झाली की मी आईला किती मिरच्या, किती लसूण पाकळ्या, किती चमचे मीठ असले प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. बिचारी मनातल्या मनात हिशोब करून मिरच्या- लसूणपाकळ्यांची अंदाजे संख्या सांगायची. मीठ मात्र स्वतःच टाकायची :D

बाजीप्रभू 06/09/2017 - 12:05
मीही जेवण बनवतांना अंदाजपंचे धाओदरसे बनवतो... ९९ टक्के टेस्टी बनतं (असे घरचे म्हणतात)... कसं बनवलं या प्रश्नाला कृतीमध्ये मी नेहमी "दोन वाटी प्रेम" हा जिन्नस खूप महत्वाचा असं सांगतो. लेखात निसर्गाचे रेफरन्स खूप आवडले. अप्रतिम शब्द रचना.

नाखु 06/09/2017 - 12:11
माप त्याच्या पदरात पडेल असे लिखाण!!! मापातला मोकळा ढाकळा नाखु

रेवती 06/09/2017 - 16:12
आईशप्पथ! असेच प्रश्न, हीच उत्तरे! या मापात काही फरक नाही पण असा प्रत्येक शब्द तोलून मापून लिहिलेला लेख आवडला. आज्जी आणि मी असे अनेक प्रसंग आठवले. उगीच एवढं आणि उलिसं हे शब्द तर हमखास असत. तरी मी मापाची फार टिवटिव केली की "सासरी कसं होणार?" या प्रश्नानं हैराण झालेली आजी आठवते. ग्रेट लिहिलय स्नेहा. आता माझा प्रतिसाद इथे आवरता घेतला नाही तर लांबत जाईल.

इशा१२३ 06/09/2017 - 19:27
मस्त!हे असेच आणि असेच चालते.माप बिप कधि आजीने वापरताना पाहिलेले आठवत नाहि ना कधि आईने.त्यांना नविन पदार्थ विचारताना कसा करायचा म्हणजे मापबिप हे कधि कुणाला विचारतानाहि पाहिलेले आठवत नाहि.हेच काकु,आत्या मावशी बाबत.कुठलाही आणि कितीही लोकांसाठी करायचा पदार्थ असाच अंदाजाने करणार आणि नेमक्या चविवाच होणार हे ठरलेल.आताशा मलाही माप लागत नाहि अंदाजाने आणि वासाने तिखट ,मीठ समजत. आता मुलांना शिकवताना त्यांनाही असेच प्रश्ण पडतात, किति प्रमाणात काय वापरायच.घ्या म्हणते जरा अंदाजानेच.

इशा१२३ 06/09/2017 - 19:27
मस्त!हे असेच आणि असेच चालते.माप बिप कधि आजीने वापरताना पाहिलेले आठवत नाहि ना कधि आईने.त्यांना नविन पदार्थ विचारताना कसा करायचा म्हणजे मापबिप हे कधि कुणाला विचारतानाहि पाहिलेले आठवत नाहि.हेच काकु,आत्या मावशी बाबत.कुठलाही आणि कितीही लोकांसाठी करायचा पदार्थ असाच अंदाजाने करणार आणि नेमक्या चविवाच होणार हे ठरलेल.आताशा मलाही माप लागत नाहि अंदाजाने आणि वासाने तिखट ,मीठ समजत. आता मुलांना शिकवताना त्यांनाही असेच प्रश्ण पडतात, किति प्रमाणात काय वापरायच.घ्या म्हणते जरा अंदाजानेच.

रुपी 06/09/2017 - 23:30
खूप खूप सुरेख लिहिलंय! आजीबरोबर स्वयंपाकघरात फार लुडबूड नाही करायला मिळाली, पण आईचंही सगळं असंच अंदाजाने असतं आणि आता माझंही. त्यामुळे पाकृ लिहिताना सगळं साहित्य प्रमाणात लिहिणं हा सगळ्यात जास्त अवघड भाग वाटतो ;)

मितान 07/09/2017 - 12:08
ब्येष्ट लिहिलंय ग !!! हे माप फक्त रांधतावाढताच नाही तर आयुष्यात सगळीकडेच तारतम्याने वापरता आलं तो जिंकला !!

नंदन 07/09/2017 - 14:26
छान लिहिलंय. या खेपेला आजीकडून कच्च्या केळ्यांची भाजी शिकायचा प्रयत्न केला होता. एवढंसं मीठ, जराशी हळद आणि केळी किती जून आहेत, यावर पाण्याचं प्रमाण इत्यादी पाहून तो नाद सोडून दिला :)

अभ्या.. 07/09/2017 - 15:35
छान. कुठल्याही कामात एकदा हात बसला की ते हातात बसतं. हॉटेलातील वस्तादाकडे पाहून पाहून ते प्रचंड वेगाने, अंदाजाने आणि सराईतपणे हँडल करणे जमनार नाही असे वाटलेले. धाडस केले अन जमले लगेच. त्यानंतर घरातला गॅस स्लो वाटू लागला, चमचे, भारंभार भांडी अन मापाची कधीच गरज वाटली नाही. फक्त वस्तू हाताशी ठेवण्याची कला आहे. ती जमली की झालं. हपिसातल्या कामातही असेच असते. अंदाजानेच होतात परफेक्ट कामे. प्रत्येकवेळी साईज फॉर्म्याट आणि इतर डीटेल्स चेक करावे लागत नाहीत. पाहणारे नवल करतात पण आपला हात बसलेला असतो.

मस्त लिहिलं आहात. माझी आजी देखील सुगरण होती. तिला तर चमच्याने किंवा वाटी भांड्याने मोजलेलं आवडतच नसे. तस केलंच तर ती ते परत करायला लावायची. तिने मला पाट्या-वरवंट्यावर चटणी वाटायला शिकवली ते आठवलं. पाट्यावरचा ऐवज वरवंट्याच्या ह्या बाजुकडून त्याबाजूकडे कसा सरकला पाहिजे ते तिनेच शिकवलं. जेमतेम चार बोटांवर पाणी घे पुरेल ते चटणीला अस तीच कायम म्हणणं होतं. घरात मिक्सर असूनही अनेक वर्षे तिने चटणी पाट्या-वरवंट्यावर करायला लावली. आणि आजही माझं मत आहे की त्या चटणीची चव मिक्सर मधल्या चटणीला नक्कीच नाही.

In reply to by धर्मराजमुटके

सस्नेह 08/09/2017 - 09:56
खरंय. भाज्या धुतल्या शिवाय घेणं डेंजरच. त्या काळात भाज्यांवर भाराभर पेस्टिसाईड्स मारली जात नव्हती, बहुधा त्यामुळे न धुतल्या तरी आरोग्य बिघडत नसे

स्मिता. 09/09/2017 - 05:23
सुगरणीने बनवलेल्या पदार्थासारखा खमंग आणि खुसखुशीत लेख! अगदी असेच संवाद आमच्याकडेही झालेले आहेत. कधीतरी भाजी बनवायची हौस जागृत झाली की मी आईला किती मिरच्या, किती लसूण पाकळ्या, किती चमचे मीठ असले प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. बिचारी मनातल्या मनात हिशोब करून मिरच्या- लसूणपाकळ्यांची अंदाजे संख्या सांगायची. मीठ मात्र स्वतःच टाकायची :D
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘ए आई, दूध गरम करायचंय, मापाचा ग्लास कुठेय ?’ माझा मुलगा विचारतोय. ‘अरे, कशाला हवा ग्लास ? हे एवढं घ्यायचं !’ मी दुधाच्या पातेल्यातून लहान भांड्यात पटदिशी दूध ओतून दिलं. गरम झाल्यावर मुलानं ग्लासात ओतलं. बरोब्बर मापात ! ‘आई, तुला कसं गं समजतं, केवढं घ्यायचं ते, न मोजता ?’ बरोब्बर तीस वर्षापूर्वी मी माझ्या आजीला हाच प्रश्न विचारलेला ! आजी मला गरगट्टं करायला शिकवत होती तेव्हा !! आजी माझी, सुगरण. तिच्या बोटातून रसवंती झरायची. तिच्या हातचं पिठलं आणि गरगट्टं खायला देवांना अमृत सोडून स्वर्गातून खाली उतरावं लागत असे ! गरगट्टं म्हणजे डाळ, चिंच आणि आख्खे शेंगदाणे घातलेली घट्टसर सरसरीत पालेभाजी.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

आंबा बघावा देठात....

रामदास ·

सूड 04/04/2017 - 13:47
शेवटचे पाच या वेळेस खरेदी करताना उपयोगी येतील बहुधा! शेवटच्या ओळीचं हल्लीच ऐकलेलं व्हर्जन म्हणजे "(पुरण)पोळी बघावी काठात आणि पोरगी बघावी ओठात"

जब्राट ! का कुणास ठाऊक पण माझ्या लहानपणी मोसमातले पहिले आंबे खाण्याचा मान गुजराती मारवाड्यांकडे असायचा. कोकणी कदाचित एप्रिलच्या शेवटी आणी मे च्या सुरुवातीला खायचा पण घाटी मात्र मे महिना उतरुन गेल्यावरच खायचे. घाटावर रायवळ आंब्यांच्या उपलब्धतेमुळे कदाचित हापूस चे आकर्षण जास्त वाटत नसेल आणि आर्थिक लायकी नसायची ह्यातील कोणते कारण जास्त खरे हे सांगता येणे कठीण आहे. आंब्याची पेट्या मोसमाच्या सुरुवातीला आणणारा मराठी माणूस म्हणजे नक्कीच त्याच्याकडे डबोलं असण्याचा संभव. शिवाय अशा माणसाला उघडपणे आंबे खाणे मिरवायची पण सोय नव्हती. एकंदरीत मराठी माणूस म्हणजे किरकोळीचं प्रकरण. मोसमाच्या सुरुवातीला होलसेल आंबे खावेत ते शेटजींनी असा तो काळ होता. त्यामानाने आता बरयं. मोसमाच्या ओपनींगला पेट्या विकत घेणं पण परवडतयं बर्‍याच जणांना, शिवाय "इटिंग हापुस आंबा" असा टॅग असलेला फोटो फेसबुकावर टाकायची सोय पण तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलीय. आवडलं. फणसावरही येऊद्या एखादा लेख. फणसाची पारख एकंदरीत आम्हा घाटयांना कमीच / नाहीच म्हटली तरी चालेल. कापा आणि बरका एवढे दोन भेद केवळ ऐकून माहित. दोन थेंब उडवा आमच्यावरही जीवनाचे !

५० फक्त 04/04/2017 - 14:14
दुस-या एका ग्रुपमधले वझे आणि इथले आनंद वैद्य, गेली चार वर्षे यांच्याकडुन आंबे घेतो आहे, कधीही कमअस्सल किंवा खराब आंबा नाही, हापुस हापुस म्हणजेहापुसच, अर्थात देशावरचे आंबे हे सगळ्यांपेक्षा भारी असतात हे वैयक्तिक मत, रायवळ आंब्यांचा रस आणि पुरणपोळी हा दरवर्षीचा डायट सोडायचा मेनु आहे.

In reply to by सूड

५० फक्त 04/04/2017 - 16:25
सिंव्हगड रोडलाच राहतात (९५५२२१४१९९), जाउ आपण दोघं त्यांच्याकडं, रविवारी जायचं का ? सकाळी, त्यांच्या आख्या बिल्डिंगमध्ये आंब्याचा वास भरुन राहिलेला असतो.

बबन ताम्बे 04/04/2017 - 14:27
ही उपमा जाम आवडली आंबा व्यापार्‍यावर इंप्रेशन मारण्यासाठी कार्बाईड आणि कलटार ,हथ्था हे शब्द वापरणे म्हणजे लिंक्डइनच्या प्रोफाईलच्या जोरावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे :-)

एस 04/04/2017 - 14:39
आज रामनवमीला रामदासांचा लेख आणि तोही आंब्यावर आला आहे! धन्य झालो. पुढील रामनवमी लवकर येवो. (पिशवी सांप्रदायिक) एस.

कंजूस 04/04/2017 - 14:44
आंब्याचे ललित आवडले. देठाकडे फळाचा भाग वर आलेला दिसला तर ( सुरुवातील बाजारात येणाय्रा फळांबाबत लक्ष ठेवण्यासारखे) तो आंबा पाडालायेण्याअगोदरच झाडावरून उतरवलेला असतो. तो घेऊ नये. मार्केटला भाव चांगला आहे म्हणून अथवा इतर झाडाचे तयार झालेत म्हणून सर्वच झाडांचे काढले जातात. ते कोवळे कच्चे आंबे ( कैय्रा) चवीने पिकत नाहीत. -कांद्याचं याउलट पातीकडचा भाग कांद्यात गेलेला असला आणि कांदा बसका आडवा दिसला की घेऊ नये. यावेळी फुलाचा दांडा निघायची वेळ येऊन कांद्यातला साठवलेला गर वापरायला सुरुवात होते आणि कांदा चोथट होऊ लागतो.

नंदन 04/04/2017 - 15:24
'जांभूळ आख्यान' रंगायचं तसं हे खास रामदासी शैलीतलं हापूस आख्यान रंगलं आहे. सवडीने पायरी, माणकुराद, रायवळ इत्यादी मानकर्‍यांचीही वर्दी लागेल अशी आशा करतो.
पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
दंडवत :) अवांतरः >>> बर्‍याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनी आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे. --- धामणस्करांची 'हस्तांतर' कविता आठवली (दुवा)

अजया 04/04/2017 - 16:24
_/\_ आम्र महोत्सव साजरा झाला या लेखामुळे!

खेडूत 04/04/2017 - 16:51
जब्बरदस्त! काकाश्री पुनः लिहीते झाले ते जास्त आवडले. समयोचित लेख आहे, अन थेट उपयोगी आहे. दुसरा पाळणा हलूनही दशक लोटले तरी आंबे घेताना आम्ही अडाणीच! आतापर्यंत कुणीतरी रेफरन्स दिला म्हणून डोळे झाकून घेतले, अता अडाणीपणा बहुतेक जरा कमी होईल.

काय ते लेखन! काय ते वर्णन! अचूक, खुसखुशीत आणि खुमासदार! शब्दाशब्दाशी सहमत, विशेषतः -
तांबड्या कातळावर वाढवलेली खार्‍या वार्‍याला दिवसरात्र तोंड देणार्‍या कलमाची फळे चविला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते.
मात्र एका विधानाशी पूर्ण असहमती -
तुम्हाला दोघांना आणि आल्या गेल्या एखाद्या पाहुण्याला हिशेबात धरून आठवड्याला एखाद डझन आंबा पुरेसा आहे.
ना, ए ना चॉल्बे! 'पुरेसा आंबा' हा एक भ्रम आहे. रच्याकने, फळाचे देठ वरून पाहताना ते जरा 'आत गेलेले' आहे ना हे पाहावे असे आमचे तात सांगतात...

गामा पैलवान 04/04/2017 - 23:26
रामदासकाका, परत लेखनसक्रीय झालात हे पाहून आनंद वाटला. लेख खुमासदार झाला आहे. खुमारी १०० पटीने वाढवण्यासाठी वेगळेच आंबे मनात कल्पावेत. हे वाचून प्रत्येक जण तुमच्या लेखाचे आजूनेक पारायण करणार. या पुनर्प्रत्ययाचं श्रेय मात्र माझंच बरंका! ;-) आ.न., -गा.पै. वाचकांना विनंती : ज्यांनी हा लेख परत वाचला त्यांनी कृपया तसे जाहीर करावे!

मदनबाण 05/04/2017 - 12:14
आम्रवाणी आवडली ! :) शेवटी आंबा बघावा देठात आणि पोरगी बघावी ओठात हेच खरे. चांगला "रसाळ" आंबा हाताने अलगद दाबुन, मग ओठांनी अलगद ओढुन आणि चोखुन रस पिण्यात खरी गम्मत असते ! असं माझं व्यक्तिगत मत ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dragon embrace will prove costly for India

आदिजोशी 05/04/2017 - 12:40
तुमचं लिखाण मस्तच असतं, त्यावर आम्ही काय बोलणार. फक्त, अजून लिहा, इतकंच म्हणू शकतो :)

वरुण मोहिते 05/04/2017 - 15:06
महत्वाच्या गोष्टींवरती माहितीपूर्ण ज्ञान मिळाल्याने ह्याचा दुसरा भाग पण लवकर टाका हि नम्र विनंती . म्हणजे कसे वजनावरून तोलायचे...कुठला आंबा नासका आणि कुठला गोड. ह्याबद्दल ..

आनन्दा 09/04/2017 - 22:49
खरे तर या धाग्यावर माझी पिंक टाकायला येणार नव्हतो. पण काही गैरसमज वेळेवरच दूर केलेले चांगले..
१ हापूस आकाराच्या मानाने वजनदार असावा. कलटार प्राशन केलेल्या झाडाचा आंबा हलका लागतो.
कल्टारचा आंबा हलका असतो हे मिथ आहे. कल्टार हे मुळात एक संप्रेरक आहे. त्या संप्रेरकामुळे झाडाची वाढ करणारे जिब्रेलिन नावाचे संप्रेरक कमी होते. हे संप्रेरक पुन्हा तयार होण्यासाठी आंब्याची बाठ तयार होणे आवश्यक असते, त्यामुळे झाडाला मोहोर टाकून फळधारणा करण्याशिवाय पर्याय नसतो. आता अति कल्तार वाईटच, कारण त्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबते आणि त्यामुळे झाड आणि फळावर देखील परिणाम होतो. परंतु तारतम्याने वापरलेले कल्टार हे हमखास उत्पन्नासाठी चांगले असते. कल्टार वापरणारे लोक २ प्रकारचे असतात - १. झाडाने खाडा देउ नये म्हणून - यामध्ये कल्टारचा सौम्य डोस दिला जातो. त्यामुळे न येणारी झाडे देखील फळे देऊ लागतात. मे महिन्यात का असेना फळ मिळते. काही वेळेस या एका कल्टारच्या डोसाने झाडांचा हार्मोनल बॅलन्स परत रुळावर येतो. आंब्याच्या झाडाचे सायकल दोन वर्षांचे असते. अश्या सौम्य डोसामुळे बागेचे दोन भाग करून अर्ध्या अर्ध्या भागाचे दरवर्षी उत्पादन घेता येते. २. झाडे लवकर यावी म्हणून - यामध्ये थोडा जास्त डोस दिला जातो - साधारण कंपनीने रेकमेंड केलेला. यामुळे झाडे येतातही लवकर, आणि भाव पण चांगला मिळतो. पण जर डोस जास्त झाला तर फळे लहान होतात आणि पर्यायाने नगद पैसे तुलनेने कमी मिळतात. याव्यतिरिक्त कलमे भाड्याने घेऊन त्यांना वारेमाप कल्टार घालणारे लोक आहेत, पण त्यांच्याबद्दल काही लिहित नाही कारण झाडांशी काहीही घेणेदेणे असते. खरा शेतकरी झाडांच्या आरोग्याशी तडजोड करत नाही. बाकी कल्टारचा आंबा हलका असतो आणि गोमूत्राने कॅन्सर बरा होतो ही दोन्ही वाक्ये सारखीच आहेत.
२ आंब्याच्या पोटात पिकण्याची क्रिया चालू असते ,त्यामुळे आंबा हातात धरला की उबदार लागतो.
याबद्दल न बोललेले चांगले. कारण मॉलमधला आंबा तुम्ही हातात धरा आणि अजून कुठे धरा, गारच लागणार. आंबा गरम लागतो कारण तो पिकताना उष्णता उत्सर्जित करतो. परंतु ही आंबा तपासायची लिटमस टेस्ट नाही.
३ नाकावर आपटलेला आंबा घेऊ नये किंवा गोलाकार आंबा घेऊ नये.
गोलाकार आंबे घेऊ नये हे नक्की मिथ आहे. माझ्या माहितीत तरी गोलाकार आंबे खराब झालेले मी पाहिलेले नाहीत. आपटलेला आंबा घेऊच नये. तो पिकत नाही. अर्थात किती आपटल्यावर घेऊ नये हे सांगणे कठीण. ते अनुभवानेच कळते.
४ नाकाजवळ नेऊन सुगंध घेतला तर तो एक सारखा यावा . त्यात उग्र अशी सेकंड नोट आली तर आंबा नि:संशय कमअस्सल आहे असे समजावे. पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
हे अगदी खरे आहे. पण रामदासकांनी लिहिल्याप्रमाणे प्रचंड कठीण आहे. पण एका वर्षी जेव्हा आमच्या आंब्यात मेजर फौल्ट येत होते, तेव्हा आम्ही वासाने असे आंबे बाजूला काढले होते. पण त्यासाठी हजारो आंब्यांचा वास घेऊन नाक तयार व्हायला हवे.
५ आंब्याच्या देठाचे निरीक्षण करावे. देठाजवळ पांढर्री बुरशी दिसली किंवा बारीक छिद्रे दिसली तर आंबा जागच्या जागी ठेवून दुकानातुन बाहेर पडावे.
याचा नेमका अर्थ मला कळलेला नाही. पांढरी बुरशी तुम्हाला सहसा चांगल्या आंबेवाल्याकडे मिळणार नाही. सामान्यपणे बुरशी असलेला आंबा ३-४ दिवसात कुसतो. त्यामुळे तुम्हाला हा अनुभव घेता येणे कठीण. कच्चा आंबा म्हणाल तर ही बुरशी साध्या डोळ्याने दिसत नाही. तशी ती दिसत असेल तर आंबा नाही, तर आंबेवाला बदला. ज्याला आपल्या आंब्याची काळजी घेता येत नाही त्याच्याकडून खरेदी करण्यात काय हशील?
(शेवटी आंबा बघावा देठात आणि पोरगी बघावी ओठात हेच खरे.)
आंबा बघावा देठात हे तर खरेच, पण काय बघावे हे पण महत्वाचे - आंबा तयार होताना देठाजवळ छोटासा खड्डा पडतो. आंबा जेव्हढा तयार होत जाईल तेव्हढा तो खड्डाआ शष्ट होत जातो. पूर्ण खड्डा झाला तर तो १६ आणे तयार आंबा झाडावरून गळून पडतो. साधारण खड्डा झालेला आंबा १४ आणे तयार होऊन झाडावर पिकतो. त्यात साका तयार झालेला असतो. त्याची चव अप्रतिम असली तर विक्रीला हा आंबा अयोग्य. सामान्यपणे खड्डा तयार व्हायला लागलेले आंबे १२ आणे तयार असतात आणि ते काढल्यापासून ८ दिवसात पिकतात, हे असेच आंबे काढून बाजारात आणले जातात. काही वेळेस झाडाला लाग खूप असतो, अश्या वेळेस पुढचे आंबे तयार व्हावेत म्हणून त्यातल्या त्यात मोठे आंबे काढून मुहुर्त केला जातो. झेला लागल्यावर आंबे लवकर तयार होतात असे म्हणतात. बाकी हे मस्तच लिहिलेत -
भय्ये लोकांकडे आंबा चांगला आंबा मिळत नाही असे काही नाही पण ते व्यापार करत असतात त्यामुळे त्यांच्याकडल्या डझनातल्या बार पैकी आठ हापूस तर चार हापूस सारखे आंबे असतात. हापूस आणि हापूस सारखा ह्या दोन्हीतल फरक काय ह्या प्रश्नाचे उत्तर बायको आणि बायको सारखी म्हणजे काय अशा प्रतिप्रश्नाने द्यावे लागते. हापूस देवगडचा की रत्नागिरीचा ? देवगडचा हापूस म्हणजे जुना रत्नागिरीचाच हापूस. जिल्हे बदल आपण केले आहेत आंब्यांनी नाही. तरी पण सामन्य ज्ञानासाठी म्हणून सांगतो. हापूसची चव ही माती पाण्याप्रमाणे बदलते. तांबड्या कातळावर वाढवलेली खार्‍या वार्‍याला दिवसरात्र तोंड देणार्‍या कलमाची फळे चविला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते.
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्ती माहिती. आता जाता जाता एव्हढेच सांगेन - चांगला आंबा हा केवळ वासावरूनच ओळखता येतो. नैसर्गिक पिकलेल्या चांगल्या आंब्याला सुगंध हा येतोच. त्यामुळे पिक्का आंबा ओळखायचा असेल तर आंब्याच्या देठाकडे नव्हे, तर चोचीकडे वास घेऊन ओळखावा. ज्या आंब्याला चोचीकडे सुगंध येतो, तो आंबा हमखास पिकला आहे. मग तो हिरवा दिसला तरी बेलाशक कापावा. आणि एखाद्याकडचा सगळा आंबा एकारंतुकतुकीत पिवळ्या रंगाने नटलेला असेल तर शांतपणे चपला सरकवून बाहेर पडावे एव्हढे बोलून माझे ४ शब्द संपवतो.

रामदास 10/04/2017 - 10:07
हे वाचल्यावर माझ्याही ज्ञानात भर पडलीचआणि हे पण आठवले, रेख्ता के तुम ही उस्ताद नहीं हो ग़ालिब कहते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था

NAKSHATRA 22/01/2021 - 08:34
आंबा बघावा देठात हे तर खरेच, पण काय बघावे हे पण महत्वाचे - आंबा तयार होताना देठाजवळ छोटासा खड्डा पडतो. आंबा जेव्हढा तयार होत जाईल तेव्हढा तो खड्डाआ शष्ट होत जातो. पूर्ण खड्डा झाला तर तो १६ आणे तयार आंबा झाडावरून गळून पडतो. साधारण खड्डा झालेला आंबा १४ आणे तयार होऊन झाडावर पिकतो. त्यात साका तयार झालेला असतो. त्याची चव अप्रतिम असली तर विक्रीला हा आंबा अयोग्य. सामान्यपणे खड्डा तयार व्हायला लागलेले आंबे १२ आणे तयार असतात आणि ते काढल्यापासून ८ दिवसात पिकतात, हे असेच आंबे काढून बाजारात आणले जातात. काही वेळेस झाडाला लाग खूप असतो, अश्या वेळेस पुढचे आंबे तयार व्हावेत म्हणून त्यातल्या त्यात मोठे आंबे काढून मुहुर्त केला जातो. झेला लागल्यावर आंबे लवकर तयार होतात असे म्हणतात.

सूड 04/04/2017 - 13:47
शेवटचे पाच या वेळेस खरेदी करताना उपयोगी येतील बहुधा! शेवटच्या ओळीचं हल्लीच ऐकलेलं व्हर्जन म्हणजे "(पुरण)पोळी बघावी काठात आणि पोरगी बघावी ओठात"

जब्राट ! का कुणास ठाऊक पण माझ्या लहानपणी मोसमातले पहिले आंबे खाण्याचा मान गुजराती मारवाड्यांकडे असायचा. कोकणी कदाचित एप्रिलच्या शेवटी आणी मे च्या सुरुवातीला खायचा पण घाटी मात्र मे महिना उतरुन गेल्यावरच खायचे. घाटावर रायवळ आंब्यांच्या उपलब्धतेमुळे कदाचित हापूस चे आकर्षण जास्त वाटत नसेल आणि आर्थिक लायकी नसायची ह्यातील कोणते कारण जास्त खरे हे सांगता येणे कठीण आहे. आंब्याची पेट्या मोसमाच्या सुरुवातीला आणणारा मराठी माणूस म्हणजे नक्कीच त्याच्याकडे डबोलं असण्याचा संभव. शिवाय अशा माणसाला उघडपणे आंबे खाणे मिरवायची पण सोय नव्हती. एकंदरीत मराठी माणूस म्हणजे किरकोळीचं प्रकरण. मोसमाच्या सुरुवातीला होलसेल आंबे खावेत ते शेटजींनी असा तो काळ होता. त्यामानाने आता बरयं. मोसमाच्या ओपनींगला पेट्या विकत घेणं पण परवडतयं बर्‍याच जणांना, शिवाय "इटिंग हापुस आंबा" असा टॅग असलेला फोटो फेसबुकावर टाकायची सोय पण तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलीय. आवडलं. फणसावरही येऊद्या एखादा लेख. फणसाची पारख एकंदरीत आम्हा घाटयांना कमीच / नाहीच म्हटली तरी चालेल. कापा आणि बरका एवढे दोन भेद केवळ ऐकून माहित. दोन थेंब उडवा आमच्यावरही जीवनाचे !

५० फक्त 04/04/2017 - 14:14
दुस-या एका ग्रुपमधले वझे आणि इथले आनंद वैद्य, गेली चार वर्षे यांच्याकडुन आंबे घेतो आहे, कधीही कमअस्सल किंवा खराब आंबा नाही, हापुस हापुस म्हणजेहापुसच, अर्थात देशावरचे आंबे हे सगळ्यांपेक्षा भारी असतात हे वैयक्तिक मत, रायवळ आंब्यांचा रस आणि पुरणपोळी हा दरवर्षीचा डायट सोडायचा मेनु आहे.

In reply to by सूड

५० फक्त 04/04/2017 - 16:25
सिंव्हगड रोडलाच राहतात (९५५२२१४१९९), जाउ आपण दोघं त्यांच्याकडं, रविवारी जायचं का ? सकाळी, त्यांच्या आख्या बिल्डिंगमध्ये आंब्याचा वास भरुन राहिलेला असतो.

बबन ताम्बे 04/04/2017 - 14:27
ही उपमा जाम आवडली आंबा व्यापार्‍यावर इंप्रेशन मारण्यासाठी कार्बाईड आणि कलटार ,हथ्था हे शब्द वापरणे म्हणजे लिंक्डइनच्या प्रोफाईलच्या जोरावर नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघण्यासारखे आहे :-)

एस 04/04/2017 - 14:39
आज रामनवमीला रामदासांचा लेख आणि तोही आंब्यावर आला आहे! धन्य झालो. पुढील रामनवमी लवकर येवो. (पिशवी सांप्रदायिक) एस.

कंजूस 04/04/2017 - 14:44
आंब्याचे ललित आवडले. देठाकडे फळाचा भाग वर आलेला दिसला तर ( सुरुवातील बाजारात येणाय्रा फळांबाबत लक्ष ठेवण्यासारखे) तो आंबा पाडालायेण्याअगोदरच झाडावरून उतरवलेला असतो. तो घेऊ नये. मार्केटला भाव चांगला आहे म्हणून अथवा इतर झाडाचे तयार झालेत म्हणून सर्वच झाडांचे काढले जातात. ते कोवळे कच्चे आंबे ( कैय्रा) चवीने पिकत नाहीत. -कांद्याचं याउलट पातीकडचा भाग कांद्यात गेलेला असला आणि कांदा बसका आडवा दिसला की घेऊ नये. यावेळी फुलाचा दांडा निघायची वेळ येऊन कांद्यातला साठवलेला गर वापरायला सुरुवात होते आणि कांदा चोथट होऊ लागतो.

नंदन 04/04/2017 - 15:24
'जांभूळ आख्यान' रंगायचं तसं हे खास रामदासी शैलीतलं हापूस आख्यान रंगलं आहे. सवडीने पायरी, माणकुराद, रायवळ इत्यादी मानकर्‍यांचीही वर्दी लागेल अशी आशा करतो.
पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
दंडवत :) अवांतरः >>> बर्‍याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनी आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे. --- धामणस्करांची 'हस्तांतर' कविता आठवली (दुवा)

अजया 04/04/2017 - 16:24
_/\_ आम्र महोत्सव साजरा झाला या लेखामुळे!

खेडूत 04/04/2017 - 16:51
जब्बरदस्त! काकाश्री पुनः लिहीते झाले ते जास्त आवडले. समयोचित लेख आहे, अन थेट उपयोगी आहे. दुसरा पाळणा हलूनही दशक लोटले तरी आंबे घेताना आम्ही अडाणीच! आतापर्यंत कुणीतरी रेफरन्स दिला म्हणून डोळे झाकून घेतले, अता अडाणीपणा बहुतेक जरा कमी होईल.

काय ते लेखन! काय ते वर्णन! अचूक, खुसखुशीत आणि खुमासदार! शब्दाशब्दाशी सहमत, विशेषतः -
तांबड्या कातळावर वाढवलेली खार्‍या वार्‍याला दिवसरात्र तोंड देणार्‍या कलमाची फळे चविला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते.
मात्र एका विधानाशी पूर्ण असहमती -
तुम्हाला दोघांना आणि आल्या गेल्या एखाद्या पाहुण्याला हिशेबात धरून आठवड्याला एखाद डझन आंबा पुरेसा आहे.
ना, ए ना चॉल्बे! 'पुरेसा आंबा' हा एक भ्रम आहे. रच्याकने, फळाचे देठ वरून पाहताना ते जरा 'आत गेलेले' आहे ना हे पाहावे असे आमचे तात सांगतात...

गामा पैलवान 04/04/2017 - 23:26
रामदासकाका, परत लेखनसक्रीय झालात हे पाहून आनंद वाटला. लेख खुमासदार झाला आहे. खुमारी १०० पटीने वाढवण्यासाठी वेगळेच आंबे मनात कल्पावेत. हे वाचून प्रत्येक जण तुमच्या लेखाचे आजूनेक पारायण करणार. या पुनर्प्रत्ययाचं श्रेय मात्र माझंच बरंका! ;-) आ.न., -गा.पै. वाचकांना विनंती : ज्यांनी हा लेख परत वाचला त्यांनी कृपया तसे जाहीर करावे!

मदनबाण 05/04/2017 - 12:14
आम्रवाणी आवडली ! :) शेवटी आंबा बघावा देठात आणि पोरगी बघावी ओठात हेच खरे. चांगला "रसाळ" आंबा हाताने अलगद दाबुन, मग ओठांनी अलगद ओढुन आणि चोखुन रस पिण्यात खरी गम्मत असते ! असं माझं व्यक्तिगत मत ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Dragon embrace will prove costly for India

आदिजोशी 05/04/2017 - 12:40
तुमचं लिखाण मस्तच असतं, त्यावर आम्ही काय बोलणार. फक्त, अजून लिहा, इतकंच म्हणू शकतो :)

वरुण मोहिते 05/04/2017 - 15:06
महत्वाच्या गोष्टींवरती माहितीपूर्ण ज्ञान मिळाल्याने ह्याचा दुसरा भाग पण लवकर टाका हि नम्र विनंती . म्हणजे कसे वजनावरून तोलायचे...कुठला आंबा नासका आणि कुठला गोड. ह्याबद्दल ..

आनन्दा 09/04/2017 - 22:49
खरे तर या धाग्यावर माझी पिंक टाकायला येणार नव्हतो. पण काही गैरसमज वेळेवरच दूर केलेले चांगले..
१ हापूस आकाराच्या मानाने वजनदार असावा. कलटार प्राशन केलेल्या झाडाचा आंबा हलका लागतो.
कल्टारचा आंबा हलका असतो हे मिथ आहे. कल्टार हे मुळात एक संप्रेरक आहे. त्या संप्रेरकामुळे झाडाची वाढ करणारे जिब्रेलिन नावाचे संप्रेरक कमी होते. हे संप्रेरक पुन्हा तयार होण्यासाठी आंब्याची बाठ तयार होणे आवश्यक असते, त्यामुळे झाडाला मोहोर टाकून फळधारणा करण्याशिवाय पर्याय नसतो. आता अति कल्तार वाईटच, कारण त्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे थांबते आणि त्यामुळे झाड आणि फळावर देखील परिणाम होतो. परंतु तारतम्याने वापरलेले कल्टार हे हमखास उत्पन्नासाठी चांगले असते. कल्टार वापरणारे लोक २ प्रकारचे असतात - १. झाडाने खाडा देउ नये म्हणून - यामध्ये कल्टारचा सौम्य डोस दिला जातो. त्यामुळे न येणारी झाडे देखील फळे देऊ लागतात. मे महिन्यात का असेना फळ मिळते. काही वेळेस या एका कल्टारच्या डोसाने झाडांचा हार्मोनल बॅलन्स परत रुळावर येतो. आंब्याच्या झाडाचे सायकल दोन वर्षांचे असते. अश्या सौम्य डोसामुळे बागेचे दोन भाग करून अर्ध्या अर्ध्या भागाचे दरवर्षी उत्पादन घेता येते. २. झाडे लवकर यावी म्हणून - यामध्ये थोडा जास्त डोस दिला जातो - साधारण कंपनीने रेकमेंड केलेला. यामुळे झाडे येतातही लवकर, आणि भाव पण चांगला मिळतो. पण जर डोस जास्त झाला तर फळे लहान होतात आणि पर्यायाने नगद पैसे तुलनेने कमी मिळतात. याव्यतिरिक्त कलमे भाड्याने घेऊन त्यांना वारेमाप कल्टार घालणारे लोक आहेत, पण त्यांच्याबद्दल काही लिहित नाही कारण झाडांशी काहीही घेणेदेणे असते. खरा शेतकरी झाडांच्या आरोग्याशी तडजोड करत नाही. बाकी कल्टारचा आंबा हलका असतो आणि गोमूत्राने कॅन्सर बरा होतो ही दोन्ही वाक्ये सारखीच आहेत.
२ आंब्याच्या पोटात पिकण्याची क्रिया चालू असते ,त्यामुळे आंबा हातात धरला की उबदार लागतो.
याबद्दल न बोललेले चांगले. कारण मॉलमधला आंबा तुम्ही हातात धरा आणि अजून कुठे धरा, गारच लागणार. आंबा गरम लागतो कारण तो पिकताना उष्णता उत्सर्जित करतो. परंतु ही आंबा तपासायची लिटमस टेस्ट नाही.
३ नाकावर आपटलेला आंबा घेऊ नये किंवा गोलाकार आंबा घेऊ नये.
गोलाकार आंबे घेऊ नये हे नक्की मिथ आहे. माझ्या माहितीत तरी गोलाकार आंबे खराब झालेले मी पाहिलेले नाहीत. आपटलेला आंबा घेऊच नये. तो पिकत नाही. अर्थात किती आपटल्यावर घेऊ नये हे सांगणे कठीण. ते अनुभवानेच कळते.
४ नाकाजवळ नेऊन सुगंध घेतला तर तो एक सारखा यावा . त्यात उग्र अशी सेकंड नोट आली तर आंबा नि:संशय कमअस्सल आहे असे समजावे. पण हे तंत्र जमेपर्यंत दुसरा पाळणा घरात हलण्याइतका कालावधी जातो.
हे अगदी खरे आहे. पण रामदासकांनी लिहिल्याप्रमाणे प्रचंड कठीण आहे. पण एका वर्षी जेव्हा आमच्या आंब्यात मेजर फौल्ट येत होते, तेव्हा आम्ही वासाने असे आंबे बाजूला काढले होते. पण त्यासाठी हजारो आंब्यांचा वास घेऊन नाक तयार व्हायला हवे.
५ आंब्याच्या देठाचे निरीक्षण करावे. देठाजवळ पांढर्री बुरशी दिसली किंवा बारीक छिद्रे दिसली तर आंबा जागच्या जागी ठेवून दुकानातुन बाहेर पडावे.
याचा नेमका अर्थ मला कळलेला नाही. पांढरी बुरशी तुम्हाला सहसा चांगल्या आंबेवाल्याकडे मिळणार नाही. सामान्यपणे बुरशी असलेला आंबा ३-४ दिवसात कुसतो. त्यामुळे तुम्हाला हा अनुभव घेता येणे कठीण. कच्चा आंबा म्हणाल तर ही बुरशी साध्या डोळ्याने दिसत नाही. तशी ती दिसत असेल तर आंबा नाही, तर आंबेवाला बदला. ज्याला आपल्या आंब्याची काळजी घेता येत नाही त्याच्याकडून खरेदी करण्यात काय हशील?
(शेवटी आंबा बघावा देठात आणि पोरगी बघावी ओठात हेच खरे.)
आंबा बघावा देठात हे तर खरेच, पण काय बघावे हे पण महत्वाचे - आंबा तयार होताना देठाजवळ छोटासा खड्डा पडतो. आंबा जेव्हढा तयार होत जाईल तेव्हढा तो खड्डाआ शष्ट होत जातो. पूर्ण खड्डा झाला तर तो १६ आणे तयार आंबा झाडावरून गळून पडतो. साधारण खड्डा झालेला आंबा १४ आणे तयार होऊन झाडावर पिकतो. त्यात साका तयार झालेला असतो. त्याची चव अप्रतिम असली तर विक्रीला हा आंबा अयोग्य. सामान्यपणे खड्डा तयार व्हायला लागलेले आंबे १२ आणे तयार असतात आणि ते काढल्यापासून ८ दिवसात पिकतात, हे असेच आंबे काढून बाजारात आणले जातात. काही वेळेस झाडाला लाग खूप असतो, अश्या वेळेस पुढचे आंबे तयार व्हावेत म्हणून त्यातल्या त्यात मोठे आंबे काढून मुहुर्त केला जातो. झेला लागल्यावर आंबे लवकर तयार होतात असे म्हणतात. बाकी हे मस्तच लिहिलेत -
भय्ये लोकांकडे आंबा चांगला आंबा मिळत नाही असे काही नाही पण ते व्यापार करत असतात त्यामुळे त्यांच्याकडल्या डझनातल्या बार पैकी आठ हापूस तर चार हापूस सारखे आंबे असतात. हापूस आणि हापूस सारखा ह्या दोन्हीतल फरक काय ह्या प्रश्नाचे उत्तर बायको आणि बायको सारखी म्हणजे काय अशा प्रतिप्रश्नाने द्यावे लागते. हापूस देवगडचा की रत्नागिरीचा ? देवगडचा हापूस म्हणजे जुना रत्नागिरीचाच हापूस. जिल्हे बदल आपण केले आहेत आंब्यांनी नाही. तरी पण सामन्य ज्ञानासाठी म्हणून सांगतो. हापूसची चव ही माती पाण्याप्रमाणे बदलते. तांबड्या कातळावर वाढवलेली खार्‍या वार्‍याला दिवसरात्र तोंड देणार्‍या कलमाची फळे चविला उत्तम असतात. डोंगराच्या उतारवरची कलमे पण चांगली फळे देतात पण त्यांची साल जरा निबर असते.
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्ती माहिती. आता जाता जाता एव्हढेच सांगेन - चांगला आंबा हा केवळ वासावरूनच ओळखता येतो. नैसर्गिक पिकलेल्या चांगल्या आंब्याला सुगंध हा येतोच. त्यामुळे पिक्का आंबा ओळखायचा असेल तर आंब्याच्या देठाकडे नव्हे, तर चोचीकडे वास घेऊन ओळखावा. ज्या आंब्याला चोचीकडे सुगंध येतो, तो आंबा हमखास पिकला आहे. मग तो हिरवा दिसला तरी बेलाशक कापावा. आणि एखाद्याकडचा सगळा आंबा एकारंतुकतुकीत पिवळ्या रंगाने नटलेला असेल तर शांतपणे चपला सरकवून बाहेर पडावे एव्हढे बोलून माझे ४ शब्द संपवतो.

रामदास 10/04/2017 - 10:07
हे वाचल्यावर माझ्याही ज्ञानात भर पडलीचआणि हे पण आठवले, रेख्ता के तुम ही उस्ताद नहीं हो ग़ालिब कहते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था

NAKSHATRA 22/01/2021 - 08:34
आंबा बघावा देठात हे तर खरेच, पण काय बघावे हे पण महत्वाचे - आंबा तयार होताना देठाजवळ छोटासा खड्डा पडतो. आंबा जेव्हढा तयार होत जाईल तेव्हढा तो खड्डाआ शष्ट होत जातो. पूर्ण खड्डा झाला तर तो १६ आणे तयार आंबा झाडावरून गळून पडतो. साधारण खड्डा झालेला आंबा १४ आणे तयार होऊन झाडावर पिकतो. त्यात साका तयार झालेला असतो. त्याची चव अप्रतिम असली तर विक्रीला हा आंबा अयोग्य. सामान्यपणे खड्डा तयार व्हायला लागलेले आंबे १२ आणे तयार असतात आणि ते काढल्यापासून ८ दिवसात पिकतात, हे असेच आंबे काढून बाजारात आणले जातात. काही वेळेस झाडाला लाग खूप असतो, अश्या वेळेस पुढचे आंबे तयार व्हावेत म्हणून त्यातल्या त्यात मोठे आंबे काढून मुहुर्त केला जातो. झेला लागल्यावर आंबे लवकर तयार होतात असे म्हणतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
चिरंजीव, बायकोच्या हातात पाळण्याची दोरी दिल्यावर तुमच्या हातात बाजारहाटाची पिशवी येणे हा निसर्गक्रमच आहे. असो. आता एकेक प्रश्न आपण अग्रक्रमाने घेण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी सांगणे अत्यावश्यक आहे. बर्‍याच वर्षानी तुम्ही आम्हाला काहीतरी विचारताय याचा आनंद आहेच पण त्याहूनी आनंद तुम्ही आमच्या पिशवी पंथात सामील झाल्याचा आहे. पुन्हा एकदा असो. चांगला हापूस कुठे मिळतो ? : शाकाहारी बहुल वस्ती असलेल्या बाजारात म्हणजे मुंबैत घाटकोपर-मुलुंड -सायन -विलेपार्ले हापूस चांगला मिळतो. एपीएमसी बाजारात जाण्याचा अतिउत्साह करण्याची ही वेळ नाही .