जनातलं, मनातलं
पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या.
काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो. पोंक्षे आणि श्री समर्थ दोघेही शहरात गेले होते.
अलीकडे जगात शेजारच्या शेजारच्या देशात छोट्या छोट्या युद्धाची धुम:चक्री चालू झाली आहे.दुसऱ्या दोन जवळच्या देशात बरेच दिवसांपासून युद्ध चालू आहे.
माझ्या वहितला एक उतारा,-मनोदशा (mood ).
माझ्या वहितला एक उतारा.---
मला आठवतं हा उतारा लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो. शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती. वैताग आला होता. दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं.
आजही तसंच वाटत होतं.म्हणून माझ्या वहितला उतारा वाचत होतो.
प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?
मी श्री समर्थांना म्हणालो,
“बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना
एकदम निर्णयाला येतात.मग तो
त्यांचा निर्णय सकारात्मक असेल
किंवा नकारात्मक असू शकतो.
मी तुम्हाला हे असं का विचारतो
ह्याचं एक कारण झालं आहे.
परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा
फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच
वरवर लहान वाटणारे अनुभव.
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक
परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं.
"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे.
मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते.
माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.
त्याच्या सारखा नशिबवान तोच.
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत.
असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत.
तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही.
अत्तर
अत्तर
------------------------------------------------
संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता.
त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती.
ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे.
पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर
पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण
आली आणि ढग आठवले.
मौन!
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही.
भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो.
लेखक
तो लेखक होता.
तो कथा लिहित असे. मधून मधून एखादी कविताही लिहित असे.
“चुकलेल्या वाटा.” हा त्याचा एकमेव कथासंग्रह होता.
त्याच्या घरात त्याच्या शिवाय अजून दोन मेंबर होते. एक स्त्री आणि एक मुलगा.
दुपारी चार वाजता तो तयार झाला. कुठेतरी जायचे होते. कुठे?
जिकडे वाट फुटेल तिकडे, जिकडे पाय नेतील तिकडे.
तो जायला निघाला तेव्हा ती स्त्री आणि तो मुलगा टीवी बघत होते.
अर्धा कप दुध...
ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला,
"अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की.
आई,लवकर उठलीस, चहा घेणार?
नको ,तुला उशीर होतोय.
बरं निघतो मी".
क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली.
" आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय.
काय झालं.
गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या
सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची.
निसर्ग सृष्टीचं सादरीकरण
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या
आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे
विचार माझ्या मनात आले.
लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे.
शिकार...
मी वाचलेले पहिले पुस्तक होते Drums along the Mohwak. ज्या काळात युरोपियन लोकांनी अमेरिकेची जमीन पादाक्रांत केली, ज्या काळात इंग्लंडच्या राजाच्या सैन्याविरुद्ध अमेरिकन जनता लढली, त्या काळात घडलेली ही गोष्ट.
संगीत
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर
फेरफटका मारत असताना एक प्रश्न
केला. आणि तो त्यांनाच करण्याचा
माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात.
त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी
पूर्वी गेलो आहे.
मी त्यांना म्हणालो,
“संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील?
हे विचार माझ्या डोक्यात येतात
लागट बोलणं
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली .
धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला
कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं.
“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला.
ते म्हणाले,
“ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे.
आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं.
हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं
शकतात.
त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात.
सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी
सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा.
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट
आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट
प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर
दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन"
https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws
समुद्राच्या लाटांवर माझ्या विचारांची खलबल.
कधी कधी अ-वास्तव विषयावर लिहिणं सुद्धा मनोरंजक असू शकतं.माझा खालिल लेख तसाच काहिसा नमुना आहे.
- 1 of 983
- next ›