मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी काय चुकीचे केले??

अमरेंद्र बाहुबली ·

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/11/2024 - 18:43
एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण गुरुवार, 04/11/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त गुरुवार, 04/11/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Mon, 04/15/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Mon, 04/15/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump Tue, 04/16/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump Tue, 04/16/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 13:14
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sun, 04/14/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Mon, 04/15/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू Tue, 04/16/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 18:29
नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus Tue, 04/16/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त Wed, 04/17/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव Wed, 04/17/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला Wed, 04/17/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू Wed, 04/17/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला Wed, 04/17/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला गुरुवार, 04/18/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 04/17/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण गुरुवार, 04/18/2024 - 10:01
अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे

In reply to by अहिरावण

सुबोध खरे गुरुवार, 04/18/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/18/2024 - 10:05
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)

कर्नलतपस्वी गुरुवार, 04/11/2024 - 18:43
एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण गुरुवार, 04/11/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त गुरुवार, 04/11/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Mon, 04/15/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Mon, 04/15/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump Tue, 04/16/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump Tue, 04/16/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 13:14
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ Tue, 04/16/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Tue, 04/16/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू Wed, 04/24/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sun, 04/14/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Mon, 04/15/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण Tue, 04/16/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू Tue, 04/16/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

कर्नलतपस्वी Tue, 04/16/2024 - 18:29
नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus Tue, 04/16/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण Tue, 04/16/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त Wed, 04/17/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव Wed, 04/17/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला Wed, 04/17/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू Wed, 04/17/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला Wed, 04/17/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला गुरुवार, 04/18/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव Wed, 04/17/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ Wed, 04/17/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Wed, 04/17/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 04/17/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण गुरुवार, 04/18/2024 - 10:01
अरेरे आम्ही सहज टंकन केले आणि तुमच्या मुस्काटीत खाडकन बसली याबद्दल खेद आहे

In reply to by अहिरावण

सुबोध खरे गुरुवार, 04/18/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 04/18/2024 - 10:05
ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 07/10/2023 - 13:58
एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

# तुम्ही(च) म्हणालात

सुरिया ·

कंजूस Fri, 05/21/2021 - 14:28
पेर्णा कुठे, तुमची साइडिंगला पडलेली मालगाडी कुठे.

कंजूस Fri, 05/21/2021 - 14:28
पेर्णा कुठे, तुमची साइडिंगला पडलेली मालगाडी कुठे.
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा Tue, 12/08/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश Tue, 12/08/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी Sat, 02/05/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस Tue, 12/08/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय Fri, 12/11/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/10/2020 - 08:27
जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/10/2020 - 08:49
जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा गुरुवार, 12/10/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस गुरुवार, 12/10/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर Fri, 12/11/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

कर्नलतपस्वी Fri, 03/10/2023 - 19:45
हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

आनन्दा Tue, 12/08/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश Tue, 12/08/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी Sat, 02/05/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस Tue, 12/08/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय Fri, 12/11/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/10/2020 - 08:27
जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 12/10/2020 - 08:49
जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा गुरुवार, 12/10/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू गुरुवार, 12/10/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस गुरुवार, 12/10/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर Fri, 12/11/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

कर्नलतपस्वी Fri, 03/10/2023 - 19:45
हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

प्रकाश घाटपांडे ·

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 12:55
चांगला वाटला लेख. म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत. आपण ही शास्त्र, अंधश्रद्धा विज्ञानविरोधी वगैरे चर्चा बाजूला ठेवू. काही गोष्टी सामान्य माणसच्या ( राजाही काही वेळा सामान्य माणूसच ठरतो ) आयुष्यातले प्रसंग अडचणी धोके चढउतार सांगण्यात विज्ञान कामाचे नसते आणि ते ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्याच्या नशिबाने काही वेळा दिशादर्शक उत्तर देणारे भेटतातही. त्याप्रसंगी एकच आक्रोश असतो की मला कुठूनही उत्तर हवंय.

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 13:17
म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत.
काही टोटल लागली नाही. बाकी प्रतिक्रिया ठिक आहे.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक गुरुवार, 09/17/2020 - 20:18
धागा तुमच्या हातून सटकून कुठल्या कुठे गेला. मोबाईलवर स्क्रीनच्या बाहेर लेखन गेले आहे... ट्रेन प्रवासात रिझर्वेशनवाल्यांची बळकावून हमरीतुमरीवर येणाऱ्या अगांतूक प्रवाशांच्या आवेशात लेखन करताना पहायला मजा येते आहे. गारुड्याचे खेळ पहायला आलेल्यांना जंभूरा आवडतो... पण त्याला पडद्यात लपवले जाते. तसे आपले वरिष्ठ मित्र वर्य रिसबुडांना बिनबुडाचे करून टाकले आहे कि काय असे वाटले!

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 13:32
आपण शेवटचा पॅरा नीट वाचलात का? लिखाण आता बास झाले अशा अर्थाने ते शेवटचा लेख असे आहे. संगणकात फाईलला मोठी नावे घेत नसत.

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 13:29
सत्ता, संपत्ती आणि संसार यातल्या खाचाखोचा, बेरीज-वजाबाकी ज्योतिषी लोकांना समजतात ( पण ते आगावू सांगण्याचं टाळतात. ) हे कोणतेच विज्ञान वर्तवू शकत नाही म्हणूनच ज्योतिष {आसन नाही} पण आपली पायरी पकडून आहे.

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 17:17
मुळात सर्व जोतिष (आणि त्याची प्रत्येक शाखा ) वेळ या एकमेव आधारावर अवलंबून आहे. वास्तविकात वेळ असं काहीही अस्तित्वात नाही. तो भास आहे आणि मानवानं प्रक्रिया मापनासाठी निर्मिलेली ती एक सोयीची कल्पना आहे. वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 18:26
जर उद्या शामला फाशी होणार आहे. आणि मी वक्तव्य केलं की उद्या शाम मरून जाईल. तर ह्याला तुम्ही काय म्हणाल, भविष्य सांगणे न म्हणता ? "उद्या" अस्तित्वात नसेल तर तुम्ही ही गोष्ट कशी सांगाल ?

In reply to by शा वि कु

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:07
नीट नाही मांडले. पुन्हा: जर तुम्हाला कळाले की रिलायन्स चे समभाग काही महिन्यांनी चढ्या दरात (cmp पेक्षा) बायबॅक केले जाणार आहेत. (टीप मिळाली.) तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल ? १) काळ हा भ्रम आहे. महिना ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याने मला काहीही करण्याची गरज नाही. २) अरेवा. घेऊन टाकतो. (शेअर मार्केट पसंत नसल्यास mutatis mutandis वेगळे उदाहरण घ्यावे.) मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:25
तारीख, महिना, वर्ष या सर्व मानवी कल्पना आहेत. त्यांच्या उपयोगितेबद्दल वाद नाही. ३० नोव्हेंबर (किंवा ऑक्टोबर) ही रिटर्न्स फायलींगची लास्ट डेट आहे. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम केलं जातंय. पण वस्तुस्थिती इतकीच आहे की आता ते काम चालू आहे > १० सप्टेंबर किंवा ३० ऑक्टोबर या केवळ (उपयोगी) कल्पना आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:36
अमान्य नाहीच.
मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?
काळ हा भ्रम आहे असं आपण बिल ड्यू झाल्यावर सांगू शकतो का ? जरी भ्रम असला तरी ? मानवी कल्पना तिथे आपल्याला समीकरणात घ्यावे लागतेच ना ? बस. इतकेच.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:43
सूर्य कायम प्रकाशमान आहे त्यामुळे दिवस आणि रात्र हा भास आहे > त्यामुळे काल-आज-उद्या असं काहीही अस्तित्वात नाही. बिल देणं आहे ही वस्तुस्थिती आहे. चेक लिहिणं ही क्रिया आहे > ते लेट झालं म्हणणं हा पारस्पारिक व्यावहार आहे > पण त्यामुळे कालनिर्मिती होत नाही. .

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 19:55
@ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही !
त्यांना ते मध्यंतरीच्या काळात घडणार्‍या बर्‍याच गोष्टींबद्दल सांगा ना, म्हणजे त्यांच्या पटकन लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:56
मी काही तरी वेगळंच म्हणतोय. शेवटचा प्रयत्न: काळ आणि साठी दोन्ही भ्रम आहेत (पेक्षा, मानवी संकल्पना आहेत.) मान्य. पण या संकल्पना डोक्यात ठेऊन माणसाला बचत करावी लागते की नाही ? म्हणहेच या स्वतः तयार केलेल्या संकल्पना माणूस वापरतो ना ! केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे. बस. शाविक् आउट.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:49
१.
केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे.
अर्थात ! पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
२. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे.
ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:14
तुमच्या सर्व धारणांच्या निराकारणार्थ प्रतिसादात दिलेला लेख वाचा. शब्दयोजना आणि प्लानींग या दृष्टीनं काल ही उपयोगी संकल्पना आहे पण तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं निर्माण होणारा भास आहे. शाम फाशी जाईल त्याची वेळ निश्चित केली गेली आहे > त्यामुळे तसं विधान ही करता येईल > शाम नेमक्या वेळी फाशी पण जाईल > तरीही `इतके वाजले' ही फक्त मानवी कल्पना असेल.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:20
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:31
समजा ती १० सप्टेंबर १९९०, संध्याकाळी ७.३० अशी आहे. तुमची कुंडली आणि सर्व भवितव्य त्या पॉइंट ऑफ टाईमवर आधारित आहे. पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 19:38
पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे. पण तुम्हीच मागे एकदा लिहील्याप्रमाणे मध्यंतरीचा काळ असतो आणि त्यात बर्‍याच गोष्टी घडतात ना?

In reply to by शा वि कु

कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 20:27
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच. >>>>शा वि कु बरोबर बोललात. म्हणूनच ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हणणाऱ्या कठोर अद्वैतवादी शंकराचार्यांनीसुद्धा प्रतिभासिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य या संकल्पना मांडल्या. पारमार्थिक सत्य हे जरी पूर्ण सत्य (Ultimate Truth) असले तरी जोपर्यंत या जगात वावर आहे तोपर्यंत तारतम्यासाठी व्यावहारिक सत्य मान्य करावेच लागते. व्यवहारातील आपल्याला असोईस्कर आणि न पटणाऱ्या गोष्टींना संकल्पना भ्रम म्हणत बसणे मूर्खपणा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 18:59
वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !
मग ते मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या त्याचं काय?

बाजीगर गुरुवार, 09/10/2020 - 18:38
सुंदर व तार्कीक विश्लेषक गुरुशिष्य जोडी आणि सातत्याने या विषयावर लिखाण करण्यासाठी कष्ट करण्याची क्षमता हा दूर्मिळ गुण या जोडी कडे होता. आता प्रतिक्रिया पाहू, कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच त्यामुळे रिसबूड-घाटपांडे सरांची तर्कशुद्धता व्यर्थ गेली. (यामागे भिती आहे, कशाला विषाची परिक्षा पहा हा विचार आहे, एकंदरीत लहानपणापासून पिंड कसा जोपासला गेला ते आहे) मी मात्र खुल्ला म्हणतो जोतिष भंकस (थोतांड) आहे.पोट भरायचा धंदा आहे.रिसबूड सर-घाटपांडे सर.

In reply to by बाजीगर

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 18:44
कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच ?
हे कुठून काढलं ? भविष्य (किंवा कोणताही) काळच नाही त्यामुळे जोतिष व्यर्थ आहे असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 20:09
बाजीगर, मला असं म्हणायचं आहे की ज्यांना या आडाख्यांचा, सल्ल्यांचा उपयोग आहे असं वाटतं ते करून घेत आलेले आहेत आणि करत आहेत. कोणती क्षेत्रं ते दिलेलं आहे. बाकी विरोधी आणि बाजूने मतं मांडणं हे इतर लोकांसाठी आहे. जो तो आपल्या श्रद्धे प्रमाणे शास्त्राला टाळतो अथवा जवळ करतो.

कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 20:15
new in scopeचिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत >>>>>>>> हे पटले. पण आपल्याकडे याच्या बरोबर उलटे आहे. जुने समज नाकारले की पुरोगामी बुद्धिवादी म्हणून घ्यायला मोकळे. ज्याचा काहीच अनुभव नाही, अभ्यास नाही त्याला खोटे म्हणून उडवून लावणारे बरेच आहेत. तसेच गरजेपोटी आंधळा विश्वास ठेवणारे आणि त्याचा फायदा घेऊन लुटालूट करणारे (हे मात्र सगळ्याच क्षेत्रात आहेत) देखील बरेच. पण चिकित्सेपोटी अभ्यास करून मत बनवणारे अत्यंत कमी. याबाबत मला पाशात्य लोक आपल्यापेक्षा जास्त पुढारलेले वाटतात. त्यांच्यात आपल्यापेक्षा चिकित्सक आणि प्रयोगवृत्ती बरीच जास्त आहे. पण ज्यांना ते करायची इच्छा नाही ते उगाच सगळे नाकारून स्वतः पुरोगामी बुद्धिवादीचा डंका पिटत बसत नाहीत.

सतिश गावडे गुरुवार, 09/10/2020 - 20:41
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो. फलज्योतिष्याच्या ज्या काही संहिता आहे त्यांच्या लेखकांनी असा गोष्टींचा अभ्यास करुन मग त्यांचे ठोकताळे फलज्योतिष संहिता स्वरुपात लिहीले असावेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहांची स्थिती कशी होती याची कोष्टक किंवा "स्थानांच्या" स्वरुपात मांडणी करायची. नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या ठळक सुखद आणि दु:खद घटनांची नोंद करायची. अशा अनेक कुंडल्यांचा अभ्यास करुन त्यांच्यातील ग्रहाच्या स्थानांची आणि व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांची सांगड घालायची. पुढे भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचे आधीच्या अभ्यास केलेल्या कुंडलीशी साम्य आढळयास त्या पूर्वीच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी साम्य असणार्‍या घटना या व्यक्तीच्या आयुष्यातही होऊ शकतात. जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल तर एखाद्या कुंडलीत सप्तम स्थानात रवी असेल तर त्या व्यक्तीचा विवाह उशिरा होईल असा आडाखा फलज्योतिषवाले बांधू शकतात. अर्थात हे ज्यांनी फलज्योतिषाच्या संहिता लिहील्या त्यांनी केले असावे. आताचे फलज्योतिषी फक्त जातकाची कुंडली जुन्या डेटाबेसशी (संहिता किंवा पुस्तके) जूळवून त्यानुसार भाकीत वर्तवत असावेत. हे असं मला वाटतं. :)

In reply to by सतिश गावडे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:53
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो.
त्यामुळे ते फक्त अट्ट्या लावणं आहे. त्याला काहीही आधार नाही.

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 20:50
@सगा , जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल रैट. शिवाय अशीच इतर गृहितकं वापरली जातात. दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.

In reply to by कंजूस

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:58
दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.
जातकाला भविष्यातलं गाजर दाखवू शकला नाही तर जोतिषी स्वतःच भिकेला लागेल > राजकारण आणि जोतिष यांचा एकच फंडा आहे > अच्छे दिन आनेवाले है !

In reply to by कंजूस

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/10/2020 - 22:04
ज्यांचं भलं चाललंय अशातले अनेक लोक्स अधिक भलं चालावं म्हणून हातबघ्यांकडे किंवा पत्रिकाबघ्यांकडे चकरा मारताना दिसतात की.

उपयोजक Fri, 09/11/2020 - 00:09
१) ग्रहांचे भ्रमण,ग्रहांचे स्वरुप आणि नक्षत्रे यांचा मानवावर बर्‍यापैकी परिणाम होतो.परिणाम जाणवतात.पण हे सगळं होतं कसं किंवा त्या ग्रहांकडून किंवा नक्षत्रांकडून कसं अॉपरेट केलं जातं ते माहित नाही. २) किरकोळ समस्या वगळता ज्यांचं आयुष्य बरं/चांगलं/उत्तम चाललंय आणि त्यात जे समाधानी आहेत असे लोक फलज्योतिषाकडे जात नाहीत. याउलट जे हवं त्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही मनासारखे यश मिळत नसल्याने हताश झालेले किंवा बर्‍यातून चांगल्या आणि चांगल्याकडून अधिक सुखकर जीवनाची अपेक्षा असलेले काही लोक फलज्योतिषाचा आधार घेतात.अशावेळी ते अंनिस/विज्ञान फलज्योतिषाबद्दल काय म्हणतं त्याकडे लक्ष देत बसत नाहीत. ३) जगात जोपर्यंत अस्थिरता आहे तोपर्यंत फलज्योतिष जिवंत राहणारच.नोकरीच्या तुलनेत व्यवसायात अस्थिरता तीव्र असते, स्पर्धा तीव्र असते त्यामुळे नोकरदारांच्या तुलनेत व्यावसायिकांमधे फलज्योतिषाचा आधार घेण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. ४) अस्थिरता,किचकट समस्या,आजार यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारांची मदत नक्की होऊ शकते.पण मानसोपचारतज्ज्ञांची फी परवडणारी नसेल किंवा समजा परवडणारी असेल पण त्या उपचारांनी गुण येण्यास समस्याग्रस्त व्यक्तीच्या अपेक्षांच्या तुलनेत जास्त वेळ लागणार असेल तर ती व्यक्ती फलज्योतिषाकडे जाते.मानसोपचारतज्ज्ञांची फी/उपचारांचा खर्च सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्यास ते फलज्योतिषाकडे जाणे कमी होईल. ५) भारताची लोकसंख्या अफाट आहे, लोकांच्या अपेक्षा काळाप्रमाणे बदलत असतात.त्यामुळे इथे सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात दररोज पळावेच लागते.संघर्ष अटळ आहे. शहरात/महानगरात ही धावपळ,दगदग जास्त असते.अनिंससारख्या संस्थांनी ही धावपळ,दगदग कमी कशी करावी याबद्दल प्रबोधन करावे, उपाय सुचवावेत.अशाप्रकारे मुळावरच घाव घालावा म्हणजे लोक फलज्योतिषाकडे जाण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.

In reply to by उपयोजक

कंजूस Fri, 09/11/2020 - 07:06
रिसबुडांनी आणि (त्या विचारांचे लोक) ज्योतिष का नको, किती टक्केवारीनेच बरोबर येते, किती चुकते हे भाविक लोकांना सांगण्यात वेळ व्यर्थ घालवतात. उपयोजक ,मुद्दे क्र २.३ सहमत. क्र ४ सांगून उपयोग नाही. झालेली गोष्ट दुरुस्त करण्यासाठीचे उपाय करण्याबद्दल विरोध नाहीच. याच मुद्द्यावर अनिसवाले भांडत असतील तर योग्यच आहे. पण ज्योतिष असे सांगत नाही की तुम्ही उपचार करू नका, अमुक एक ग्रहांचे कुंडलीतले योग टळले दोन वर्षांनी की आपोआपच बरे होणार. एखाद्यास आजारपणाचा त्रास अमुक काळात आहे हे भविष्य असते आणि त्यास विज्ञानाकडे उत्तर नसते. विज्ञानाच्या नावाने ओरडणाऱ्यांनी उगाच नसलेल्या शत्रुवर आग पाखड करणे व्यर्थ आहे. राजकारणी - राजे आणि लोकशाहीतील राज्यकर्ते हे नेहमीच ज्योतिषाचा सल्ला घेतात. पक्षांतर, मंत्रीपद, नवीन खेळी यावर मत घेतातच. ते मत मागतात आणि पैसे देतात यात दुसऱ्या कुणाचे पोट दुखण्याचे कारण काय?

In reply to by उपयोजक

आपल म्हणण खर आहे. मिपा चालू झाल होत त्या सुरवातीच्या काळात या ज्योतिषाच काय करायचं? या संपादकीयात मी ते लिहिले आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

उपयोजक Sat, 09/12/2020 - 00:06
तिकडे विकास यांनी विचारलेलाच प्रश्न पुन्हा विचारतो. "फलज्योतिषाच्या बाजूने आहात की फलज्योतिषाच्या विरोधात?" ; )

In reply to by उपयोजक

उपयोजक, हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो. इथे मी माझी भूमिका मांडली आहे. http://mr.upakram.org/node/777#comment-12763

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्ही अनेक वर्ष आहत आणि नाडीग्रंथावर प्रतिसाद देतांना तुम्ही म्हटलंय की `हताशा आली आहे. पुढची पिढी आता काय करते ते बघू'. तुम्हाला सपोर्ट करायला मी इथे उतरलो. काही अज्ञानी हा धागा मी हॅक केला म्हणतायंत ते त्यांच्या अज्ञानाला सुरुंग लागल्यामुळे आहे. आयुष्य खंबीरपणे जगण्यासाठी तुमच्यात कमालीची वैचारिक क्लॅरिटी आणि त्याबरोबर तितकाच ओपननेस हवा, मग हताश होण्याऐवजी जीवन बहरत जातं. १.
अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते
क्लॅरिटी आणि ओपननेस एकावेळी असेल तर असा प्रकार (जो अंतीमतः द्विधा अवस्था आणतो) होत नाही. पण सध्याच्या भंपक राजकीय धोरणामुळे if you are not with us, you are with them असा निर्बुद्ध युक्तीवाद देशात निर्माण झाला आहे. तरीही त्याचा अर्थ आपण लोंबकाळत रहावं असा नाही. आपण आपल्या मुद्द्यावर कायम ठाम हवं आणि तितकंच ओपन हवं. अंधश्रद्धेला नेमकं हेच जमत नाही त्यामुळे असे लोक निव्वळ बायकी युक्तीवाद करुन बाजी मारायचा प्रयत्न करतात. त्यांना भीक घालायची काहीएक गरज नाही. २.
मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो
हा विचार वरकरणी उदारमतवादी दिसला तरी तो ठामपणाचा आभाव दर्शवतो आणि त्यामुळे हताशा येते. मी स्वतः विज्ञानवाद आणि वस्तुनिष्ठता मानतो आणि तसा जगतो, त्यामुळे तुमच्याशी दृष्टीकोन शेअर केला, बघा विचार करुन.

उपयोजक Fri, 09/11/2020 - 00:26
balaji उलगडून सांगा. हे दोघे पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक जाऊ शकतात. मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत. मग का आले असावेत बालाजीला? : )

In reply to by संजय क्षीरसागर

उपयोजक Fri, 09/11/2020 - 23:21
हजारो कोटींचे उद्योग चालवण्याइतपत चातुर्य असणार्‍या , जगातल्या कोणत्याही नामवंत मानसोपचारतज्ज्ञाची अपाॅईंटमेंट मिळवू शकणार्‍या , देशातल्या टॉपच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या या उद्योजकांना समजत नसावं का? तरीही ते तसं का करत असावेत? या अब्जाधीश उद्योजकांच्या मनातली अस्थिरता जर अंनिस किंवा कोणताही मानसोपचारतज्ज्ञ जर पूर्णपणे उपटून काढू शकत नसेल तर या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सामान्य व्यक्तीला कोणत्या तोंडाने सांगणार की फलज्योतिषाचा आधार घेऊ नका म्हणून? फलज्योतिषाकडे असमाधानी लोकच जातात. जे मिळालंय त्यात समाधानी असणार्‍या व्यक्ती फलज्योतिष किंवा कर्मकांड यांचा आधार घेणार नाही. पण प्रश्न हा आहे की जगात अशा आतून समाधानी व्यक्ती संख्येने खूप कमी असाव्यात.बहुतांश व्यक्ती या असमाधान ,अस्थिरता यांना महत्व देणार्‍याच असतात. त्यांचे विचार बदलणे , त्यांना समाधानी रहायला शिकवणे हे अंनिस किंवा अन्य विज्ञानवादी संघटना करणार का?

In reply to by उपयोजक

स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 19:55
परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील. अस्थिरता आणि अशांती हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. यातून मुक्त फक्त दोनच लोक आहेत १) संत आणि २) मतिमंद

In reply to by सुबोध खरे

हे कुठून काढलं ? आनंद हा जीवनाचा स्थायी भाव आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे तुम्हाला मुद्दा कळत नाही, त्यात पुन्हा प्रतिसाद देण्याची घाई आणि वरती स्वतःची चुकीची विधानं ठळक अक्षरात टाईप करुन माझ्या नांवावर खपवतायं ! आता तरी नीट वाचा : अस्थिरता आणि अशांती हे स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 09:28
एक आश्चर्य आहे ( किंवा नाही ) तुमचा मुद्दा मिसळपाव वर कुणालाच समजत नाही कारण एक तर लोक नीट वाचत नाहीत किंवा त्याची समजच कमी असते. ( असं त्यांचं मत आहे.) ते कोण ते विचारायचं नाही. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. माणूस केवळ कृतज्ञतेच्या पोटी अमूर्त शक्तीचे मूर्त स्वरूप म्हणून मंदिरात जात नाही का? त्यासाठी कर्मकांड किंवा ज्योतिषच हवे का? ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. हि तुमची चुकीची धारणा आहे. (अरे बापरे मी पण सर्वज्ञा सारखे बोलायला लागलो कि काय?). कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत?

In reply to by सुबोध खरे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 13:56
कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत ?
तुम्ही बालाजीला (किंवा इतर देवाला), त्याची तब्येत तपासायला जाता का ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 14:15
हो पुरी येथे भगवान श्री जगन्नाथ आजारी पडतो आणि त्याबद्दल तपासणीही केली जाते https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/astrology/religious-places/the-god-at-this-temple-is-sick-cant-meet-devotees/amp_articleshow/68206724.cms बाकी *कृतज्ञता व्यक्त करणे* हा वाक्प्रचार आपण ऐकलेला दिसत नाही

In reply to by उपयोजक

चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 17:22
या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सर्वसामान्य रंजल्या गांजलेल्याचा दोष नाही त्यांना "जोतिषी उपाय" दाखवतो आणि बघ तुझं कसं भलं होईल अश्या गोष्टी सांगणारी लोकांना दिला जातोय... साधा प्रश्न आहे हो... समाजात जर घर बांधणारा स्थापत्य विशारद कीव रुग्णओपचार करणारा वैद्य त्याने दिलेला सल्ला फसला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची सोय आहे तशी का नाही हो या ज्योतीश्वयवसायाबद्दल?

In reply to by उपयोजक

मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.>>>>> महत्वाचा मुद्दा आहे. उपयोजक, अंधश्रद्धा या केवळ अगतिकता संस्कार यातून निर्माण होत नाहीत. त्याची जैवशास्त्रीय कारणे देखील आहेत. अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण जरुर वाचा.

In reply to by उपयोजक

मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.>>>>> महत्वाचा मुद्दा आहे. उपयोजक, अंधश्रद्धा या केवळ अगतिकता संस्कार यातून निर्माण होत नाहीत. त्याची जैवशास्त्रीय कारणे देखील आहेत. अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण जरुर वाचा.

In reply to by उपयोजक

डीप डाईव्हर Fri, 09/11/2020 - 14:21
जगातला प्रत्येक यशस्वी माणूस नास्तिकच असला पाहिजे असा काही नियम आहे का? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर तिथे यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक पाठवायचे कि त्यांनी स्वतः जायचे हा निर्णय ते घेऊ शकत नाहीत का? तो त्यांचा अधिकार नाही का? तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीचे दर्शन घेऊन त्यांना मानसिक समाधान लाभत असेल तर ते मिळवण्याचा त्यांना अधिकार नाही का? कोणाला देव धर्म श्रद्धा हे थोतांड वाटते तसे त्यांना मानसोपचार मानसोपचारतज्ज्ञ अशा गोष्टी थोतांड वाटू शकत असतील का?

गामा पैलवान Fri, 09/11/2020 - 04:10
संजय क्षीरसागर,
पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये. असो. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. अर्थ काही प्रकारची जेलीफिशं म्हातारी होत नाहीत. त्यांचा अपवाद वगळता बाकी सगळे प्राणी म्हातारे होतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१.
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये.
प्रश्णाच्या संदर्भात प्रतिसाद वाचलात तर अर्थ कळेल. २. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. शरीर वृद्ध होणं ही प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रक्रियेला कालाची गरज नाही. थोडक्यात, तुमच्या दिवस मोजण्यानं शरीर वृद्ध होत नाही. ते मोजणं ही मानवानं स्वतःसाठी केलेली सोय आहे. अस्तित्वातली हरेक प्रक्रिया कालरहित आहे; प्रक्रियेच्या मापनासठी काल ही मानव निर्मित सोय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि Fri, 09/11/2020 - 10:55
काळ नावाची वेगळी गोष्ट फिजिकली अस्तित्वात नाही हे जरी सत्य असलं तरी ते रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन पाहू गेल्यास कोणाला पटणं खूप कठीण आहे. आपल्याला स्मृती आहे म्हणून काहीतरी मनात शिल्लक असणे. मग ते जे शिल्लक आहे ते "मागे" पडलं अशी एक मांडणी करुन आपण मांडामांडी ऊर्फ अरेन्जमेंट करतो. मग त्याच विचाराने "पुढे" जे येणार त्याचा अंदाज करतो. किती स्मृती कप्प्यात लावून झाल्या यावर किती काळ गेला अशी मोजणी करतो. पुन्हा पुन्हा घडत असलेल्या घटनांवरुन त्याचे तुकडे करतो. बदल नोंदवले गेले (उदा केस पांढरे झाले, त्वचा सुरकुतली) की काळ नुसताच पुढे सरकत नसून त्या पुढे सरकण्यानेच आपल्यात आणि आसपास बदल होताहेत अशी समजूत पक्की होते. एका दिशेत अनिवार्यपणे जात राहणारा "Arrow of time" ही कल्पना मनात रुढ होते. आईनस्टाइन त्याला स्पेसशी जोडतो. तेही एक थियरी अधिक परिपूर्ण होण्यासाठी ठीकच. हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो. आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)

In reply to by गवि

सहमत आहे. छान विश्लेषण मला संक्षीच्या मांडणीत काळ हा अनादि व अनंत आहे तसाच तो स्वयंभू आहे. त्याला स्टार्टिंग पॉईंट असा नाही. मग तो कसा मोजणार? राशीचक्राला जसे आरंभबिंदू मुळे सायन निरयन पद्धती तयार होतात तसे इथे नाहि.मग अमक्या राशीचा अमका अंश जन्माच्या वेळी उदित आहे हा फलज्योतिषाचा महत्वाचा कुंडलीचा मुद्दा इथे निरर्थक ठरतो ; असे ( माझ्यापुरते) आकलन होते. संक्षी अधिक स्पष्ट करतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यामुळे आरंभ बिंदू, सायन, निरायन, उदित काल वगैरे सर्व भानगडी काल्पनिक आहेत. थोडक्यात, सूर्य उगवला, मावळला असं ज्याला वाटतं त्याला तसा दृष्टीभ्रम होत असतो. या भ्रमावरच कालविभाजन आधारित आहे. त्यामुळे सर्व ज्योतिष बोगस आहे. वास्तविकात सूर्य कायम प्रकाशमान आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ Wed, 09/16/2020 - 04:09
वास्तविकात सूर्य कायम प्रकाशमान आहे. अहो माहिती आहे कि सगळ्यानं हे, सूर्य मावळला "पृथ्वीच्या" या भागात हे सगळ्यानं माहित आहे कि असे म्हणतात , "सूर्य प्रकाशमान नाही" असे नाही म्हणत कोणी इथे! , हे सापेक्ष मावळणे आणि उगवणे हे चक्र खात्रीचे कायमचे असावे या समजुतीने त्यावर वेळचे घड्याळ बनवले... हि सेप्स / सूर्य वैगरे कालातीत आहे हे जरी असले तरी जीवित प्राण्याच्या दृष्टीने आज आणि उद्या हे आहेच कि... जन्म आणि मृत्यू आणि यातील प्रवास.. यालाच जर मानवाने काळ असे म्हणले तर तुमचा काय बिघडला समजत नाही.. उगा काय वाद घालताय काही समजत नाही ( का अस्कन्ख्यक धाग्यांमध्ये " मी म्हणतो तेच सर्व आणि शेवटचे" असे असेल तर काय चालुद्या )

In reply to by गवि

आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)
१. आता का एकच क्षण कायम चालू आहे आणि त्यातच सर्व घडतंय. २. आता हा खरं तर क्षण नाही तो एक अनंत आणि सर्वव्यपी एंप्टीनेस आहे. शास्त्रज्ञ असल्यानं आइन्स्टाईनचा फोकस प्रक्रियेवर आहे, त्यामुळे त्याला कालाचा मोह सोडवत नाही. म्हणून, तो काल स्पेसशी रिलेट करतो (Time is fourth dimension of Space). थोडक्यात, आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. ३. शरीराचा जन्म ही याच एंप्टीनेसमधे होतो, सध्या ते त्यातच वृद्धींगत झालं आहे आणि त्याचा मृत्यू पण त्यातच होईल. जनसामान्यांनी (किंवा शास्त्रज्ञांनी, कारण ती सर्वांची सोय आहे) काल आहे ही धारणा घट्ट धरुन ठेवल्यानं; जन्म अमक्या साली झाला, आज अमुक साल चालू आहे आणि मृत्यू तमक्या साली होईल असं भ्रामक विभाजन केलं आहे. घटना कालात घडत नाही, एंप्टीनेसमधे घडते. जोतिष व्यर्थ आहे कारण ते कालाधारित आहे, जो केवळ (व्यावहारिक उपयोग निर्विवादपणे असला तरी) भ्रम आहे. २.
हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो.
याचा वास्तविक उपयोग असा की एकदा काल ही धारणा निस्सरित झाल्यावर, आपण शरीर नसून तो एंप्टीनेस आहोत हा उलगडा होतो. आपण अविनाशी होतो कारण एंप्टीनेस ही निर्वस्तू आहे. हा उलगडा होणं हे अध्यात्माचं इप्सित आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Sat, 09/12/2020 - 10:22
आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. है शाबास संत महंत झाले मनोविकारतज्ज्ञ याना काही कळत नव्हते ते आपण समजावून देणार होता. आता शास्त्रज्ञ ते पण आईन्स्टाईनला काळ याबाबत तुम्ही समजावून देणार?. पण काळ नाहीच म्हटले तर आईन्स्टाईन जिवंत पहिजे. पण दुर्दैवाने आईन्स्टाईन आज जिवंत नाही. म्हणजे एकतर तुम्ही काळाच्या मागे आहात किंवा आईन्स्टाईन काळाच्या पुढे होता. पण काळ आहे कि नाही ? सब गोलमाल है !!

In reply to by सुबोध खरे

गवि Sat, 09/12/2020 - 10:57
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे. त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहे. पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही. काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.

In reply to by गवि

आनन्दा Sat, 09/12/2020 - 11:23
कोणतीहि संकल्पना नाकारणं सोपं असतं. सिद्ध करणं कठीण. अति अवांतर - जग निर्गुण निराकार आहे, काळ नावाची संकल्पना अस्तित्वात नाही वगैरे सिद्धांत मांडायला विज्ञानाची गरज नाही.. हे सिद्धांत अनादिकालापासून चालत आले आहेत. संक्षी जे काही सांगत आहेत ते काही फार वेगळे नाही, तत्त्वज्ञानाच्या पातळीवर हे विश्व अनादी अनंत कालातीत आहेच. पण म्हणून आपल्याला दिसणारा काळ दृष्टीभ्रम का मानावा? मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे. आता, पुढचा प्रश्न असा आहे की, त्याचा खरेच अनुभव, विशेषतः भावातीत, कालातीत जाण्याचा अनुभव त्याबद्दल बोलणार्यांनी घेतला आहे का याबद्दल मी साशंक आहे. कारण कालातीत गेलेल्या माणसांची जी लक्षणे मला ज्ञात आहेत त्यातील कोणतेही लक्षण मला या माणसात दिसून येत नाही, त्यामुळे पोकळ शब्दबंबाळ अध्यात्माला काही फारसे लागत नाही..

In reply to by आनन्दा

सोत्रि Sun, 09/13/2020 - 05:56
मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे.
हेच ते खरे ज्ञान! ते उपलब्ध आहे पण सामान्य माणसाला समजावून सांगणारे आणि मुक्तीकडे नेणारं दुर्दैवाने कोणीही नाही. तो मार्ग प्रत्येकाने (साधकाने) आापापला शोधायचा आहे. सुदैवाने इंटरनेट तंत्रज्ञानामुळे हा शोध बराच सुकर झाला आहे. माझ्या ह्या शोधातून मला समजलेल्या एका साधनाप्रणालीची ओळख इथे आहे! - (साधक) सोकाजी

In reply to by गवि

१.
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे.
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल ! २.
त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहे
बरोब्बर ! ३.
काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.
इक्झॅक्टली ! हाच मूळ मुद्दा आहे. ४.
पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही.
एकदा फंडा क्लिअर झाला की पुढे मजा आहे : अ) काल असं काहीही नाही त्यामुळे सर्व घटना (आदीपासून अंतापर्यंत) एकाच कालात घडतायंत आणि घडत राहतील, तो म्हणजे वर्तमान काळ ! ब) अर्थात, ज्या कालाला मागे-पुढे काही नाही त्याला वर्तमान काळ सुद्धा म्हणता येत नाही. तो एक सर्वव्यापी, अमर्याद एंप्टीनेस आहे. क) हा एंप्टीनेस विश्वातल्या सर्व क्रिया (आणि त्या अनुषंगानं क्रियेत सहभागी असलेली प्रत्येक वस्तू) अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याच्या उपस्थितीशिवाय कोणतीही क्रिया असंभव आहे. तो खुद्द मात्र निर्वस्तू (नॉन-मॅटर) आहे, त्यामुळे कोणतीही क्रिया त्याच्यावर काहीही परिणाम करु शकत नाही. ड) फायनली, तो एंप्टीनेस म्हणजे खुद्द आपणच आहोत कारण...... एंप्टीनेसमधे कुठेही अंतर नाही ! हा शेवटचा मुद्दा करणार्‍याला सिद्ध म्हणतात ! नाऊ ट्राय.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Sun, 09/13/2020 - 06:08
हा शेवटचा मुद्दा करणार्‍याला सिद्ध म्हणतात !
आपण शून्य (एम्टीनेस) आहोत हा मुद्दा करण्याची गरज नसून त्याची अनुभूती घेणं/येणं हे गरजेचं आहे. सिद्ध म्हणायचे नसून व्हायचे आहे. आणि हे होणं अत्यंत वैयक्तिक आहे, स्वानुभूती आहे, शब्दांच्या पलीकडली. स्वत:संबंधी असल्याने ते अध्यात्म (अधि + आत्म*) आहे! * ईथे आत्म म्हणजे स्वत: आत्मा नव्हे. ही फोड न कळल्याने अध्यात्म हे मन आणि शरीर परस्परसंबंधांचे शास्त्र आहे हे न समजून शब्दबंबाळ तत्वज्ञान होऊन बसले आहे, दुर्दैवाने! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Sun, 09/13/2020 - 06:28
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल !
सर्व समस्यांचे (पक्षी: दु:ख) कारण बाह्य नसून ते प्रत्येक व्यक्तीच्या आत असते. बाहेर काहीच नसतं सगळं आपल्या आत असतं. हेच अध्यात्म, हीच सिद्धता, हाच तो एम्टीनेस. हा उलगडा झालेला असल्यास कोट केललं विधान सत्याशी फारकत घेणारं आहे ह्याची जाणिव होईल! - (साधक) सोकाजी

In reply to by गवि

कोहंसोहं१० Sat, 09/12/2020 - 21:40
या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही >>> गवि, वेगळा किंवा विरोधी विचार तारतम्य न बाळगता आणि स्वतःच्या सोयीने हवा तेंव्हा वापरणे हा निगेटिव्ह पॉईंट आहे. आनंदा म्हणतात तसे हा विचार अध्यात्म वाचलेल्या किंवा जाणणाऱ्यांसाठी नवा नाही. उपनिषदे, दर्शन तत्वज्ञान वाचल्यास त्यांच्या विचारात काहीच नावीन्य दिसणार नाही. जरी ते स्वतः कधीच नमूद करत नसले तरीही (कदाचित त्यांनी मांडलेले विचार हे त्यांचे नसून उसने आहेत हे लोकांना कळल्यावर त्यांचे महत्व कमी होईल या भीतीने असावे). पण या विचारांचा जेंव्हा ते स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींसाठी शस्त्रासारखा वापर करतात तेही तारतम्य न बाळगता तेंव्हा ते चुकीचे ठरते. निर्गुण निराकार सत्य सोडल्यास बाकी सर्वच भ्रम हे खरे असले तरी व्यवहारात व्यावहारिक सत्याचा स्वीकार करावाच लागतो. इथे संक्षींना ज्योतिष पटत नाही त्यामुळे ज्योतिष भ्रम आहे हे सांगण्यासाठी ते निर्गुण निराकार अथांग शून्यच फक्त सत्य आहे हा मुद्दा रेटत आहेत. अध्यत्माच्या त्या ऊंचीवरून पाहिल्यास ज्योतिष काय सगळंच भ्रम आहे. अगदी भौतिक, जैविक, रासायनिक विज्ञान सुद्धा. पण विज्ञानाच्या कोणत्याही धाग्यावर संक्षी आपले हे तत्वज्ञान घेऊन कधी दिसले आहेत का? त्यांच्यात ते धाडस नाही. सत्याचा दाखल द्यायचाच असेल तर सोयीस्करपणे कशाला हवा? बरे, ज्या काळाला भ्रम त्यांनी म्हणत धागा हायजॅक केला आहे (धाग्याचा विषय ज्योतिष खरे कि खोटे हा नसताना) ते स्वतः मात्र व्यवहारात जगताना काळ वेळ पाळतील. सत्याचा दृष्टीने हे शरीर पण भ्रम तरीही योग्य वेळी भूक लागल्यावर जेवण करतील.आजारी पडल्यास योग्य वेळी डॉक्टरकडे जातील (अगदी अपॉइंटमेंट च्या वेळेला) गरज पडली तर वेळेआधी लाईट बिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतील, स्वतःचे आणि इतरांचे टॅक्स वेळेआधी फाईल करतील, क्लाएंट ने विशिष्ट वेळी बोलावल्यास किंवा मीटिंग ठेवल्यास तीही वेळ पाळतील, एखाद्या वेळेस घड्याळ आणि फोन घरी विसरल्यास बाहेर एखाद्या माणसाला टाइम विचारतील किंवा एखाद्याने विचारल्यास किती वाजले हेही सांगतील. सोयीसाठी 'मध्यंतरीच्या काळात अनेक घटना घडल्या' अशी कालवाचक वाक्येही स्वतःच्या धाग्यावर लिहितील आणि चाणाक्ष मिपाकरांनी त्यांच्यातला हा परस्परविरोधीपणा दाखवून दिला की सोयीस्करपणे दुर्लक्ष करतील. पण स्वतःला न पटणाऱ्या एखाद्या गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ आला जसे की काळ, ज्योतिष की लगेच त्यांना ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आठवते. काहीही अभ्यास आणि अनुभव नसताना व्यावहारिक तारतम्य न बाळगता इतर गोष्टींना भ्रम म्हणून मोकळे व्हायचे आणि प्रतिवादाला सोयीस्करपणे निर्गुण निराकार अथांग शून्याचा संदर्भ द्यायचा ज्यात विषयाचे त्यान्चे अज्ञान सहजपणे लपवले जाते. हा दुटप्पीपणा दरवेळी कशाला हवा? मी वर एका प्रतिसादात म्हंटले होते की अद्वैतवादाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या शंकराचार्यांनीसुद्धा व्यावहारिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य या संकल्पना मांडल्या होत्या. कारण त्यावेळीही अध्यात्मातील विचारधारा व्यावहारिक तारतम्य न ठेवता स्वतःच्या सोयीसाठी वापरणारे अनेक भोंदू होते (जसे आजही आहेत...अगदी मिपावर पण). आमचा विरोध अध्यात्मातील तत्वज्ञान सोयीस्करपणे वापरणाऱ्या त्या भोंदूपणावर आणि दुटप्पी भूमिकेवर.

In reply to by कोहंसोहं१०

फक्त तीन गोष्टींची उत्तरं द्या : १. ज्योतिषाचा एकमेव आधार जातकाची जन्म वेळ आहे. मुळात काल ही मानवी कल्पना आहे, त्यामुळे जन्मवेळेला काहीही अर्थ नाही. थोडक्यात, तुमची जन्म वेळ ही मानवी कल्पनेवर आधारित, अस्तित्वात घडलेल्या एका नगण्य गणनेची फक्त कागदोपत्री केलेली नोंद आहे आणि इतक्या फालतू गोष्टीवर सगळ्या ज्योतिषाचा डोलारा उभा आहे. २. ज्योतिष हा कार्यकारणभावाचा वेध आहे अशी तुम्ही जी डींग मारता आहात ती तद्दन फालतू आहे. विज्ञान हा कार्यकारणाचा वेध आहे, ज्योतिष नाही. ज्योतिष ही जातक केंद्रित अंदाजपंचे केलेली फेकंफाक आहे. जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत . ३. अस्तित्वातली कोणतीही घटना कालाधारित नाही हे माझंच विधान तुम्ही घूम फिराके आधीच्या प्रतिसादात, मलाच सांगितलं आहे. सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 11:47
इथे धाग्याचा विषय भलताच आहे याचंही साधं भान न ठेवता स्वतःचे ज्ञान पाजळण्यासाठी "काल हा भ्रम आहे" ही आरोळी ठोकत आहात मात्र स्वतःच केलेल्या मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या. या काल हा भ्रम आहे या विधानाशी पुर्णतः विसंगत असलेल्या विधानाबद्दल बोलती बंद झाली आहे तुमची तिथे मात्र तुम्ही मुग गिळून बसला आहात. त्या स्वतःच केलेल्या विधानाला सामोरं जायची हिंमत तुमच्यात नाही आणि लोकांच्या बोलण्याला पचपच म्हणत आहात. इतरांचा मोठमोठाले प्रतिसाद देऊन प्रतिवाद करत आहात. आणि मी तुमच्या दोन विधानांमधील विसंगती फक्त एक दोन वाक्यात अनेक प्रतिसाद देऊन दाखवली. त्या एक दोन वाक्यांच्या प्रतिसादांना सामोरं जायचं धाडस तुमच्यात नाही. असेल हिंमत तर द्या उत्तर काल हा भ्रम असेल मधल्या काळात बर्‍याच कशा काय घडल्या या प्रश्नाचे.

In reply to by संगणकनंद

काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही हे आतापर्यंत १०० वेळा सांगून तुम्हाला प्रकाश पडलेला दिसत नाही. आज तारीख काय ? याचं उत्तर १३ सप्टेंबर २०२० दिल्यावर, मला पराभूत केलं म्हणून एखादा फुल महात्याचूच वेडगळासारखा नाचू शकतो. पण अस्तित्वात दिवस, रात्र, तारीख, वार, तास, मिनीटं, सेकंद अशी काहीही गणना नाही. थोडक्यात अस्तित्वात १३ सप्टेंबर २०२० असं काहीही नाही. आलं का लक्षात ? आता नीट समजावून घ्या आणि मला प्रतिसाद देतांना किमान १० वेळा विचार करा म्हणजे अशी चारचौघात वारंवार शोभा होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 14:18
आधी म्हणता: काल हा भ्रम आहे नंतर म्हणता: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या त्यातली विसंगती दाखवल्यावर तुमची बोलती बंद. मग तुम्ही नवेच ज्ञान पाजळू लागलात: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही तोंडावर आपटल्यावर पलटी मारणे किंवा शब्दांचे खेळ करणे तुमच्यासाठी नवीन नाही. इथेही तेच केलेत. आणि हो, महात्याचू तुम्ही असाल. माझा आयडी त्याचू आहे.

In reply to by संगणकनंद

१ सप्टेंबर २०२० ते १३ सप्टेंबर २०२० या गणनेला कालावधी म्हणतात. त्या दरम्यान म्हणजे त्या कालावधीत. पण अस्तित्वाच्या दृष्टीनं रात्र आणि दिवस असं काहीही नाही त्यामुळे कालावधीही नाही. `मध्यंतरीच्या काळात ' ही फक्त बोली भाषेतली स्पेसिफिक निर्देशाची सोय आहे. महात्याचू हा तुमचा आयडी नसून ती तुमच्या प्रतिसादांची गुणवत्ता आहे. तुमच्याकडे आकलनक्षमता कमी म्हणून प्रतिसादाचा अर्थ कळत नाही, मी शब्द फिरवण्याचा संबंधच नाही. आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 15:12
आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.
का बरे? तुम्ही दमलात का शाब्दिक पलट्या आणि कोलांट्याऊड्या मारुन? आता नाही देणार मग. "काल हा भ्रम आहे -> मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या -> काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही" ही तुमची महात्याचू गुणवत्तेची विचारसरणी उघडी पाडणं हा माझा उद्देश होता. तो सफल झाला. आता नाही देणार हं प्रतिसाद. नाही मारायला लागणार तुम्हाला महात्याचू गुणवत्तेच्या शाब्दिक पलट्या. एंजॉय युअर विकेंड.

In reply to by संगणकनंद

पुन्हा नांव सार्थ करु नका ! एकतर तुम्हाला प्रतिसादाचा अर्थ कळत नाही आणि त्या अज्ञानात तुम्हाला फार मोठं काही तरी केल्याचा आनंद होतोयं ! याला दुहेरी त्याचूपणा म्हणतात, चालू द्या !

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 16:38
विधान क्र १: काल हा भ्रम आहे विधान क्र २: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या विधान क्र ३: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही याला तिहेरी महात्याचूपणा म्हणतात, चालू द्या !

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 16:57
तुम्ही तीन परस्पर विसंगत विधाने करत आहातः विधान क्र १: काल हा भ्रम आहे विधान क्र २: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या विधान क्र ३: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही आधी तुम्ही ठरवा तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते. स्वतःचे ठरेना आणि दुसर्‍यांना म्हणे हे सिद्ध करा आणि ते सिद्ध करा. स्वत: काय वाटेल ते ठोकून देता आणि लोकांना म्हणता सिद्ध करा. असला फालतूपणा एखादा महात्याचूच करु शकतो.

In reply to by संगणकनंद

आधी नीट वाचायला शिका : १ काल हा भ्रम आहे, काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही हा माझा दावा आहे. २. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या (तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही) असा सर्व विधानांचा एकूण अर्थ आहे आणि ती सर्व एकमेकांशी सुसंगत आहेत. ______________________________________ आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा. जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 23:19
बराच वेळ लावलात शब्दांची जुळवाजुळव करायला. हे तुमचं मुळ मत नाही. हे तुम्हाला तोंडावर आपटल्यावर सुचलेलं शहाणपण आहे. मुळ मत असतं तर चार महिन्यांपुर्वी जेव्हा पहील्यांदा निरुत्तर झालात तिथेच हे उत्तर दिलं असतं तुम्ही. आताचं हे शहाणपण इतरांचे प्रतिसाद वाचून आलेलं शहाणपण आहे. पण हरकत नाही :) आता हाच उपयोगितेचा तर्क या धाग्यावरील ज्योतिष हा विषय किंवा इतरत्र चर्चिले जाणारे देव किंवा श्रद्धा या विषयांना लावून पहा बरं. समानता दिसते का? तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीत. बघा जमतंय का, लोकांना नावं न ठेवणं.
आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)

In reply to by संगणकनंद

१.
तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीत
काल ही संकल्पना पैसा या संकल्पने प्रमाणे व्यावहारिक आहे. त्यांच्यामुळे जगण्यात सुलभता येते. तुम्ही या संकल्पना वापरल्यानं मूर्ख ठरता का ? २.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
मग कशाला इतकी पचपच लावली होती ? न तुम्हाला स्वतःचा काही विचार न दुसर्‍याचं काही समजून घेण्याची क्षमता. ३.
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)
कोणत्या भ्रमात आहात ? एकतर तुम्हाला काहीही ठोस माहिती नाही. कधी तरी उगवून पि़ंका टाकण्यापलिकडे काहीही जमत नाही. काल आहे हे सिद्ध करुन दाखवा म्हटलं तर शेपूट घातली आणि वर असले भ्रम करुन घेतायं !

In reply to by संगणकनंद

कोहंसोहं१० Mon, 09/14/2020 - 00:24
मुळ मत असतं तर चार महिन्यांपुर्वी जेव्हा पहील्यांदा निरुत्तर झालात तिथेच हे उत्तर दिलं असतं तुम्ही. >>>>> तिथे काय बोलणार. त्या धाग्यावर संक्षींच्या प्रतिसादानंतर मिपाकरांनी त्यांची एवढी टर उडवली आहे की शेवटी तो धागाच वाचनमात्र ठेवावा लागला. 'ओशोंच्या एक दशांश वेळेत मी कोणत्याही अध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो' अश्या डिंग्या मारणाऱ्या आयडीचे तत्वज्ञान छापायला प्रकाशक आणि पैसे देऊन वाचायला दहा व्यक्ती सुद्धा तयार नाहीत हे वाचून मात्र हसून हसून पुरेवाट झाली. सगळ्याला भ्रम भ्रम म्हणताना स्वतःबद्दलचा भ्रमाचा भोपळा अनेकवेळा फुटूनही ते पुन्हा त्याच भ्रमात वास्तविकतेशी फारकत घेऊन जगत राहतात - यालाच म्हणतात माया. श्रीकृष्ण उगाच नाही म्हणतात गीतेत - दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |

In reply to by संजय क्षीरसागर

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 20:31
हाहा. बाण अचूक लागलेला दिसतोय मर्मावर. तुमचा वेळेबाबतचा सोयीस्कर भोंदूपणा आणि दुटप्पीपणा तुम्हाला स्वतःला स्वीकार्य आहे तर. तुम्ही मला उत्तरे द्यायला सांगताय पण प्रश्नच नाहीत तिथे काय उत्तर देणार. तुमची विधानं कशी पोकळ आहेत ते मी आधीच्या प्रतिसादातून लिहिले आहेच. पुन्हा पुन्हा गोल गोल शब्द फिरवून तुम्ही तेच तेच लिहिताय ज्याला मी आधीच उत्तरे दिली आहेत. तरी पुन्हा एकदा शेवटचे लिहितो: १. तुमची जन्म वेळ ही मानवी कल्पनेवर आधारित, अस्तित्वात घडलेल्या एका नगण्य गणनेची फक्त कागदोपत्री केलेली नोंद आहे आणि इतक्या फालतू गोष्टीवर सगळ्या ज्योतिषाचा डोलारा उभा आहे >>>>> या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात केवळ ५-७ फूट उंचीच्या एका शरीरावर जे विश्वाच्या मानाने अत्यंत नगण्य आहे आणि ज्याच्या असण्याने आणि नसण्याने काहीच फरक पडत नाही इतक्या फालतू गोष्टींवर मेडिकल सायन्स चा डोलारा उभा आहे. मग ते पण झूट का? काय बोलताय? उगाच प्रतिवाद करायचा म्हणून काहीच्या काही का? आणि हो, जन्मवेळेला फालतू गोष्ट म्हणताय मग आत्तापर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा, तुमच्या मुलाचा, पत्नीचा किंवा परिवारातील कोणाचाही वाढदिवस साजरा केला नाही, त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा पार्टीला गेला नाहीत हे प्रामाणिकपणे सांगा. आणि त्याचे कारण कोणी विचारल्यास वरील उत्तर दिले आहे का हेही सांगा. नसल्यास तुमचा वेळ भ्रम, जन्मवेळ फालतू गोष्ट आहे असला डंका पिटणे इथे बंद करा. तुमच्या सोयीस्कर भोंदूपणाची शोभा झालीच आहे. अजून होईल. आणि मी याआधीच सांगितलंय की वेळ फक्त साधन आहे. वेळेचा उपयोग फक्त जन्मक्षणी ग्रहांची असणारी स्थिती काढण्यासाठी आहे. समजा एखाद्याने जन्म होताना पहिले आणि त्याच क्षणी ग्रहांची स्थितीची नोंद केली तर वेळेची गरजही लागणार नाही. ज्योतिषशात्र हे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते जेंव्हा वेळ मोजण्याची अचूक परिमाणेही आपल्याकडे नव्हती. तेंव्हा जन्मक्षणी सूर्याचे आकाशातील स्थान, आणि त्यायोगे इतर ग्रहांची स्थाने यावरून कुंडली मांडली जात असे. २. ज्योतिष हा कार्यकारणभावाचा वेध आहे अशी तुम्ही जी डींग मारता आहात ती तद्दन फालतू आहे. विज्ञान हा कार्यकारणाचा वेध आहे, ज्योतिष नाही. >>> तिसऱ्यांदा सांगतोय. ते कार्यकारणभावावर कसे अवलंबून आहे ते मी वर उदाहरणादाखल दिलेले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून आंधळेपणाने सोंग घेणाऱ्याला अजून तेच तेच सांगून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. "जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत ." >>>> यावरही मी प्रतिसाद दिला आहे. तुम्ही एकतर प्रतिसाद वाचत नाही किंवा समजूनपण तुमचा आडमुठेपणा सोडत नाही. वरच्यासाठी मी माझा आधीच्याच प्रतिसाद पुन्हा लिहितो- 'अतिशय बालिश विधान. हे म्हणजे पेशंट ला हटवा मग मेडिकल सायन्स किंवा डॉक्टरला ला काय अर्थ राहतो ते सांगा म्हणण्यासारखे आहे. असे काय करून काय होणार?' ३. "सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे. >>>> पुन्हा वेळेतच अडकलात. माझे आधीचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचा. त्यात मी वेळेबद्दल सांगितले आहेच. वेळ न मानणाऱ्या तुमच्यासारख्यांच्यासाठी सुद्धा ज्योतिष कसे व्यवहार्य आहे वर वाचा समजून येईल (जर समजून घ्यायचे असल्यास).

In reply to by कोहंसोहं१०

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 20:49
काल म्हणून निराळे तत्त्व वा द्रव्य मानण्याची जरूरी नाही, असा विचार सांख्य तत्त्वज्ञानात मानला आहे. मूळ प्रकृती हे सर्व जन्य पदार्थांचे तत्त्व आहे, त्याच्यात क्रमाने विकार किंवा परिणाम उत्पन्न होतात हे विकार किंवा परिणामच कालभेद होत, असे सांख्यांचे मत वाचस्पती मिश्रांनी सांख्यकारिकेच्या टीकेत (कारिका ३३ ) मांडले आहे. बौद्ध तत्त्वज्ञान सांगते, की क्षण वा क्षणपंरपरा हाच काल होय आणि क्षण म्हणजे प्रत्येक उत्पन्न होणारी भाववस्तू. प्रत्येक वस्तू ही क्षणिकच असते. जैनांनी काल हे एकमितियुक्त स्वंतत्र द्रव्य मानले आहे. कारण ते घटादिकांप्रमाणे प्रदेश व्यापत नाही. द्रव्यांमध्ये जे क्रमाने बदल होतात म्हणजे पर्याय उत्पन्न होतात, त्यांचे नियामक म्हणून काल हे द्रव्य जैनांनी मानले आहे. नव्यनैयायिक रघुनाथ शिरोमणीने क्षण म्हणून स्वतंत्रच द्रव्य व महाकाल ईश्वरच होय असे मानले आहे. महाकाल म्हणून निराळे द्रव्य मानू नये, असे त्याने पदार्थतत्त्वनिरूपण या ग्रंथात म्हटले आहे. Copy pest. ह्यांनीच सांगून ठेवल्या वर बाकी विचार संकल्पना,शास्त्रीय शोध जे काळा विषयी सांगतात ते सर्व थोतांड ठरते. एवढे सोप आहे ते.

In reply to by Rajesh188

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 21:29
राजेश, मी एका प्रतिसादात लिहिले आहे की अध्यात्माच्या त्या ऊंचीवरून पाहिल्यास ब्रह्म सोडून सर्वच भ्रम आहे, मिथ्या आहे किंवा अगदीच म्हणालात तर थोडांत आहे. त्यात शरीर आले, मन आले, पंचमहाभूत आले, विज्ञान पण आले. पण त्या सत्याचा सोयीस्कर उपयोग करून जेंव्हा कोणी व्यवहारातल्या त्यांच्या काही विश्वास नसणाऱ्या गोष्टीसाठी करतो तेंव्हा तो सोयिस्करपणाचा बुरखा फाडणे गरजेचे ठरते. आता प्रकृतीच भ्रम म्हणून मग म्हणून आपण जेवणे, पाणी पिणे किंवा इतर शारीरिक क्रिया सोडतो का? रोजचे व्यवहार सोडतो का? वेळ भ्रम म्हणून तुम्ही उद्या मनाला येईल त्या वेळेला ऑफिस ला येणे जाणे कराल का? ऑफिस चे नियम एका अमुक वेळेच्या आत ऑफिस मध्ये पाहिजे असा असल्यास वेळेवर अवलंबून म्हणून ऑफिस झूट म्हणाल का? तुमच्या नोकरीचा डोलारा वेळेवर अवलंबून असेल (उदा सकाळी पेपर टाकणे) तर वेळ भ्रम म्हणून ती नोकरी झूट म्हणू शकाल का? मग हा नियम फक्त ज्योतिषाला कशाला लावायचा? म्हणायचेच असेल तर विज्ञालाही भ्रमच म्हणा कारण तोही वेळेवर आधारित आहेच. संक्षी जी वेळ भ्रम म्हणून ज्योतिष भ्रम ही बडबड इथे करत आहेत तीच बडबड विज्ञानाच्या धाग्यावर करायची त्यांची हिम्मत नाही कारण त्यांना ठाऊक आहे तसे केल्यास त्यांना बरेच शाब्दिक फटके मिळून तेथून हाकलण्यात येईल. ती हिम्मत नसेल तर इतर गोष्टींप्रमाणे ज्योतिष सुद्धा व्यवहाराचा एक भाग आहे (खरे की खोटे हा वेगळा मुद्दा) हे मान्य करावे. उगाच अध्यात्माचे सत्य सोयीस्करपणे तिथे नकोत. नियम लावायचाच असेल तर तो सर्वांना एकसारखा लावायचा नाहीतर दुटप्पेपणाचा बुरखा फाडला जाईल.

In reply to by डॅनी ओशन

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 22:01
ते राहिलेच पुन्हा लिहायचे. संक्षी हा आयडी प्रकाशझोतात राहण्यासाठी असे उद्योग करत असतो. मागे असाच एक धागा आला होता मानसिक समस्यांचा. लेखकाचा हेतू 'मिपाकरांच्या मानसिक समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे' इतका प्रांजळ होता. तेंव्हा हेच महाशय तिथे मन नसतेच असल्या आध्यात्मिक संकल्पना घेऊन धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी नाईलाजाने लेखकाने सरळ शब्दात तंबी दिली मग गपचूप बाजूला झाले. पण वाईट खोड इतक्या सहजासहजी कशी जाणार म्हणून शेवटी हा धागा केला हायजॅक. उसने ज्ञान अलंकारिक शब्दात विवादास्पद पद्धतीने मांडून टाळ्या मिळवण्याच्या सतत प्रयत्नात असतात ते (अध्यात्मात याला लोकेषणा म्हणले आहे जो मोठा दुर्गुण आणि आत्मानुभव प्राप्तीच्या प्रयत्नात मोठा अडसर मानला गेला आहे).

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 12:55
चांगला वाटला लेख. म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत. आपण ही शास्त्र, अंधश्रद्धा विज्ञानविरोधी वगैरे चर्चा बाजूला ठेवू. काही गोष्टी सामान्य माणसच्या ( राजाही काही वेळा सामान्य माणूसच ठरतो ) आयुष्यातले प्रसंग अडचणी धोके चढउतार सांगण्यात विज्ञान कामाचे नसते आणि ते ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्याच्या नशिबाने काही वेळा दिशादर्शक उत्तर देणारे भेटतातही. त्याप्रसंगी एकच आक्रोश असतो की मला कुठूनही उत्तर हवंय.

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 13:17
म्हणजे रिसबुड ज्योतिष हे शास्त्र नाही अशा विचारांचे वरवर वाटले तरी आतून कुणी वर्तवलेल्या फलादेशांना घाबरून असावेत.
काही टोटल लागली नाही. बाकी प्रतिक्रिया ठिक आहे.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक गुरुवार, 09/17/2020 - 20:18
धागा तुमच्या हातून सटकून कुठल्या कुठे गेला. मोबाईलवर स्क्रीनच्या बाहेर लेखन गेले आहे... ट्रेन प्रवासात रिझर्वेशनवाल्यांची बळकावून हमरीतुमरीवर येणाऱ्या अगांतूक प्रवाशांच्या आवेशात लेखन करताना पहायला मजा येते आहे. गारुड्याचे खेळ पहायला आलेल्यांना जंभूरा आवडतो... पण त्याला पडद्यात लपवले जाते. तसे आपले वरिष्ठ मित्र वर्य रिसबुडांना बिनबुडाचे करून टाकले आहे कि काय असे वाटले!

In reply to by कंजूस

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/10/2020 - 13:32
आपण शेवटचा पॅरा नीट वाचलात का? लिखाण आता बास झाले अशा अर्थाने ते शेवटचा लेख असे आहे. संगणकात फाईलला मोठी नावे घेत नसत.

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 13:29
सत्ता, संपत्ती आणि संसार यातल्या खाचाखोचा, बेरीज-वजाबाकी ज्योतिषी लोकांना समजतात ( पण ते आगावू सांगण्याचं टाळतात. ) हे कोणतेच विज्ञान वर्तवू शकत नाही म्हणूनच ज्योतिष {आसन नाही} पण आपली पायरी पकडून आहे.

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 17:17
मुळात सर्व जोतिष (आणि त्याची प्रत्येक शाखा ) वेळ या एकमेव आधारावर अवलंबून आहे. वास्तविकात वेळ असं काहीही अस्तित्वात नाही. तो भास आहे आणि मानवानं प्रक्रिया मापनासाठी निर्मिलेली ती एक सोयीची कल्पना आहे. वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 18:26
जर उद्या शामला फाशी होणार आहे. आणि मी वक्तव्य केलं की उद्या शाम मरून जाईल. तर ह्याला तुम्ही काय म्हणाल, भविष्य सांगणे न म्हणता ? "उद्या" अस्तित्वात नसेल तर तुम्ही ही गोष्ट कशी सांगाल ?

In reply to by शा वि कु

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:07
नीट नाही मांडले. पुन्हा: जर तुम्हाला कळाले की रिलायन्स चे समभाग काही महिन्यांनी चढ्या दरात (cmp पेक्षा) बायबॅक केले जाणार आहेत. (टीप मिळाली.) तर तुमचा रिस्पॉन्स काय असेल ? १) काळ हा भ्रम आहे. महिना ही गोष्ट अस्तित्वातच नसल्याने मला काहीही करण्याची गरज नाही. २) अरेवा. घेऊन टाकतो. (शेअर मार्केट पसंत नसल्यास mutatis mutandis वेगळे उदाहरण घ्यावे.) मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:25
तारीख, महिना, वर्ष या सर्व मानवी कल्पना आहेत. त्यांच्या उपयोगितेबद्दल वाद नाही. ३० नोव्हेंबर (किंवा ऑक्टोबर) ही रिटर्न्स फायलींगची लास्ट डेट आहे. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम केलं जातंय. पण वस्तुस्थिती इतकीच आहे की आता ते काम चालू आहे > १० सप्टेंबर किंवा ३० ऑक्टोबर या केवळ (उपयोगी) कल्पना आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:36
अमान्य नाहीच.
मुद्दा काय तर फलज्योतिष हे अगदी अश्याच अगदी व्यवहारिक फायद्यासाठी वापरले जाते. काळ हा भ्रम आहे म्हणून यात काय फरक पडणार ?
काळ हा भ्रम आहे असं आपण बिल ड्यू झाल्यावर सांगू शकतो का ? जरी भ्रम असला तरी ? मानवी कल्पना तिथे आपल्याला समीकरणात घ्यावे लागतेच ना ? बस. इतकेच.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:43
सूर्य कायम प्रकाशमान आहे त्यामुळे दिवस आणि रात्र हा भास आहे > त्यामुळे काल-आज-उद्या असं काहीही अस्तित्वात नाही. बिल देणं आहे ही वस्तुस्थिती आहे. चेक लिहिणं ही क्रिया आहे > ते लेट झालं म्हणणं हा पारस्पारिक व्यावहार आहे > पण त्यामुळे कालनिर्मिती होत नाही. .

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 19:55
@ शा वि कु : तुमच्या लक्षात येत नाही !
त्यांना ते मध्यंतरीच्या काळात घडणार्‍या बर्‍याच गोष्टींबद्दल सांगा ना, म्हणजे त्यांच्या पटकन लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:56
मी काही तरी वेगळंच म्हणतोय. शेवटचा प्रयत्न: काळ आणि साठी दोन्ही भ्रम आहेत (पेक्षा, मानवी संकल्पना आहेत.) मान्य. पण या संकल्पना डोक्यात ठेऊन माणसाला बचत करावी लागते की नाही ? म्हणहेच या स्वतः तयार केलेल्या संकल्पना माणूस वापरतो ना ! केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे. बस. शाविक् आउट.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:49
१.
केवळ मानवी संकल्पना आहे म्हणून ती कल्पना भ्रम आणि रद्दबातल होत नाही. काळ ही वस्तू अस्तित्वात नाही हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या सुविधेसाठी एक विशिष्ठ मोजमापाची पद्धत तयार केली आहे. आणि हे मोजमाप नक्कीच समाजाच्या वावरामध्ये अस्तित्वात आहे.
अर्थात ! पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
२. प्रत्येक ठिकाणी तिला भ्रम म्हणणे स्वतःच आपण बनवलेले नियम तोडण्या योग्य आहे.
ते नियम तोडणं नाही. कालाचा धसका संपवणं आहे !

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:14
तुमच्या सर्व धारणांच्या निराकारणार्थ प्रतिसादात दिलेला लेख वाचा. शब्दयोजना आणि प्लानींग या दृष्टीनं काल ही उपयोगी संकल्पना आहे पण तो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यानं निर्माण होणारा भास आहे. शाम फाशी जाईल त्याची वेळ निश्चित केली गेली आहे > त्यामुळे तसं विधान ही करता येईल > शाम नेमक्या वेळी फाशी पण जाईल > तरीही `इतके वाजले' ही फक्त मानवी कल्पना असेल.

In reply to by संजय क्षीरसागर

शा वि कु गुरुवार, 09/10/2020 - 19:20
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच.

In reply to by शा वि कु

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 19:31
समजा ती १० सप्टेंबर १९९०, संध्याकाळी ७.३० अशी आहे. तुमची कुंडली आणि सर्व भवितव्य त्या पॉइंट ऑफ टाईमवर आधारित आहे. पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 19:38
पण अस्तित्वात अशी वेळ आणि तारीख कधीच उगवत नाही > ती केवळ मानवी कल्पना आहे. पण तुम्हीच मागे एकदा लिहील्याप्रमाणे मध्यंतरीचा काळ असतो आणि त्यात बर्‍याच गोष्टी घडतात ना?

In reply to by शा वि कु

कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 20:27
मानवी कल्पना आहे हे मान्य तरी कित्येक मानवी कल्पनांना भ्रम न म्हणता त्यांना समीकरणात घ्यावे लागते. ज्योतिष सुद्धा तसेच. >>>>शा वि कु बरोबर बोललात. म्हणूनच ब्रह्म सत्यम जगत मिथ्या असे म्हणणाऱ्या कठोर अद्वैतवादी शंकराचार्यांनीसुद्धा प्रतिभासिक सत्य, व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य या संकल्पना मांडल्या. पारमार्थिक सत्य हे जरी पूर्ण सत्य (Ultimate Truth) असले तरी जोपर्यंत या जगात वावर आहे तोपर्यंत तारतम्यासाठी व्यावहारिक सत्य मान्य करावेच लागते. व्यवहारातील आपल्याला असोईस्कर आणि न पटणाऱ्या गोष्टींना संकल्पना भ्रम म्हणत बसणे मूर्खपणा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद गुरुवार, 09/10/2020 - 18:59
वेळ या उपयोगी पण भासमान कल्पनेचा समग्र उहापोह मी काल या लेखात केला आहे. वेळ हाच भ्रम आहे म्हटल्यावर सगळं जोतिष निरर्थक आणि निराधार ठरतं !
मग ते मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या त्याचं काय?

बाजीगर गुरुवार, 09/10/2020 - 18:38
सुंदर व तार्कीक विश्लेषक गुरुशिष्य जोडी आणि सातत्याने या विषयावर लिखाण करण्यासाठी कष्ट करण्याची क्षमता हा दूर्मिळ गुण या जोडी कडे होता. आता प्रतिक्रिया पाहू, कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच त्यामुळे रिसबूड-घाटपांडे सरांची तर्कशुद्धता व्यर्थ गेली. (यामागे भिती आहे, कशाला विषाची परिक्षा पहा हा विचार आहे, एकंदरीत लहानपणापासून पिंड कसा जोपासला गेला ते आहे) मी मात्र खुल्ला म्हणतो जोतिष भंकस (थोतांड) आहे.पोट भरायचा धंदा आहे.रिसबूड सर-घाटपांडे सर.

In reply to by बाजीगर

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 18:44
कंजूससाहेब आणि क्षीरसागरसाहेब यांचा जोतीषावर विश्वास आहेच ?
हे कुठून काढलं ? भविष्य (किंवा कोणताही) काळच नाही त्यामुळे जोतिष व्यर्थ आहे असा माझ्या प्रतिसादाचा अर्थ आहे

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 20:09
बाजीगर, मला असं म्हणायचं आहे की ज्यांना या आडाख्यांचा, सल्ल्यांचा उपयोग आहे असं वाटतं ते करून घेत आलेले आहेत आणि करत आहेत. कोणती क्षेत्रं ते दिलेलं आहे. बाकी विरोधी आणि बाजूने मतं मांडणं हे इतर लोकांसाठी आहे. जो तो आपल्या श्रद्धे प्रमाणे शास्त्राला टाळतो अथवा जवळ करतो.

कोहंसोहं१० गुरुवार, 09/10/2020 - 20:15
new in scopeचिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत >>>>>>>> हे पटले. पण आपल्याकडे याच्या बरोबर उलटे आहे. जुने समज नाकारले की पुरोगामी बुद्धिवादी म्हणून घ्यायला मोकळे. ज्याचा काहीच अनुभव नाही, अभ्यास नाही त्याला खोटे म्हणून उडवून लावणारे बरेच आहेत. तसेच गरजेपोटी आंधळा विश्वास ठेवणारे आणि त्याचा फायदा घेऊन लुटालूट करणारे (हे मात्र सगळ्याच क्षेत्रात आहेत) देखील बरेच. पण चिकित्सेपोटी अभ्यास करून मत बनवणारे अत्यंत कमी. याबाबत मला पाशात्य लोक आपल्यापेक्षा जास्त पुढारलेले वाटतात. त्यांच्यात आपल्यापेक्षा चिकित्सक आणि प्रयोगवृत्ती बरीच जास्त आहे. पण ज्यांना ते करायची इच्छा नाही ते उगाच सगळे नाकारून स्वतः पुरोगामी बुद्धिवादीचा डंका पिटत बसत नाहीत.

सतिश गावडे गुरुवार, 09/10/2020 - 20:41
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो. फलज्योतिष्याच्या ज्या काही संहिता आहे त्यांच्या लेखकांनी असा गोष्टींचा अभ्यास करुन मग त्यांचे ठोकताळे फलज्योतिष संहिता स्वरुपात लिहीले असावेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीची कुंडली ही त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहांची स्थिती कशी होती याची कोष्टक किंवा "स्थानांच्या" स्वरुपात मांडणी करायची. नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या ठळक सुखद आणि दु:खद घटनांची नोंद करायची. अशा अनेक कुंडल्यांचा अभ्यास करुन त्यांच्यातील ग्रहाच्या स्थानांची आणि व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांची सांगड घालायची. पुढे भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचे आधीच्या अभ्यास केलेल्या कुंडलीशी साम्य आढळयास त्या पूर्वीच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी साम्य असणार्‍या घटना या व्यक्तीच्या आयुष्यातही होऊ शकतात. जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल तर एखाद्या कुंडलीत सप्तम स्थानात रवी असेल तर त्या व्यक्तीचा विवाह उशिरा होईल असा आडाखा फलज्योतिषवाले बांधू शकतात. अर्थात हे ज्यांनी फलज्योतिषाच्या संहिता लिहील्या त्यांनी केले असावे. आताचे फलज्योतिषी फक्त जातकाची कुंडली जुन्या डेटाबेसशी (संहिता किंवा पुस्तके) जूळवून त्यानुसार भाकीत वर्तवत असावेत. हे असं मला वाटतं. :)

In reply to by सतिश गावडे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:53
मला फलज्योतिष हा भूतकाळातील होऊन गेलेल्या घटनांवर आधारीत काही निष्कर्ष काढून त्यावरुन भविष्यात घडणार्‍या आडाखे बांधणे असा प्रकार वाटतो.
त्यामुळे ते फक्त अट्ट्या लावणं आहे. त्याला काहीही आधार नाही.

कंजूस गुरुवार, 09/10/2020 - 20:50
@सगा , जर विवाह प्रचलीत वयापेक्षा उशिरा झालेल्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये "रवी सप्तम स्थानात होता" ही गोष्ट सामायिक असेल रैट. शिवाय अशीच इतर गृहितकं वापरली जातात. दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.

In reply to by कंजूस

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/10/2020 - 20:58
दुर्दैवाने लग्न, सुख यांची गृहितकं खरी ठरतात म्हणून ती सांगून निराश केले जात नाही. भले या ज्योतिष्याला काही कळत नाही म्हटले लोकांनी तरी.
जातकाला भविष्यातलं गाजर दाखवू शकला नाही तर जोतिषी स्वतःच भिकेला लागेल > राजकारण आणि जोतिष यांचा एकच फंडा आहे > अच्छे दिन आनेवाले है !

In reply to by कंजूस

अनन्त्_यात्री गुरुवार, 09/10/2020 - 22:04
ज्यांचं भलं चाललंय अशातले अनेक लोक्स अधिक भलं चालावं म्हणून हातबघ्यांकडे किंवा पत्रिकाबघ्यांकडे चकरा मारताना दिसतात की.

उपयोजक Fri, 09/11/2020 - 00:09
१) ग्रहांचे भ्रमण,ग्रहांचे स्वरुप आणि नक्षत्रे यांचा मानवावर बर्‍यापैकी परिणाम होतो.परिणाम जाणवतात.पण हे सगळं होतं कसं किंवा त्या ग्रहांकडून किंवा नक्षत्रांकडून कसं अॉपरेट केलं जातं ते माहित नाही. २) किरकोळ समस्या वगळता ज्यांचं आयुष्य बरं/चांगलं/उत्तम चाललंय आणि त्यात जे समाधानी आहेत असे लोक फलज्योतिषाकडे जात नाहीत. याउलट जे हवं त्यासाठी अनेकदा प्रयत्न करुनही मनासारखे यश मिळत नसल्याने हताश झालेले किंवा बर्‍यातून चांगल्या आणि चांगल्याकडून अधिक सुखकर जीवनाची अपेक्षा असलेले काही लोक फलज्योतिषाचा आधार घेतात.अशावेळी ते अंनिस/विज्ञान फलज्योतिषाबद्दल काय म्हणतं त्याकडे लक्ष देत बसत नाहीत. ३) जगात जोपर्यंत अस्थिरता आहे तोपर्यंत फलज्योतिष जिवंत राहणारच.नोकरीच्या तुलनेत व्यवसायात अस्थिरता तीव्र असते, स्पर्धा तीव्र असते त्यामुळे नोकरदारांच्या तुलनेत व्यावसायिकांमधे फलज्योतिषाचा आधार घेण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं. ४) अस्थिरता,किचकट समस्या,आजार यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारांची मदत नक्की होऊ शकते.पण मानसोपचारतज्ज्ञांची फी परवडणारी नसेल किंवा समजा परवडणारी असेल पण त्या उपचारांनी गुण येण्यास समस्याग्रस्त व्यक्तीच्या अपेक्षांच्या तुलनेत जास्त वेळ लागणार असेल तर ती व्यक्ती फलज्योतिषाकडे जाते.मानसोपचारतज्ज्ञांची फी/उपचारांचा खर्च सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्यास ते फलज्योतिषाकडे जाणे कमी होईल. ५) भारताची लोकसंख्या अफाट आहे, लोकांच्या अपेक्षा काळाप्रमाणे बदलत असतात.त्यामुळे इथे सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात दररोज पळावेच लागते.संघर्ष अटळ आहे. शहरात/महानगरात ही धावपळ,दगदग जास्त असते.अनिंससारख्या संस्थांनी ही धावपळ,दगदग कमी कशी करावी याबद्दल प्रबोधन करावे, उपाय सुचवावेत.अशाप्रकारे मुळावरच घाव घालावा म्हणजे लोक फलज्योतिषाकडे जाण्याचे प्रमाण बरेच कमी होईल.

In reply to by उपयोजक

कंजूस Fri, 09/11/2020 - 07:06
रिसबुडांनी आणि (त्या विचारांचे लोक) ज्योतिष का नको, किती टक्केवारीनेच बरोबर येते, किती चुकते हे भाविक लोकांना सांगण्यात वेळ व्यर्थ घालवतात. उपयोजक ,मुद्दे क्र २.३ सहमत. क्र ४ सांगून उपयोग नाही. झालेली गोष्ट दुरुस्त करण्यासाठीचे उपाय करण्याबद्दल विरोध नाहीच. याच मुद्द्यावर अनिसवाले भांडत असतील तर योग्यच आहे. पण ज्योतिष असे सांगत नाही की तुम्ही उपचार करू नका, अमुक एक ग्रहांचे कुंडलीतले योग टळले दोन वर्षांनी की आपोआपच बरे होणार. एखाद्यास आजारपणाचा त्रास अमुक काळात आहे हे भविष्य असते आणि त्यास विज्ञानाकडे उत्तर नसते. विज्ञानाच्या नावाने ओरडणाऱ्यांनी उगाच नसलेल्या शत्रुवर आग पाखड करणे व्यर्थ आहे. राजकारणी - राजे आणि लोकशाहीतील राज्यकर्ते हे नेहमीच ज्योतिषाचा सल्ला घेतात. पक्षांतर, मंत्रीपद, नवीन खेळी यावर मत घेतातच. ते मत मागतात आणि पैसे देतात यात दुसऱ्या कुणाचे पोट दुखण्याचे कारण काय?

In reply to by उपयोजक

आपल म्हणण खर आहे. मिपा चालू झाल होत त्या सुरवातीच्या काळात या ज्योतिषाच काय करायचं? या संपादकीयात मी ते लिहिले आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

उपयोजक Sat, 09/12/2020 - 00:06
तिकडे विकास यांनी विचारलेलाच प्रश्न पुन्हा विचारतो. "फलज्योतिषाच्या बाजूने आहात की फलज्योतिषाच्या विरोधात?" ; )

In reply to by उपयोजक

उपयोजक, हो कि नाही? अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो. इथे मी माझी भूमिका मांडली आहे. http://mr.upakram.org/node/777#comment-12763

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुम्ही अनेक वर्ष आहत आणि नाडीग्रंथावर प्रतिसाद देतांना तुम्ही म्हटलंय की `हताशा आली आहे. पुढची पिढी आता काय करते ते बघू'. तुम्हाला सपोर्ट करायला मी इथे उतरलो. काही अज्ञानी हा धागा मी हॅक केला म्हणतायंत ते त्यांच्या अज्ञानाला सुरुंग लागल्यामुळे आहे. आयुष्य खंबीरपणे जगण्यासाठी तुमच्यात कमालीची वैचारिक क्लॅरिटी आणि त्याबरोबर तितकाच ओपननेस हवा, मग हताश होण्याऐवजी जीवन बहरत जातं. १.
अशा द्वैत प्रश्न मला खर तर अपुरे ( अगदी खर तर अप्रगल्भ) वाटतात. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते
क्लॅरिटी आणि ओपननेस एकावेळी असेल तर असा प्रकार (जो अंतीमतः द्विधा अवस्था आणतो) होत नाही. पण सध्याच्या भंपक राजकीय धोरणामुळे if you are not with us, you are with them असा निर्बुद्ध युक्तीवाद देशात निर्माण झाला आहे. तरीही त्याचा अर्थ आपण लोंबकाळत रहावं असा नाही. आपण आपल्या मुद्द्यावर कायम ठाम हवं आणि तितकंच ओपन हवं. अंधश्रद्धेला नेमकं हेच जमत नाही त्यामुळे असे लोक निव्वळ बायकी युक्तीवाद करुन बाजी मारायचा प्रयत्न करतात. त्यांना भीक घालायची काहीएक गरज नाही. २.
मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो. तुम्ही ज्योतिष समर्थक कि विरोधक असा प्रश्न मला तसाच काहीसा वाटतो
हा विचार वरकरणी उदारमतवादी दिसला तरी तो ठामपणाचा आभाव दर्शवतो आणि त्यामुळे हताशा येते. मी स्वतः विज्ञानवाद आणि वस्तुनिष्ठता मानतो आणि तसा जगतो, त्यामुळे तुमच्याशी दृष्टीकोन शेअर केला, बघा विचार करुन.

उपयोजक Fri, 09/11/2020 - 00:26
balaji उलगडून सांगा. हे दोघे पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक जाऊ शकतात. मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत. मग का आले असावेत बालाजीला? : )

In reply to by संजय क्षीरसागर

उपयोजक Fri, 09/11/2020 - 23:21
हजारो कोटींचे उद्योग चालवण्याइतपत चातुर्य असणार्‍या , जगातल्या कोणत्याही नामवंत मानसोपचारतज्ज्ञाची अपाॅईंटमेंट मिळवू शकणार्‍या , देशातल्या टॉपच्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या या उद्योजकांना समजत नसावं का? तरीही ते तसं का करत असावेत? या अब्जाधीश उद्योजकांच्या मनातली अस्थिरता जर अंनिस किंवा कोणताही मानसोपचारतज्ज्ञ जर पूर्णपणे उपटून काढू शकत नसेल तर या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सामान्य व्यक्तीला कोणत्या तोंडाने सांगणार की फलज्योतिषाचा आधार घेऊ नका म्हणून? फलज्योतिषाकडे असमाधानी लोकच जातात. जे मिळालंय त्यात समाधानी असणार्‍या व्यक्ती फलज्योतिष किंवा कर्मकांड यांचा आधार घेणार नाही. पण प्रश्न हा आहे की जगात अशा आतून समाधानी व्यक्ती संख्येने खूप कमी असाव्यात.बहुतांश व्यक्ती या असमाधान ,अस्थिरता यांना महत्व देणार्‍याच असतात. त्यांचे विचार बदलणे , त्यांना समाधानी रहायला शिकवणे हे अंनिस किंवा अन्य विज्ञानवादी संघटना करणार का?

In reply to by उपयोजक

स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Tue, 09/15/2020 - 19:55
परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील. अस्थिरता आणि अशांती हा मानवी जीवनाचा स्थायीभाव आहे. यातून मुक्त फक्त दोनच लोक आहेत १) संत आणि २) मतिमंद

In reply to by सुबोध खरे

हे कुठून काढलं ? आनंद हा जीवनाचा स्थायी भाव आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे तुम्हाला मुद्दा कळत नाही, त्यात पुन्हा प्रतिसाद देण्याची घाई आणि वरती स्वतःची चुकीची विधानं ठळक अक्षरात टाईप करुन माझ्या नांवावर खपवतायं ! आता तरी नीट वाचा : अस्थिरता आणि अशांती हे स्वरुपाचा उलगडा न झाल्यामुळे होतं. त्यात कोण काय पोस्टला आहे, त्याचं शिक्षण किती, त्याचा सामाजिक वट काय यानं काहीएक फरक पडत नाही. स्वरुपाचा उलगडा न होण्याचं मुख्य कारण चुकीच्या धारणा हे आहे. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. तो टेंपररी रिलीफ आहे. पुन्हा परत आल्यावर ते अस्थिरता आणि अशांतीनं घेरले जातील.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 09:28
एक आश्चर्य आहे ( किंवा नाही ) तुमचा मुद्दा मिसळपाव वर कुणालाच समजत नाही कारण एक तर लोक नीट वाचत नाहीत किंवा त्याची समजच कमी असते. ( असं त्यांचं मत आहे.) ते कोण ते विचारायचं नाही. अशीच एक चुकीची धारणा म्हणजे ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. माणूस केवळ कृतज्ञतेच्या पोटी अमूर्त शक्तीचे मूर्त स्वरूप म्हणून मंदिरात जात नाही का? त्यासाठी कर्मकांड किंवा ज्योतिषच हवे का? ज्योतिष किंवा कर्मकांडातून दिलासा मिळेल ही आहे आणि त्यामुळे तुमच्या फोटोतले लोक बालाजीला गेलेत. हि तुमची चुकीची धारणा आहे. (अरे बापरे मी पण सर्वज्ञा सारखे बोलायला लागलो कि काय?). कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत?

In reply to by सुबोध खरे

संजय क्षीरसागर गुरुवार, 09/17/2020 - 13:56
कशावरून ते कर्मकांडासाठी तेथे गेले आहेत ?
तुम्ही बालाजीला (किंवा इतर देवाला), त्याची तब्येत तपासायला जाता का ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे गुरुवार, 09/17/2020 - 14:15
हो पुरी येथे भगवान श्री जगन्नाथ आजारी पडतो आणि त्याबद्दल तपासणीही केली जाते https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/astrology/religious-places/the-god-at-this-temple-is-sick-cant-meet-devotees/amp_articleshow/68206724.cms बाकी *कृतज्ञता व्यक्त करणे* हा वाक्प्रचार आपण ऐकलेला दिसत नाही

In reply to by उपयोजक

चौकस२१२ Tue, 09/15/2020 - 17:22
या दोघांच्या तुलनेत कैकपट कमी आर्थिक यश किंवा सुख मिळालेल्या लोकांनी फलज्योतिष किंवा निर्जीव मुर्तीदर्शनाचा आपलं भल होईल या आशेने आधार घेतला तर त्यांना दोष कसा देणार? सर्वसामान्य रंजल्या गांजलेल्याचा दोष नाही त्यांना "जोतिषी उपाय" दाखवतो आणि बघ तुझं कसं भलं होईल अश्या गोष्टी सांगणारी लोकांना दिला जातोय... साधा प्रश्न आहे हो... समाजात जर घर बांधणारा स्थापत्य विशारद कीव रुग्णओपचार करणारा वैद्य त्याने दिलेला सल्ला फसला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची सोय आहे तशी का नाही हो या ज्योतीश्वयवसायाबद्दल?

In reply to by उपयोजक

मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.>>>>> महत्वाचा मुद्दा आहे. उपयोजक, अंधश्रद्धा या केवळ अगतिकता संस्कार यातून निर्माण होत नाहीत. त्याची जैवशास्त्रीय कारणे देखील आहेत. अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण जरुर वाचा.

In reply to by उपयोजक

मानसिक समाधानासाठी म्हणावं तर तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीपेक्षा मानसोपचारतज्ज्ञ जास्त लवकर रिलीफ देतील हे समजण्याइतके हे दोघे नक्कीच सुज्ञ आहेत.>>>>> महत्वाचा मुद्दा आहे. उपयोजक, अंधश्रद्धा या केवळ अगतिकता संस्कार यातून निर्माण होत नाहीत. त्याची जैवशास्त्रीय कारणे देखील आहेत. अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान हे मेंदुच्या मनात या सुबोध जावडेकरांच्या पुस्तकातील प्रकरण जरुर वाचा.

In reply to by उपयोजक

डीप डाईव्हर Fri, 09/11/2020 - 14:21
जगातला प्रत्येक यशस्वी माणूस नास्तिकच असला पाहिजे असा काही नियम आहे का? बालाजीच्या मंदिराच्या कामासंबंधी काही कंत्राट हवे असेल तर तिथे यांचे मॅनेजर वगैरे हाताखालचे लोक पाठवायचे कि त्यांनी स्वतः जायचे हा निर्णय ते घेऊ शकत नाहीत का? तो त्यांचा अधिकार नाही का? तांब्या,पितळेच्या किंवा सोन्याच्या मुर्तीचे दर्शन घेऊन त्यांना मानसिक समाधान लाभत असेल तर ते मिळवण्याचा त्यांना अधिकार नाही का? कोणाला देव धर्म श्रद्धा हे थोतांड वाटते तसे त्यांना मानसोपचार मानसोपचारतज्ज्ञ अशा गोष्टी थोतांड वाटू शकत असतील का?

गामा पैलवान Fri, 09/11/2020 - 04:10
संजय क्षीरसागर,
पण मोजमापामुळे सोय झाली तरी काल कदापिही निर्माण होणार नाही.
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये. असो. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. अर्थ काही प्रकारची जेलीफिशं म्हातारी होत नाहीत. त्यांचा अपवाद वगळता बाकी सगळे प्राणी म्हातारे होतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१.
काल निर्माण करण्याविषयी चर्चा चालू नाहीये. काल आहे की नाही यावर चाललीये.
प्रश्णाच्या संदर्भात प्रतिसाद वाचलात तर अर्थ कळेल. २. ज्याअर्थी आपली शरीरं म्हातारी होताहेत त्याअर्थी काल अस्तित्वात आहे. असं माझं मत आहे. शरीर वृद्ध होणं ही प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रक्रियेला कालाची गरज नाही. थोडक्यात, तुमच्या दिवस मोजण्यानं शरीर वृद्ध होत नाही. ते मोजणं ही मानवानं स्वतःसाठी केलेली सोय आहे. अस्तित्वातली हरेक प्रक्रिया कालरहित आहे; प्रक्रियेच्या मापनासठी काल ही मानव निर्मित सोय आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि Fri, 09/11/2020 - 10:55
काळ नावाची वेगळी गोष्ट फिजिकली अस्तित्वात नाही हे जरी सत्य असलं तरी ते रोजच्या जीवनातली उदाहरणं घेऊन पाहू गेल्यास कोणाला पटणं खूप कठीण आहे. आपल्याला स्मृती आहे म्हणून काहीतरी मनात शिल्लक असणे. मग ते जे शिल्लक आहे ते "मागे" पडलं अशी एक मांडणी करुन आपण मांडामांडी ऊर्फ अरेन्जमेंट करतो. मग त्याच विचाराने "पुढे" जे येणार त्याचा अंदाज करतो. किती स्मृती कप्प्यात लावून झाल्या यावर किती काळ गेला अशी मोजणी करतो. पुन्हा पुन्हा घडत असलेल्या घटनांवरुन त्याचे तुकडे करतो. बदल नोंदवले गेले (उदा केस पांढरे झाले, त्वचा सुरकुतली) की काळ नुसताच पुढे सरकत नसून त्या पुढे सरकण्यानेच आपल्यात आणि आसपास बदल होताहेत अशी समजूत पक्की होते. एका दिशेत अनिवार्यपणे जात राहणारा "Arrow of time" ही कल्पना मनात रुढ होते. आईनस्टाइन त्याला स्पेसशी जोडतो. तेही एक थियरी अधिक परिपूर्ण होण्यासाठी ठीकच. हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो. आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)

In reply to by गवि

सहमत आहे. छान विश्लेषण मला संक्षीच्या मांडणीत काळ हा अनादि व अनंत आहे तसाच तो स्वयंभू आहे. त्याला स्टार्टिंग पॉईंट असा नाही. मग तो कसा मोजणार? राशीचक्राला जसे आरंभबिंदू मुळे सायन निरयन पद्धती तयार होतात तसे इथे नाहि.मग अमक्या राशीचा अमका अंश जन्माच्या वेळी उदित आहे हा फलज्योतिषाचा महत्वाचा कुंडलीचा मुद्दा इथे निरर्थक ठरतो ; असे ( माझ्यापुरते) आकलन होते. संक्षी अधिक स्पष्ट करतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यामुळे आरंभ बिंदू, सायन, निरायन, उदित काल वगैरे सर्व भानगडी काल्पनिक आहेत. थोडक्यात, सूर्य उगवला, मावळला असं ज्याला वाटतं त्याला तसा दृष्टीभ्रम होत असतो. या भ्रमावरच कालविभाजन आधारित आहे. त्यामुळे सर्व ज्योतिष बोगस आहे. वास्तविकात सूर्य कायम प्रकाशमान आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

चौकस२१२ Wed, 09/16/2020 - 04:09
वास्तविकात सूर्य कायम प्रकाशमान आहे. अहो माहिती आहे कि सगळ्यानं हे, सूर्य मावळला "पृथ्वीच्या" या भागात हे सगळ्यानं माहित आहे कि असे म्हणतात , "सूर्य प्रकाशमान नाही" असे नाही म्हणत कोणी इथे! , हे सापेक्ष मावळणे आणि उगवणे हे चक्र खात्रीचे कायमचे असावे या समजुतीने त्यावर वेळचे घड्याळ बनवले... हि सेप्स / सूर्य वैगरे कालातीत आहे हे जरी असले तरी जीवित प्राण्याच्या दृष्टीने आज आणि उद्या हे आहेच कि... जन्म आणि मृत्यू आणि यातील प्रवास.. यालाच जर मानवाने काळ असे म्हणले तर तुमचा काय बिघडला समजत नाही.. उगा काय वाद घालताय काही समजत नाही ( का अस्कन्ख्यक धाग्यांमध्ये " मी म्हणतो तेच सर्व आणि शेवटचे" असे असेल तर काय चालुद्या )

In reply to by गवि

आपण आत्ता होतो आत्ता आहोत आणि आत्ताच नसू हे हास्यास्पद वाटलं तरी सध्या तरी मूलभूत "पुरावा बेस्ड" थियरीनुसार ते मान्य करण्याखेरीज इलाज नाही. :-)
१. आता का एकच क्षण कायम चालू आहे आणि त्यातच सर्व घडतंय. २. आता हा खरं तर क्षण नाही तो एक अनंत आणि सर्वव्यपी एंप्टीनेस आहे. शास्त्रज्ञ असल्यानं आइन्स्टाईनचा फोकस प्रक्रियेवर आहे, त्यामुळे त्याला कालाचा मोह सोडवत नाही. म्हणून, तो काल स्पेसशी रिलेट करतो (Time is fourth dimension of Space). थोडक्यात, आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. ३. शरीराचा जन्म ही याच एंप्टीनेसमधे होतो, सध्या ते त्यातच वृद्धींगत झालं आहे आणि त्याचा मृत्यू पण त्यातच होईल. जनसामान्यांनी (किंवा शास्त्रज्ञांनी, कारण ती सर्वांची सोय आहे) काल आहे ही धारणा घट्ट धरुन ठेवल्यानं; जन्म अमक्या साली झाला, आज अमुक साल चालू आहे आणि मृत्यू तमक्या साली होईल असं भ्रामक विभाजन केलं आहे. घटना कालात घडत नाही, एंप्टीनेसमधे घडते. जोतिष व्यर्थ आहे कारण ते कालाधारित आहे, जो केवळ (व्यावहारिक उपयोग निर्विवादपणे असला तरी) भ्रम आहे. २.
हे सर्व व्यवहारासाठी आवश्यक असल्याने ठीकच ठीक.. पण प्रत्यक्षात वेळ अस्तित्वात नाही हे कोणास पटवणे अवघड. किंबहुना ते आवश्यक तरी आहे का असा विचार मनात येतो.
याचा वास्तविक उपयोग असा की एकदा काल ही धारणा निस्सरित झाल्यावर, आपण शरीर नसून तो एंप्टीनेस आहोत हा उलगडा होतो. आपण अविनाशी होतो कारण एंप्टीनेस ही निर्वस्तू आहे. हा उलगडा होणं हे अध्यात्माचं इप्सित आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे Sat, 09/12/2020 - 10:22
आइन्स्टाईनं काल ही धारणा सोडली असती तर ज्याला तो स्पेस म्हणतो; तो अथांग एंप्टीनेस ही वस्तुस्थिती त्याला समजू शकली असती. है शाबास संत महंत झाले मनोविकारतज्ज्ञ याना काही कळत नव्हते ते आपण समजावून देणार होता. आता शास्त्रज्ञ ते पण आईन्स्टाईनला काळ याबाबत तुम्ही समजावून देणार?. पण काळ नाहीच म्हटले तर आईन्स्टाईन जिवंत पहिजे. पण दुर्दैवाने आईन्स्टाईन आज जिवंत नाही. म्हणजे एकतर तुम्ही काळाच्या मागे आहात किंवा आईन्स्टाईन काळाच्या पुढे होता. पण काळ आहे कि नाही ? सब गोलमाल है !!

In reply to by सुबोध खरे

गवि Sat, 09/12/2020 - 10:57
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे. त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहे. पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही. काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.

In reply to by गवि

आनन्दा Sat, 09/12/2020 - 11:23
कोणतीहि संकल्पना नाकारणं सोपं असतं. सिद्ध करणं कठीण. अति अवांतर - जग निर्गुण निराकार आहे, काळ नावाची संकल्पना अस्तित्वात नाही वगैरे सिद्धांत मांडायला विज्ञानाची गरज नाही.. हे सिद्धांत अनादिकालापासून चालत आले आहेत. संक्षी जे काही सांगत आहेत ते काही फार वेगळे नाही, तत्त्वज्ञानाच्या पातळीवर हे विश्व अनादी अनंत कालातीत आहेच. पण म्हणून आपल्याला दिसणारा काळ दृष्टीभ्रम का मानावा? मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे. आता, पुढचा प्रश्न असा आहे की, त्याचा खरेच अनुभव, विशेषतः भावातीत, कालातीत जाण्याचा अनुभव त्याबद्दल बोलणार्यांनी घेतला आहे का याबद्दल मी साशंक आहे. कारण कालातीत गेलेल्या माणसांची जी लक्षणे मला ज्ञात आहेत त्यातील कोणतेही लक्षण मला या माणसात दिसून येत नाही, त्यामुळे पोकळ शब्दबंबाळ अध्यात्माला काही फारसे लागत नाही..

In reply to by आनन्दा

सोत्रि Sun, 09/13/2020 - 05:56
मुळात पंचज्ञानेंद्रिय हाच जर भ्रम आहे, तर त्या ज्ञानेंद्रियांमार्फत दिसणाऱ्या विकाराच्या आहारी जायची गरज नाही माणसाला. पण तो जातो , कारण भावातीत जाण्याची, किंवा कालातीत होण्याचे ज्ञान फार कमी उपलब्ध आहे.
हेच ते खरे ज्ञान! ते उपलब्ध आहे पण सामान्य माणसाला समजावून सांगणारे आणि मुक्तीकडे नेणारं दुर्दैवाने कोणीही नाही. तो मार्ग प्रत्येकाने (साधकाने) आापापला शोधायचा आहे. सुदैवाने इंटरनेट तंत्रज्ञानामुळे हा शोध बराच सुकर झाला आहे. माझ्या ह्या शोधातून मला समजलेल्या एका साधनाप्रणालीची ओळख इथे आहे! - (साधक) सोकाजी

In reply to by गवि

१.
डॉक्टर, या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही. विज्ञानात कोणाचा दबदबा मानून उपयोग नाही. शिवाय आईनस्टाइननेही काळ आपण मानतो तसा अस्तित्वात नाही हेच म्हटलं आहे.
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल ! २.
त्याने काळाला स्पेसशी एकरुप केलं. प्रत्येक थियरीला अधिक परिपूर्ण करण्यासाठी मांडणी बदलून बघावी लागतेच. तेव्हा काळ भौतिक अर्थाने एक स्वतंत्र एन्टीटि म्हणून अस्तित्वात नाही हे मत एक ग्राह्य मत आहे
बरोब्बर ! ३.
काळ हे आपलं सोयीसाठी आवश्यक इंटरप्रिटेशन आहे हे समजून घेतलं की झालं. बाकी आपण मोजतो तसा सरकणारा काळ असं काही आपल्या मनाबाहेर अस्तित्वात नाही याची कुठेतरी जाणीव हवी.
इक्झॅक्टली ! हाच मूळ मुद्दा आहे. ४.
पुढे त्याचा विस्तार संक्षी कसा करतात ते मला माहीत नाही.
एकदा फंडा क्लिअर झाला की पुढे मजा आहे : अ) काल असं काहीही नाही त्यामुळे सर्व घटना (आदीपासून अंतापर्यंत) एकाच कालात घडतायंत आणि घडत राहतील, तो म्हणजे वर्तमान काळ ! ब) अर्थात, ज्या कालाला मागे-पुढे काही नाही त्याला वर्तमान काळ सुद्धा म्हणता येत नाही. तो एक सर्वव्यापी, अमर्याद एंप्टीनेस आहे. क) हा एंप्टीनेस विश्वातल्या सर्व क्रिया (आणि त्या अनुषंगानं क्रियेत सहभागी असलेली प्रत्येक वस्तू) अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याच्या उपस्थितीशिवाय कोणतीही क्रिया असंभव आहे. तो खुद्द मात्र निर्वस्तू (नॉन-मॅटर) आहे, त्यामुळे कोणतीही क्रिया त्याच्यावर काहीही परिणाम करु शकत नाही. ड) फायनली, तो एंप्टीनेस म्हणजे खुद्द आपणच आहोत कारण...... एंप्टीनेसमधे कुठेही अंतर नाही ! हा शेवटचा मुद्दा करणार्‍याला सिद्ध म्हणतात ! नाऊ ट्राय.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Sun, 09/13/2020 - 06:08
हा शेवटचा मुद्दा करणार्‍याला सिद्ध म्हणतात !
आपण शून्य (एम्टीनेस) आहोत हा मुद्दा करण्याची गरज नसून त्याची अनुभूती घेणं/येणं हे गरजेचं आहे. सिद्ध म्हणायचे नसून व्हायचे आहे. आणि हे होणं अत्यंत वैयक्तिक आहे, स्वानुभूती आहे, शब्दांच्या पलीकडली. स्वत:संबंधी असल्याने ते अध्यात्म (अधि + आत्म*) आहे! * ईथे आत्म म्हणजे स्वत: आत्मा नव्हे. ही फोड न कळल्याने अध्यात्म हे मन आणि शरीर परस्परसंबंधांचे शास्त्र आहे हे न समजून शब्दबंबाळ तत्वज्ञान होऊन बसले आहे, दुर्दैवाने! - (मुमुक्षू) सोकाजी

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि Sun, 09/13/2020 - 06:28
असा समजुतदारपणा सर्व सदस्यांनी दाखवला तर संकेतस्थळावरच्या लेखनाचा दर्जा कुठल्या कुठे जाईल !
सर्व समस्यांचे (पक्षी: दु:ख) कारण बाह्य नसून ते प्रत्येक व्यक्तीच्या आत असते. बाहेर काहीच नसतं सगळं आपल्या आत असतं. हेच अध्यात्म, हीच सिद्धता, हाच तो एम्टीनेस. हा उलगडा झालेला असल्यास कोट केललं विधान सत्याशी फारकत घेणारं आहे ह्याची जाणिव होईल! - (साधक) सोकाजी

In reply to by गवि

कोहंसोहं१० Sat, 09/12/2020 - 21:40
या बाबतीत तरी टु बी फेअर विथ संक्षी, केवळ आईनस्टाइनपेक्षा वेगळा किंवा विरोधी विचार असणे हा काही निगेटिव्ह पॉईंट नाही >>> गवि, वेगळा किंवा विरोधी विचार तारतम्य न बाळगता आणि स्वतःच्या सोयीने हवा तेंव्हा वापरणे हा निगेटिव्ह पॉईंट आहे. आनंदा म्हणतात तसे हा विचार अध्यात्म वाचलेल्या किंवा जाणणाऱ्यांसाठी नवा नाही. उपनिषदे, दर्शन तत्वज्ञान वाचल्यास त्यांच्या विचारात काहीच नावीन्य दिसणार नाही. जरी ते स्वतः कधीच नमूद करत नसले तरीही (कदाचित त्यांनी मांडलेले विचार हे त्यांचे नसून उसने आहेत हे लोकांना कळल्यावर त्यांचे महत्व कमी होईल या भीतीने असावे). पण या विचारांचा जेंव्हा ते स्वतःला न पटणाऱ्या गोष्टींसाठी शस्त्रासारखा वापर करतात तेही तारतम्य न बाळगता तेंव्हा ते चुकीचे ठरते. निर्गुण निराकार सत्य सोडल्यास बाकी सर्वच भ्रम हे खरे असले तरी व्यवहारात व्यावहारिक सत्याचा स्वीकार करावाच लागतो. इथे संक्षींना ज्योतिष पटत नाही त्यामुळे ज्योतिष भ्रम आहे हे सांगण्यासाठी ते निर्गुण निराकार अथांग शून्यच फक्त सत्य आहे हा मुद्दा रेटत आहेत. अध्यत्माच्या त्या ऊंचीवरून पाहिल्यास ज्योतिष काय सगळंच भ्रम आहे. अगदी भौतिक, जैविक, रासायनिक विज्ञान सुद्धा. पण विज्ञानाच्या कोणत्याही धाग्यावर संक्षी आपले हे तत्वज्ञान घेऊन कधी दिसले आहेत का? त्यांच्यात ते धाडस नाही. सत्याचा दाखल द्यायचाच असेल तर सोयीस्करपणे कशाला हवा? बरे, ज्या काळाला भ्रम त्यांनी म्हणत धागा हायजॅक केला आहे (धाग्याचा विषय ज्योतिष खरे कि खोटे हा नसताना) ते स्वतः मात्र व्यवहारात जगताना काळ वेळ पाळतील. सत्याचा दृष्टीने हे शरीर पण भ्रम तरीही योग्य वेळी भूक लागल्यावर जेवण करतील.आजारी पडल्यास योग्य वेळी डॉक्टरकडे जातील (अगदी अपॉइंटमेंट च्या वेळेला) गरज पडली तर वेळेआधी लाईट बिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतील, स्वतःचे आणि इतरांचे टॅक्स वेळेआधी फाईल करतील, क्लाएंट ने विशिष्ट वेळी बोलावल्यास किंवा मीटिंग ठेवल्यास तीही वेळ पाळतील, एखाद्या वेळेस घड्याळ आणि फोन घरी विसरल्यास बाहेर एखाद्या माणसाला टाइम विचारतील किंवा एखाद्याने विचारल्यास किती वाजले हेही सांगतील. सोयीसाठी 'मध्यंतरीच्या काळात अनेक घटना घडल्या' अशी कालवाचक वाक्येही स्वतःच्या धाग्यावर लिहितील आणि चाणाक्ष मिपाकरांनी त्यांच्यातला हा परस्परविरोधीपणा दाखवून दिला की सोयीस्करपणे दुर्लक्ष करतील. पण स्वतःला न पटणाऱ्या एखाद्या गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदर्भ आला जसे की काळ, ज्योतिष की लगेच त्यांना ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आठवते. काहीही अभ्यास आणि अनुभव नसताना व्यावहारिक तारतम्य न बाळगता इतर गोष्टींना भ्रम म्हणून मोकळे व्हायचे आणि प्रतिवादाला सोयीस्करपणे निर्गुण निराकार अथांग शून्याचा संदर्भ द्यायचा ज्यात विषयाचे त्यान्चे अज्ञान सहजपणे लपवले जाते. हा दुटप्पीपणा दरवेळी कशाला हवा? मी वर एका प्रतिसादात म्हंटले होते की अद्वैतवादाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या शंकराचार्यांनीसुद्धा व्यावहारिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य या संकल्पना मांडल्या होत्या. कारण त्यावेळीही अध्यात्मातील विचारधारा व्यावहारिक तारतम्य न ठेवता स्वतःच्या सोयीसाठी वापरणारे अनेक भोंदू होते (जसे आजही आहेत...अगदी मिपावर पण). आमचा विरोध अध्यात्मातील तत्वज्ञान सोयीस्करपणे वापरणाऱ्या त्या भोंदूपणावर आणि दुटप्पी भूमिकेवर.

In reply to by कोहंसोहं१०

फक्त तीन गोष्टींची उत्तरं द्या : १. ज्योतिषाचा एकमेव आधार जातकाची जन्म वेळ आहे. मुळात काल ही मानवी कल्पना आहे, त्यामुळे जन्मवेळेला काहीही अर्थ नाही. थोडक्यात, तुमची जन्म वेळ ही मानवी कल्पनेवर आधारित, अस्तित्वात घडलेल्या एका नगण्य गणनेची फक्त कागदोपत्री केलेली नोंद आहे आणि इतक्या फालतू गोष्टीवर सगळ्या ज्योतिषाचा डोलारा उभा आहे. २. ज्योतिष हा कार्यकारणभावाचा वेध आहे अशी तुम्ही जी डींग मारता आहात ती तद्दन फालतू आहे. विज्ञान हा कार्यकारणाचा वेध आहे, ज्योतिष नाही. ज्योतिष ही जातक केंद्रित अंदाजपंचे केलेली फेकंफाक आहे. जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत . ३. अस्तित्वातली कोणतीही घटना कालाधारित नाही हे माझंच विधान तुम्ही घूम फिराके आधीच्या प्रतिसादात, मलाच सांगितलं आहे. सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 11:47
इथे धाग्याचा विषय भलताच आहे याचंही साधं भान न ठेवता स्वतःचे ज्ञान पाजळण्यासाठी "काल हा भ्रम आहे" ही आरोळी ठोकत आहात मात्र स्वतःच केलेल्या मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या. या काल हा भ्रम आहे या विधानाशी पुर्णतः विसंगत असलेल्या विधानाबद्दल बोलती बंद झाली आहे तुमची तिथे मात्र तुम्ही मुग गिळून बसला आहात. त्या स्वतःच केलेल्या विधानाला सामोरं जायची हिंमत तुमच्यात नाही आणि लोकांच्या बोलण्याला पचपच म्हणत आहात. इतरांचा मोठमोठाले प्रतिसाद देऊन प्रतिवाद करत आहात. आणि मी तुमच्या दोन विधानांमधील विसंगती फक्त एक दोन वाक्यात अनेक प्रतिसाद देऊन दाखवली. त्या एक दोन वाक्यांच्या प्रतिसादांना सामोरं जायचं धाडस तुमच्यात नाही. असेल हिंमत तर द्या उत्तर काल हा भ्रम असेल मधल्या काळात बर्‍याच कशा काय घडल्या या प्रश्नाचे.

In reply to by संगणकनंद

काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही हे आतापर्यंत १०० वेळा सांगून तुम्हाला प्रकाश पडलेला दिसत नाही. आज तारीख काय ? याचं उत्तर १३ सप्टेंबर २०२० दिल्यावर, मला पराभूत केलं म्हणून एखादा फुल महात्याचूच वेडगळासारखा नाचू शकतो. पण अस्तित्वात दिवस, रात्र, तारीख, वार, तास, मिनीटं, सेकंद अशी काहीही गणना नाही. थोडक्यात अस्तित्वात १३ सप्टेंबर २०२० असं काहीही नाही. आलं का लक्षात ? आता नीट समजावून घ्या आणि मला प्रतिसाद देतांना किमान १० वेळा विचार करा म्हणजे अशी चारचौघात वारंवार शोभा होणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 14:18
आधी म्हणता: काल हा भ्रम आहे नंतर म्हणता: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या त्यातली विसंगती दाखवल्यावर तुमची बोलती बंद. मग तुम्ही नवेच ज्ञान पाजळू लागलात: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही तोंडावर आपटल्यावर पलटी मारणे किंवा शब्दांचे खेळ करणे तुमच्यासाठी नवीन नाही. इथेही तेच केलेत. आणि हो, महात्याचू तुम्ही असाल. माझा आयडी त्याचू आहे.

In reply to by संगणकनंद

१ सप्टेंबर २०२० ते १३ सप्टेंबर २०२० या गणनेला कालावधी म्हणतात. त्या दरम्यान म्हणजे त्या कालावधीत. पण अस्तित्वाच्या दृष्टीनं रात्र आणि दिवस असं काहीही नाही त्यामुळे कालावधीही नाही. `मध्यंतरीच्या काळात ' ही फक्त बोली भाषेतली स्पेसिफिक निर्देशाची सोय आहे. महात्याचू हा तुमचा आयडी नसून ती तुमच्या प्रतिसादांची गुणवत्ता आहे. तुमच्याकडे आकलनक्षमता कमी म्हणून प्रतिसादाचा अर्थ कळत नाही, मी शब्द फिरवण्याचा संबंधच नाही. आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 15:12
आता पुन्हा प्रतिसाद देण्याचं साहस करु नका.
का बरे? तुम्ही दमलात का शाब्दिक पलट्या आणि कोलांट्याऊड्या मारुन? आता नाही देणार मग. "काल हा भ्रम आहे -> मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या -> काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही" ही तुमची महात्याचू गुणवत्तेची विचारसरणी उघडी पाडणं हा माझा उद्देश होता. तो सफल झाला. आता नाही देणार हं प्रतिसाद. नाही मारायला लागणार तुम्हाला महात्याचू गुणवत्तेच्या शाब्दिक पलट्या. एंजॉय युअर विकेंड.

In reply to by संगणकनंद

पुन्हा नांव सार्थ करु नका ! एकतर तुम्हाला प्रतिसादाचा अर्थ कळत नाही आणि त्या अज्ञानात तुम्हाला फार मोठं काही तरी केल्याचा आनंद होतोयं ! याला दुहेरी त्याचूपणा म्हणतात, चालू द्या !

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 16:38
विधान क्र १: काल हा भ्रम आहे विधान क्र २: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या विधान क्र ३: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही याला तिहेरी महात्याचूपणा म्हणतात, चालू द्या !

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 16:57
तुम्ही तीन परस्पर विसंगत विधाने करत आहातः विधान क्र १: काल हा भ्रम आहे विधान क्र २: मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या विधान क्र ३: काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही आधी तुम्ही ठरवा तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते. स्वतःचे ठरेना आणि दुसर्‍यांना म्हणे हे सिद्ध करा आणि ते सिद्ध करा. स्वत: काय वाटेल ते ठोकून देता आणि लोकांना म्हणता सिद्ध करा. असला फालतूपणा एखादा महात्याचूच करु शकतो.

In reply to by संगणकनंद

आधी नीट वाचायला शिका : १ काल हा भ्रम आहे, काल ही मानवी कल्पना आहे तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही हा माझा दावा आहे. २. मध्यंतरीच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या (तिचा उपयोग आहे पण ती वास्तविकता नाही) असा सर्व विधानांचा एकूण अर्थ आहे आणि ती सर्व एकमेकांशी सुसंगत आहेत. ______________________________________ आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा. जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद Sun, 09/13/2020 - 23:19
बराच वेळ लावलात शब्दांची जुळवाजुळव करायला. हे तुमचं मुळ मत नाही. हे तुम्हाला तोंडावर आपटल्यावर सुचलेलं शहाणपण आहे. मुळ मत असतं तर चार महिन्यांपुर्वी जेव्हा पहील्यांदा निरुत्तर झालात तिथेच हे उत्तर दिलं असतं तुम्ही. आताचं हे शहाणपण इतरांचे प्रतिसाद वाचून आलेलं शहाणपण आहे. पण हरकत नाही :) आता हाच उपयोगितेचा तर्क या धाग्यावरील ज्योतिष हा विषय किंवा इतरत्र चर्चिले जाणारे देव किंवा श्रद्धा या विषयांना लावून पहा बरं. समानता दिसते का? तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीत. बघा जमतंय का, लोकांना नावं न ठेवणं.
आता तुम्ही काल ही वास्तविकता आहे हे सिद्ध करुन दाखवा.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
जिथे तुम्हाला अर्थच कळत नाही तिथे तुम्ही सिद्ध काय करणार ?
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)

In reply to by संगणकनंद

१.
तुम्हाला आता जशी काल संकल्पनेत उपयोगिता दिसते तशीच उपयोगिता ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांमध्ये आहे. त्यामुळे काल संकल्पना वापरल्याने तुम्ही जसे मूर्ख ठरत नाही तसेच ज्योतिष, देव आणि श्रद्धा या कल्पनांचा वापर केल्याने लोक मूर्ख ठरत नाहीत
काल ही संकल्पना पैसा या संकल्पने प्रमाणे व्यावहारिक आहे. त्यांच्यामुळे जगण्यात सुलभता येते. तुम्ही या संकल्पना वापरल्यानं मूर्ख ठरता का ? २.
असा काही दावा मी केलाच नव्हता. त्यामुळे तो सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही.
मग कशाला इतकी पचपच लावली होती ? न तुम्हाला स्वतःचा काही विचार न दुसर्‍याचं काही समजून घेण्याची क्षमता. ३.
अर्थ कळत नसता तर तुम्हाला असं नरम पाडता आलं असतं का मला? :)
कोणत्या भ्रमात आहात ? एकतर तुम्हाला काहीही ठोस माहिती नाही. कधी तरी उगवून पि़ंका टाकण्यापलिकडे काहीही जमत नाही. काल आहे हे सिद्ध करुन दाखवा म्हटलं तर शेपूट घातली आणि वर असले भ्रम करुन घेतायं !

In reply to by संगणकनंद

कोहंसोहं१० Mon, 09/14/2020 - 00:24
मुळ मत असतं तर चार महिन्यांपुर्वी जेव्हा पहील्यांदा निरुत्तर झालात तिथेच हे उत्तर दिलं असतं तुम्ही. >>>>> तिथे काय बोलणार. त्या धाग्यावर संक्षींच्या प्रतिसादानंतर मिपाकरांनी त्यांची एवढी टर उडवली आहे की शेवटी तो धागाच वाचनमात्र ठेवावा लागला. 'ओशोंच्या एक दशांश वेळेत मी कोणत्याही अध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो' अश्या डिंग्या मारणाऱ्या आयडीचे तत्वज्ञान छापायला प्रकाशक आणि पैसे देऊन वाचायला दहा व्यक्ती सुद्धा तयार नाहीत हे वाचून मात्र हसून हसून पुरेवाट झाली. सगळ्याला भ्रम भ्रम म्हणताना स्वतःबद्दलचा भ्रमाचा भोपळा अनेकवेळा फुटूनही ते पुन्हा त्याच भ्रमात वास्तविकतेशी फारकत घेऊन जगत राहतात - यालाच म्हणतात माया. श्रीकृष्ण उगाच नाही म्हणतात गीतेत - दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया |

In reply to by संजय क्षीरसागर

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 20:31
हाहा. बाण अचूक लागलेला दिसतोय मर्मावर. तुमचा वेळेबाबतचा सोयीस्कर भोंदूपणा आणि दुटप्पीपणा तुम्हाला स्वतःला स्वीकार्य आहे तर. तुम्ही मला उत्तरे द्यायला सांगताय पण प्रश्नच नाहीत तिथे काय उत्तर देणार. तुमची विधानं कशी पोकळ आहेत ते मी आधीच्या प्रतिसादातून लिहिले आहेच. पुन्हा पुन्हा गोल गोल शब्द फिरवून तुम्ही तेच तेच लिहिताय ज्याला मी आधीच उत्तरे दिली आहेत. तरी पुन्हा एकदा शेवटचे लिहितो: १. तुमची जन्म वेळ ही मानवी कल्पनेवर आधारित, अस्तित्वात घडलेल्या एका नगण्य गणनेची फक्त कागदोपत्री केलेली नोंद आहे आणि इतक्या फालतू गोष्टीवर सगळ्या ज्योतिषाचा डोलारा उभा आहे >>>>> या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात केवळ ५-७ फूट उंचीच्या एका शरीरावर जे विश्वाच्या मानाने अत्यंत नगण्य आहे आणि ज्याच्या असण्याने आणि नसण्याने काहीच फरक पडत नाही इतक्या फालतू गोष्टींवर मेडिकल सायन्स चा डोलारा उभा आहे. मग ते पण झूट का? काय बोलताय? उगाच प्रतिवाद करायचा म्हणून काहीच्या काही का? आणि हो, जन्मवेळेला फालतू गोष्ट म्हणताय मग आत्तापर्यंत तुम्ही तुमचा स्वतःचा, तुमच्या मुलाचा, पत्नीचा किंवा परिवारातील कोणाचाही वाढदिवस साजरा केला नाही, त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा पार्टीला गेला नाहीत हे प्रामाणिकपणे सांगा. आणि त्याचे कारण कोणी विचारल्यास वरील उत्तर दिले आहे का हेही सांगा. नसल्यास तुमचा वेळ भ्रम, जन्मवेळ फालतू गोष्ट आहे असला डंका पिटणे इथे बंद करा. तुमच्या सोयीस्कर भोंदूपणाची शोभा झालीच आहे. अजून होईल. आणि मी याआधीच सांगितलंय की वेळ फक्त साधन आहे. वेळेचा उपयोग फक्त जन्मक्षणी ग्रहांची असणारी स्थिती काढण्यासाठी आहे. समजा एखाद्याने जन्म होताना पहिले आणि त्याच क्षणी ग्रहांची स्थितीची नोंद केली तर वेळेची गरजही लागणार नाही. ज्योतिषशात्र हे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होते जेंव्हा वेळ मोजण्याची अचूक परिमाणेही आपल्याकडे नव्हती. तेंव्हा जन्मक्षणी सूर्याचे आकाशातील स्थान, आणि त्यायोगे इतर ग्रहांची स्थाने यावरून कुंडली मांडली जात असे. २. ज्योतिष हा कार्यकारणभावाचा वेध आहे अशी तुम्ही जी डींग मारता आहात ती तद्दन फालतू आहे. विज्ञान हा कार्यकारणाचा वेध आहे, ज्योतिष नाही. >>> तिसऱ्यांदा सांगतोय. ते कार्यकारणभावावर कसे अवलंबून आहे ते मी वर उदाहरणादाखल दिलेले आहे. डोळ्यावर पट्टी बांधून आंधळेपणाने सोंग घेणाऱ्याला अजून तेच तेच सांगून मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. "जातक हटवला तर ज्योतिषाशास्त्रावरचे जगातले सर्व ग्रंथ कचर्‍याच्या भावात सुद्धा जाणार नाहीत ." >>>> यावरही मी प्रतिसाद दिला आहे. तुम्ही एकतर प्रतिसाद वाचत नाही किंवा समजूनपण तुमचा आडमुठेपणा सोडत नाही. वरच्यासाठी मी माझा आधीच्याच प्रतिसाद पुन्हा लिहितो- 'अतिशय बालिश विधान. हे म्हणजे पेशंट ला हटवा मग मेडिकल सायन्स किंवा डॉक्टरला ला काय अर्थ राहतो ते सांगा म्हणण्यासारखे आहे. असे काय करून काय होणार?' ३. "सर्व घटना कालनिरपेक्ष असल्यानं, जन्मवेळ हा काल्पनिक कालबिंदू घेऊन, त्या सापेक्ष केलेले घटनांचे कालाधारित अंदाज ही मूर्खपणाची परमावधी आहे. >>>> पुन्हा वेळेतच अडकलात. माझे आधीचे सर्व प्रतिसाद शांतपणे वाचा. त्यात मी वेळेबद्दल सांगितले आहेच. वेळ न मानणाऱ्या तुमच्यासारख्यांच्यासाठी सुद्धा ज्योतिष कसे व्यवहार्य आहे वर वाचा समजून येईल (जर समजून घ्यायचे असल्यास).

In reply to by कोहंसोहं१०

Rajesh188 Sun, 09/13/2020 - 20:49
काल म्हणून निराळे तत्त्व वा द्रव्य मानण्याची जरूरी नाही, असा विचार सांख्य तत्त्वज्ञानात मानला आहे. मूळ प्रकृती हे सर्व जन्य पदार्थांचे तत्त्व आहे, त्याच्यात क्रमाने विकार किंवा परिणाम उत्पन्न होतात हे विकार किंवा परिणामच कालभेद होत, असे सांख्यांचे मत वाचस्पती मिश्रांनी सांख्यकारिकेच्या टीकेत (कारिका ३३ ) मांडले आहे. बौद्ध तत्त्वज्ञान सांगते, की क्षण वा क्षणपंरपरा हाच काल होय आणि क्षण म्हणजे प्रत्येक उत्पन्न होणारी भाववस्तू. प्रत्येक वस्तू ही क्षणिकच असते. जैनांनी काल हे एकमितियुक्त स्वंतत्र द्रव्य मानले आहे. कारण ते घटादिकांप्रमाणे प्रदेश व्यापत नाही. द्रव्यांमध्ये जे क्रमाने बदल होतात म्हणजे पर्याय उत्पन्न होतात, त्यांचे नियामक म्हणून काल हे द्रव्य जैनांनी मानले आहे. नव्यनैयायिक रघुनाथ शिरोमणीने क्षण म्हणून स्वतंत्रच द्रव्य व महाकाल ईश्वरच होय असे मानले आहे. महाकाल म्हणून निराळे द्रव्य मानू नये, असे त्याने पदार्थतत्त्वनिरूपण या ग्रंथात म्हटले आहे. Copy pest. ह्यांनीच सांगून ठेवल्या वर बाकी विचार संकल्पना,शास्त्रीय शोध जे काळा विषयी सांगतात ते सर्व थोतांड ठरते. एवढे सोप आहे ते.

In reply to by Rajesh188

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 21:29
राजेश, मी एका प्रतिसादात लिहिले आहे की अध्यात्माच्या त्या ऊंचीवरून पाहिल्यास ब्रह्म सोडून सर्वच भ्रम आहे, मिथ्या आहे किंवा अगदीच म्हणालात तर थोडांत आहे. त्यात शरीर आले, मन आले, पंचमहाभूत आले, विज्ञान पण आले. पण त्या सत्याचा सोयीस्कर उपयोग करून जेंव्हा कोणी व्यवहारातल्या त्यांच्या काही विश्वास नसणाऱ्या गोष्टीसाठी करतो तेंव्हा तो सोयिस्करपणाचा बुरखा फाडणे गरजेचे ठरते. आता प्रकृतीच भ्रम म्हणून मग म्हणून आपण जेवणे, पाणी पिणे किंवा इतर शारीरिक क्रिया सोडतो का? रोजचे व्यवहार सोडतो का? वेळ भ्रम म्हणून तुम्ही उद्या मनाला येईल त्या वेळेला ऑफिस ला येणे जाणे कराल का? ऑफिस चे नियम एका अमुक वेळेच्या आत ऑफिस मध्ये पाहिजे असा असल्यास वेळेवर अवलंबून म्हणून ऑफिस झूट म्हणाल का? तुमच्या नोकरीचा डोलारा वेळेवर अवलंबून असेल (उदा सकाळी पेपर टाकणे) तर वेळ भ्रम म्हणून ती नोकरी झूट म्हणू शकाल का? मग हा नियम फक्त ज्योतिषाला कशाला लावायचा? म्हणायचेच असेल तर विज्ञालाही भ्रमच म्हणा कारण तोही वेळेवर आधारित आहेच. संक्षी जी वेळ भ्रम म्हणून ज्योतिष भ्रम ही बडबड इथे करत आहेत तीच बडबड विज्ञानाच्या धाग्यावर करायची त्यांची हिम्मत नाही कारण त्यांना ठाऊक आहे तसे केल्यास त्यांना बरेच शाब्दिक फटके मिळून तेथून हाकलण्यात येईल. ती हिम्मत नसेल तर इतर गोष्टींप्रमाणे ज्योतिष सुद्धा व्यवहाराचा एक भाग आहे (खरे की खोटे हा वेगळा मुद्दा) हे मान्य करावे. उगाच अध्यात्माचे सत्य सोयीस्करपणे तिथे नकोत. नियम लावायचाच असेल तर तो सर्वांना एकसारखा लावायचा नाहीतर दुटप्पेपणाचा बुरखा फाडला जाईल.

In reply to by डॅनी ओशन

कोहंसोहं१० Sun, 09/13/2020 - 22:01
ते राहिलेच पुन्हा लिहायचे. संक्षी हा आयडी प्रकाशझोतात राहण्यासाठी असे उद्योग करत असतो. मागे असाच एक धागा आला होता मानसिक समस्यांचा. लेखकाचा हेतू 'मिपाकरांच्या मानसिक समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे' इतका प्रांजळ होता. तेंव्हा हेच महाशय तिथे मन नसतेच असल्या आध्यात्मिक संकल्पना घेऊन धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी नाईलाजाने लेखकाने सरळ शब्दात तंबी दिली मग गपचूप बाजूला झाले. पण वाईट खोड इतक्या सहजासहजी कशी जाणार म्हणून शेवटी हा धागा केला हायजॅक. उसने ज्ञान अलंकारिक शब्दात विवादास्पद पद्धतीने मांडून टाळ्या मिळवण्याच्या सतत प्रयत्नात असतात ते (अध्यात्मात याला लोकेषणा म्हणले आहे जो मोठा दुर्गुण आणि आत्मानुभव प्राप्तीच्या प्रयत्नात मोठा अडसर मानला गेला आहे).
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित.

साडेसातीतले वास्तविक उपाय!

उपयोजक ·

इकडे मिपावर सुध्दा बरेच शनी आहेत आणि ते आकाशातला शनी पेक्षा जालिम आहेत. इतके की आकाशातला शनी सुध्दा यांची पिडा टळावी म्हणून मारुतीला रोज ११ प्रदक्षिणा घालत असेल. यांची साडेसाती सुरु झाली की अवतार संपलाच म्हणून समजयचे. या करता काही उपाय असला तर सांगा, तो केला तर आकाशातला शनी सुध्दा आपोआप शांत होईल पैजारबुवा,

टर्मीनेटर Fri, 01/24/2020 - 17:52
सर्वप्रथम आज माझी (वृश्चिक राशीची) साडेसाती संपल्याबद्दल मी माझे स्वतःचेच अभिनंदन करतो 😀 लेख आवडला. त्यातले बरेच मुद्दे आणि सल्ले (स्वानुभवावरून) पटले. अर्थात माझा जन्म कुंडली / पत्रिका आणि ज्योतिषांवर अजिबात विश्वास नसला तरी फलज्योतिष हे प्रामुख्याने खागोलशात्राशी निगडीत निरीक्षणे, तर्कशास्त्र आणि सिद्धांतावर आधारित असल्याने त्याकडे एक शास्त्र म्हणून बघण्याची मानसिक तयारी नक्कीच आहे. साडेसातीच्या कालावधीमध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या भोगायला लावण्यात त्या शनिदेवाचा हात आहे कि नाही हे तो सर्वज्ञानी परमेश्वरच जाणे, पण त्या समस्या येतात, आणि त्या काळात प्रचंड संयम पाळावा लागतो हे मात्र नक्की! पुढील लेखनास शुभेच्छा!

इकडे मिपावर सुध्दा बरेच शनी आहेत आणि ते आकाशातला शनी पेक्षा जालिम आहेत. इतके की आकाशातला शनी सुध्दा यांची पिडा टळावी म्हणून मारुतीला रोज ११ प्रदक्षिणा घालत असेल. यांची साडेसाती सुरु झाली की अवतार संपलाच म्हणून समजयचे. या करता काही उपाय असला तर सांगा, तो केला तर आकाशातला शनी सुध्दा आपोआप शांत होईल पैजारबुवा,

टर्मीनेटर Fri, 01/24/2020 - 17:52
सर्वप्रथम आज माझी (वृश्चिक राशीची) साडेसाती संपल्याबद्दल मी माझे स्वतःचेच अभिनंदन करतो 😀 लेख आवडला. त्यातले बरेच मुद्दे आणि सल्ले (स्वानुभवावरून) पटले. अर्थात माझा जन्म कुंडली / पत्रिका आणि ज्योतिषांवर अजिबात विश्वास नसला तरी फलज्योतिष हे प्रामुख्याने खागोलशात्राशी निगडीत निरीक्षणे, तर्कशास्त्र आणि सिद्धांतावर आधारित असल्याने त्याकडे एक शास्त्र म्हणून बघण्याची मानसिक तयारी नक्कीच आहे. साडेसातीच्या कालावधीमध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या भोगायला लावण्यात त्या शनिदेवाचा हात आहे कि नाही हे तो सर्वज्ञानी परमेश्वरच जाणे, पण त्या समस्या येतात, आणि त्या काळात प्रचंड संयम पाळावा लागतो हे मात्र नक्की! पुढील लेखनास शुभेच्छा!
लेखनप्रकार
मित्रहो! आज दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनी मकर राशीत प्रवेश करेल.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपेल आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु होईल.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती असेल. साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल. पण वास्तवात असं आहे का?

(दाराआडची आई)

चांदणे संदीप ·

नाखु Mon, 05/06/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु Mon, 05/06/2019 - 15:21
हे दार पाहिलेच नाही चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला
पेरणा...अर्थातच एक आई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर? कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध.... करत असेल का तो तिचा काही विचार? येत असेल का तो ही खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे? आईला दाराआडून बाहेर यायचं नाही... मग ती वेताची काठी हळूच चाचपते, ती काठी पाठीत घेऊन मुलगा अविश्रांत कोकलत राहतो.... काठी सापडलेली आई सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते... सुततच राहते.... -चमचमचांदन्या

बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै. मा.श्री. रिसबूड

प्रकाश घाटपांडे ·

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/18/2018 - 13:22
माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक या माझ्या लेखात त्यांच्याविषयी अधिक माहीती मिळेल. लेख ब्लॉगवर वाचायला मिळेल. http://faljyotishachikitsa.blogspot.com/

गामा पैलवान Fri, 10/19/2018 - 01:58
प्रकाश घाटपांडे, लेखातलं हे वाक्य रोचक वाटलं :
एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो.या सत्तेला मी ईश्वर,आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही.निसर्गातलीच ती एक एंटिटी आहे,बस्स,एवढेच !
रोचक अशासाठी की उपरोक्त विधान 'सत्य हे अनिर्वचनीय असते' या वैदिक वचनाच्या बरंच जवळ जाणारं आहे म्हणून. बाकी लेखाशी सहमत आहे. पण बुद्धिवादाचा पंथ का होऊ नये हे मात्रं कळलं नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तर्‍हेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. यामुळे निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे त्यांना वाटत असे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

थोडक्यात पंथ झाला की एक झापडबंदपणा येतो. जस मार्क्सवाद्यांना पोथीनिष्ठ म्हणतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान Fri, 10/19/2018 - 12:28
प्रकाश घाटपांडे, पंथ ही फार ढोबळ संज्ञा आहे. माझ्या मते बुद्धीवाद्यांनी 'झापडबंद असू नये' असं ते विधान हवं. प्रत्येक पंथ झापडबंद असेलंच असं नाही. बाकी मुद्दे पटले. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार Fri, 10/19/2018 - 13:19
....पंथ नेहमीच झापडबंद नसतो पण हळूहळू नकळत तो होत जातो...
बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- याचा अर्थ मी बुद्धीवादाने सुधारणा शक्य नसलेल्या स्थितीत बंदीस्त होऊ नये असा घेऊ शकेन का ? बंदीस्त होणे हा स्वभाव मूळ पंथाच्या फिलॉसॉफीत नसेलच असे नाही, पण मूळ फिलॉसॉफीत झापडबंदता नसेल तरी , मूळ पुरुषानंतरचे अनुयायी झापडबंद असणे पहाण्यास मिळू शकते - हि सर्वसाधारण मानवी स्वभावाची मर्यादा समजावी का ? ग्रंथ प्रामाण्य नाकारणार्‍यांच्या ग्रंथ प्रामाण्य करु नये या तत्वा शिवाय इतर प्रत्येक बाबतीत ग्रंथ प्रामाण्य त्यांचे अनुयायी करताना दिसू शकतील. किंवा व्यक्तिपुजा टाळा म्हणून आग्रह धरणार्‍या व्यक्तीची त्यांच्याच अनुयायांनी व्यक्ती पुजा बांधणे अशी आणखी ही वेगळी उदाहरणे असू शकावित. बुद्धीवाद्यांनी 'झापडबंद असू नये' तसेच पंथानेही झापडबंद असू नये असे वाटते.

डाम्बिस बोका Sat, 10/20/2018 - 23:12
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे SCIENTIST आहेत का? त्यांनी लिहिलेले पुरावानीशी त्यांना सिद्ध करता येणार आहे का? शास्त्रीय परिसंवादात भाग घेऊन ते आपले म्हणणे पटवून देऊ शकतात का? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे चांगले फिलॉसॉफर आहेत आणि असली पुस्तके फक्त अशास्त्रीय पातळीवर असतात. SCIENCE world मध्ये असल्या गोष्टीना किंमत नसते. बुद्धिवादी मंडली तर्कशुद्द विचार करतात आणि त्यांचा पंथ होऊ शकत नाही कारण ती विचारसरणी नाही.

In reply to by डाम्बिस बोका

चुकीचे संदर्भ देउ नका हे आपले म्हणणे मला अयोग्य वाटते. फार तर आपण म्हणू शकता कि रिसबुडांनी दिलेले संदर्भ हे मला पटत नाही व आपण त्यावर आपले मत मांडू शकता.

In reply to by डाम्बिस बोका

गामा पैलवान Sun, 10/21/2018 - 12:49
डाम्बिस बोका, SCIENTIST म्हणजे नेमके कोण? खुद्द ज्यात नारळीकर काय म्हणतात पहा :
विज्ञानात एखादी गोष्ट अपवादात्मक आढळली, तर त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण, ती दडपून टाकली जाते आणि तसे करण्यातच आम्ही आनंद मानतो.
आगोदर SCIENTIST म्हणजे काय ते ठरवायला पाहिजे. नंतर लक्ष्मणशास्त्र्यांचं मूल्यमापन करू. आ.न., -गा.पै.

Jayant Naik Tue, 10/30/2018 - 09:24
मानव हा जाणीव असलेला प्राणी आहे. पण त्याची जाणीव हि त्याच्या ज्ञानेन्द्रीयावर विसंबून असते. तिला वेगळे अस्तित्व असते पण काहीच जाणण्या सारखे नसेल तर ती फक्त असते. एकदा पंथ निर्माण झाला किवा तुम्ही एखादा मार्ग माझा असा ठरवलात ...म्हणजे मी बुद्धिनिष्ठ आहे वगैरे ..तर तुम्ही त्याच चष्म्यातून पाहणार. नकारात्मक विचारसरणीतील माणसाला जसे सगळेच नकारात्मक दिसते तसेच. तुम्ही खिडकीत उभे राहून मला आता फक्त काळ्या मोटारी दिसणार असे मनाला बजावले तर तुम्हाला त्याच दिसणार . तुमचे मन जाणीवपूर्वक बाकीच्या मोटारी दूर करेल .. मुद्दा हा कि तुम्हाला दिसते ..जाणवते ते ज्ञानेद्रियाने ...त्याला परत तुम्ही तुमची चाळण लावणार . तेव्हा हे जे जग तुम्हाला दिसते ते तुमच्या जाणीवेतील आहे....दुसऱ्याला ते तसे दिसेल असे नाही ...तेव्हा काही गोष्टी या कायम अज्ञात राहणार ..जो पर्यंत आपण ज्ञानेन्द्रीयाच्या चौकटीत असू तो पर्यंत .. भविष्य हा नेहमीच उत्तर नसलेल्या प्रश्नाचा उहापोह असणार.

In reply to by Jayant Naik

अज्ञाताचा शोध घेण्यामुळेच माणसाचा विकास झाला. काही प्रश्नांची उत्तरे मिळत जातात तर त्या प्रवासात नवे काही प्रश्न पडत जातात. मानवाचा हा प्रवास असाच चालू आहे निरंतर.

शशिकांत ओक गुरुवार, 11/01/2018 - 22:42
मी बुद्धिनिष्ठ आहे वगैरे ..तर तुम्ही त्याच चष्म्यातून पाहणार. नकारात्मक विचारसरणीतील माणसाला जसे सगळेच नकारात्मक दिसते तसेच.
बुद्धिवादी 'हम नहीं सुधरेंगे' म्हणणारे असतात... नाडी ग्रंथ भविष्य विषयावर रिसबुड नेमके हेच करत होते आणि आपली साथ होती... आम्हाला नाडी भविष्य पहाण्यासाठी जायची गरज नाही. कारण 'आम्ही आधीच ठरवले आहे' की ते सर्व थोतांड आहे... एकदा वाटले की बिनबुडाच्या रिसबुडांच्या पत्र व्यवहारावर लिहावे...

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sat, 12/22/2018 - 19:16
https://play.google.com/store/apps/details?id=naadi.project.com.rationalist बिनबुडाचे रिसबुड... इथे नाडीग्रंथ भविष्यात त्यांचे म्हणणे कसे बी प्रेमानंद उडवून लावतात ते वाचायला आवडेल आपल्याला.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/18/2018 - 13:22
माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक या माझ्या लेखात त्यांच्याविषयी अधिक माहीती मिळेल. लेख ब्लॉगवर वाचायला मिळेल. http://faljyotishachikitsa.blogspot.com/

गामा पैलवान Fri, 10/19/2018 - 01:58
प्रकाश घाटपांडे, लेखातलं हे वाक्य रोचक वाटलं :
एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो.या सत्तेला मी ईश्वर,आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही.निसर्गातलीच ती एक एंटिटी आहे,बस्स,एवढेच !
रोचक अशासाठी की उपरोक्त विधान 'सत्य हे अनिर्वचनीय असते' या वैदिक वचनाच्या बरंच जवळ जाणारं आहे म्हणून. बाकी लेखाशी सहमत आहे. पण बुद्धिवादाचा पंथ का होऊ नये हे मात्रं कळलं नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तर्‍हेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. यामुळे निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे त्यांना वाटत असे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

थोडक्यात पंथ झाला की एक झापडबंदपणा येतो. जस मार्क्सवाद्यांना पोथीनिष्ठ म्हणतात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गामा पैलवान Fri, 10/19/2018 - 12:28
प्रकाश घाटपांडे, पंथ ही फार ढोबळ संज्ञा आहे. माझ्या मते बुद्धीवाद्यांनी 'झापडबंद असू नये' असं ते विधान हवं. प्रत्येक पंथ झापडबंद असेलंच असं नाही. बाकी मुद्दे पटले. आ.न., -गा.पै.

In reply to by प्रकाश घाटपांडे

माहितगार Fri, 10/19/2018 - 13:19
....पंथ नेहमीच झापडबंद नसतो पण हळूहळू नकळत तो होत जातो...
बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- याचा अर्थ मी बुद्धीवादाने सुधारणा शक्य नसलेल्या स्थितीत बंदीस्त होऊ नये असा घेऊ शकेन का ? बंदीस्त होणे हा स्वभाव मूळ पंथाच्या फिलॉसॉफीत नसेलच असे नाही, पण मूळ फिलॉसॉफीत झापडबंदता नसेल तरी , मूळ पुरुषानंतरचे अनुयायी झापडबंद असणे पहाण्यास मिळू शकते - हि सर्वसाधारण मानवी स्वभावाची मर्यादा समजावी का ? ग्रंथ प्रामाण्य नाकारणार्‍यांच्या ग्रंथ प्रामाण्य करु नये या तत्वा शिवाय इतर प्रत्येक बाबतीत ग्रंथ प्रामाण्य त्यांचे अनुयायी करताना दिसू शकतील. किंवा व्यक्तिपुजा टाळा म्हणून आग्रह धरणार्‍या व्यक्तीची त्यांच्याच अनुयायांनी व्यक्ती पुजा बांधणे अशी आणखी ही वेगळी उदाहरणे असू शकावित. बुद्धीवाद्यांनी 'झापडबंद असू नये' तसेच पंथानेही झापडबंद असू नये असे वाटते.

डाम्बिस बोका Sat, 10/20/2018 - 23:12
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे SCIENTIST आहेत का? त्यांनी लिहिलेले पुरावानीशी त्यांना सिद्ध करता येणार आहे का? शास्त्रीय परिसंवादात भाग घेऊन ते आपले म्हणणे पटवून देऊ शकतात का? तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे चांगले फिलॉसॉफर आहेत आणि असली पुस्तके फक्त अशास्त्रीय पातळीवर असतात. SCIENCE world मध्ये असल्या गोष्टीना किंमत नसते. बुद्धिवादी मंडली तर्कशुद्द विचार करतात आणि त्यांचा पंथ होऊ शकत नाही कारण ती विचारसरणी नाही.

In reply to by डाम्बिस बोका

चुकीचे संदर्भ देउ नका हे आपले म्हणणे मला अयोग्य वाटते. फार तर आपण म्हणू शकता कि रिसबुडांनी दिलेले संदर्भ हे मला पटत नाही व आपण त्यावर आपले मत मांडू शकता.

In reply to by डाम्बिस बोका

गामा पैलवान Sun, 10/21/2018 - 12:49
डाम्बिस बोका, SCIENTIST म्हणजे नेमके कोण? खुद्द ज्यात नारळीकर काय म्हणतात पहा :
विज्ञानात एखादी गोष्ट अपवादात्मक आढळली, तर त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण, ती दडपून टाकली जाते आणि तसे करण्यातच आम्ही आनंद मानतो.
आगोदर SCIENTIST म्हणजे काय ते ठरवायला पाहिजे. नंतर लक्ष्मणशास्त्र्यांचं मूल्यमापन करू. आ.न., -गा.पै.

Jayant Naik Tue, 10/30/2018 - 09:24
मानव हा जाणीव असलेला प्राणी आहे. पण त्याची जाणीव हि त्याच्या ज्ञानेन्द्रीयावर विसंबून असते. तिला वेगळे अस्तित्व असते पण काहीच जाणण्या सारखे नसेल तर ती फक्त असते. एकदा पंथ निर्माण झाला किवा तुम्ही एखादा मार्ग माझा असा ठरवलात ...म्हणजे मी बुद्धिनिष्ठ आहे वगैरे ..तर तुम्ही त्याच चष्म्यातून पाहणार. नकारात्मक विचारसरणीतील माणसाला जसे सगळेच नकारात्मक दिसते तसेच. तुम्ही खिडकीत उभे राहून मला आता फक्त काळ्या मोटारी दिसणार असे मनाला बजावले तर तुम्हाला त्याच दिसणार . तुमचे मन जाणीवपूर्वक बाकीच्या मोटारी दूर करेल .. मुद्दा हा कि तुम्हाला दिसते ..जाणवते ते ज्ञानेद्रियाने ...त्याला परत तुम्ही तुमची चाळण लावणार . तेव्हा हे जे जग तुम्हाला दिसते ते तुमच्या जाणीवेतील आहे....दुसऱ्याला ते तसे दिसेल असे नाही ...तेव्हा काही गोष्टी या कायम अज्ञात राहणार ..जो पर्यंत आपण ज्ञानेन्द्रीयाच्या चौकटीत असू तो पर्यंत .. भविष्य हा नेहमीच उत्तर नसलेल्या प्रश्नाचा उहापोह असणार.

In reply to by Jayant Naik

अज्ञाताचा शोध घेण्यामुळेच माणसाचा विकास झाला. काही प्रश्नांची उत्तरे मिळत जातात तर त्या प्रवासात नवे काही प्रश्न पडत जातात. मानवाचा हा प्रवास असाच चालू आहे निरंतर.

शशिकांत ओक गुरुवार, 11/01/2018 - 22:42
मी बुद्धिनिष्ठ आहे वगैरे ..तर तुम्ही त्याच चष्म्यातून पाहणार. नकारात्मक विचारसरणीतील माणसाला जसे सगळेच नकारात्मक दिसते तसेच.
बुद्धिवादी 'हम नहीं सुधरेंगे' म्हणणारे असतात... नाडी ग्रंथ भविष्य विषयावर रिसबुड नेमके हेच करत होते आणि आपली साथ होती... आम्हाला नाडी भविष्य पहाण्यासाठी जायची गरज नाही. कारण 'आम्ही आधीच ठरवले आहे' की ते सर्व थोतांड आहे... एकदा वाटले की बिनबुडाच्या रिसबुडांच्या पत्र व्यवहारावर लिहावे...

In reply to by अत्रुप्त आत्मा

शशिकांत ओक Sat, 12/22/2018 - 19:16
https://play.google.com/store/apps/details?id=naadi.project.com.rationalist बिनबुडाचे रिसबुड... इथे नाडीग्रंथ भविष्यात त्यांचे म्हणणे कसे बी प्रेमानंद उडवून लावतात ते वाचायला आवडेल आपल्याला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

अँजेलिना जोलिची 'कुंडली' भाग: २

मार्मिक गोडसे ·

In reply to by मार्मिक गोडसे

या दोन केसेसमध्ये खूप खूप... अगदी जमीन अस्मानाचा म्हणता येईल इतका... फरक आहे. १. स्त्रीला भविष्यात कर्करोग होऊ नये यासाठी कर्करोग्रस्त होऊ शकणारे अवयव काढून टाकण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया : भविष्यात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग होण्याची शक्यता असलेली जनुके अ‍ॅजेलिना जोली व तिच्या कुटूंबातील इतर स्त्रीयांत असल्याने तिला या अवयवांचे कर्करोग होण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे, तो धोका टाळण्यासाठी तिने स्वतःचे दोन्ही स्तन आणि गर्भाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले आहेत. यामुळे, अँजेलिनाच्या शरिराच्या, (जीनोम नसणार्‍या काही अपवादत्मक पेशीसमुह सोडून इतर) सर्व पेशींत कर्करोग निर्माण करणारी उत्परिवर्तने असलेली BRCA1 व BRCA2 जनुके शरिरात पूर्वीसारखी तशीच आहेत. फक्त ते कर्करोग होऊ शकणारे अवयव गायब आहेत... यातही, (अ) त्या अवयवांच्या सूक्ष्म अश्या १००% पेशी शस्त्रक्रियेने काढल्या जाण्याची १००% खात्री कोणी शल्यचिकित्सक देऊ शकत नाही व (आ) कर्करोगाची सुरुवात एकाच पेशीत होते व तिची अनेकानेक विघटने झाल्यावरच कर्करोगाची निदान करण्याजोगी वाढ होते, हे पण ध्यानात ठेवायला हवे. २. स्त्रीमध्ये असलेली रोगिष्ट जनुके तिच्या मुलांमध्ये संक्रमित होऊ नये यासाठी करायची प्रक्रिया : https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/woman-with-oncogene-gets-it-edited-out-of-her-babies-to-end-cancer-cycle/articleshow/65181957.cms ही बातमी या दुसर्‍या प्रकारात मोडते. या स्त्रीने स्वतःचा कोणताही अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतलेली नाही. तिच्यात वापरलेली वैद्यकीय प्रणाली सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अश्या सोप्या शब्दात अशी सांगता येईल : १. एका वेळेत अनेक बिजांडे (अंडी) तयार व्हावी यासाठी स्त्रीला औषधे (हॉर्मोन्स) दिली जातात व तयार झालेली बिजांडे शरीराबाहेर साठवली जातात. २. त्यातली अनेक निरोगी बिजांडे निवडून, वीर्यातून निवडून घेतलेले निरोगी शुक्राणू, प्रत्येकी एक असे बिजांडात टोचले जातात. याला इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) असे म्हणतात. ३. अशी फलित बिजांडांपासून निर्माण झालेल्या गर्भांची स्त्रीच्या शरीराबाहेर ठराविक पायरीपर्यंत (ब्लस्टोसिस्ट) वाढ केली जाते व त्यानंतर त्या प्रत्येक गर्भातील काही विशिष्ट पेशी वेगळ्या करून त्यांची डीएनए तपासणी केली जाते (PGD/S उर्फ preimplantation genetic diagnosis/screening). ४. ज्या गर्भांच्या पेशींत रोगकारक उत्परिवर्तने नसलेली BRCA1 व BRCA2 ही जनुके असतात, त्यापैकी एक किंवा जास्त (निरोगी) गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रोपीत केले जातात व त्यांची नैसर्गिकरित्या वाढ होऊन बाळ जन्माला येईपर्यंत काळजी घेतली जाते. थोडक्यात, १. IVF व PGD/S या तंत्रांच्या सहाय्याने फक्त निरोगी जनुके असलेल्या गर्भाची निवड करून त्याचे रोपण मातेत केले जाते व अश्या तर्‍हेने बाळातील त्या आजाराची शक्यता सर्वसामान्य जनतेइतकी कमी केली जाते*. २. अश्या मुलांमध्ये निरोगी जनुके असल्याने (जनुकांत रोगकारक उत्परिवर्तने नसल्यामुळे), त्यांच्या पुढच्या पिढीतही निरोगी जनुकांचे संक्रमण होऊन, रोगसंक्रमणाची साखळी तुटते. जनुके व रोग यांचे सुस्पष्ट संबंध असलेल्या इतर अनेक जनुकाधारीत रोगांतही हे तंत्र वापरले जाते. उदा : Cystic fibrosis, Tay-Sachs disease, Spinal muscular atrophy (SMA), Hemophilia, Sickle cell disease, Duchennes muscular dystrophy, Thalassemia, वगैरे. =================== * : रोगकारक उत्परिवर्तने असलेले BRCA1 व BRCA2 ही जनुके मुख्य असली तरी, इतर काही जनुकिय/अजनुकिय कारणांनी स्तन (स्त्री व पुरूष दोघांत), गर्भाशय (स्त्रीयांत) व प्रोस्टेट (पुरुषांत) यांचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळे, बाळामध्ये ते रोग होण्याची शक्यता शून्य होत नाही तर, इतर BRCA1 व BRCA2 मध्ये रोगकारक उत्परिवर्तने नसलेल्या सर्वसामान्य जनतेत असू शकते इतके कमी होते.

In reply to by मार्मिक गोडसे

BRAC1 & 2 ची ही डॉ पारीख यांची पहिली केस आहे असे बातमीत . मात्र, इतर रोगांत डॉ पारीख यांनी हे तंत्र भारतात आधीही वापरले आहे, असे त्या बातमीतच लिहिलेले आहे. जालावर थोडी चौकशी केल्यावर PGD / PGS with IVF हे तंत्र भारतात इतर अनेक संस्था वापरत आहेत असे दिसते.

In reply to by मार्मिक गोडसे

या दोन केसेसमध्ये खूप खूप... अगदी जमीन अस्मानाचा म्हणता येईल इतका... फरक आहे. १. स्त्रीला भविष्यात कर्करोग होऊ नये यासाठी कर्करोग्रस्त होऊ शकणारे अवयव काढून टाकण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया : भविष्यात स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग होण्याची शक्यता असलेली जनुके अ‍ॅजेलिना जोली व तिच्या कुटूंबातील इतर स्त्रीयांत असल्याने तिला या अवयवांचे कर्करोग होण्याची शक्यता सर्वसामान्य जनतेपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे, तो धोका टाळण्यासाठी तिने स्वतःचे दोन्ही स्तन आणि गर्भाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले आहेत. यामुळे, अँजेलिनाच्या शरिराच्या, (जीनोम नसणार्‍या काही अपवादत्मक पेशीसमुह सोडून इतर) सर्व पेशींत कर्करोग निर्माण करणारी उत्परिवर्तने असलेली BRCA1 व BRCA2 जनुके शरिरात पूर्वीसारखी तशीच आहेत. फक्त ते कर्करोग होऊ शकणारे अवयव गायब आहेत... यातही, (अ) त्या अवयवांच्या सूक्ष्म अश्या १००% पेशी शस्त्रक्रियेने काढल्या जाण्याची १००% खात्री कोणी शल्यचिकित्सक देऊ शकत नाही व (आ) कर्करोगाची सुरुवात एकाच पेशीत होते व तिची अनेकानेक विघटने झाल्यावरच कर्करोगाची निदान करण्याजोगी वाढ होते, हे पण ध्यानात ठेवायला हवे. २. स्त्रीमध्ये असलेली रोगिष्ट जनुके तिच्या मुलांमध्ये संक्रमित होऊ नये यासाठी करायची प्रक्रिया : https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/woman-with-oncogene-gets-it-edited-out-of-her-babies-to-end-cancer-cycle/articleshow/65181957.cms ही बातमी या दुसर्‍या प्रकारात मोडते. या स्त्रीने स्वतःचा कोणताही अवयव काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करून घेतलेली नाही. तिच्यात वापरलेली वैद्यकीय प्रणाली सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अश्या सोप्या शब्दात अशी सांगता येईल : १. एका वेळेत अनेक बिजांडे (अंडी) तयार व्हावी यासाठी स्त्रीला औषधे (हॉर्मोन्स) दिली जातात व तयार झालेली बिजांडे शरीराबाहेर साठवली जातात. २. त्यातली अनेक निरोगी बिजांडे निवडून, वीर्यातून निवडून घेतलेले निरोगी शुक्राणू, प्रत्येकी एक असे बिजांडात टोचले जातात. याला इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) असे म्हणतात. ३. अशी फलित बिजांडांपासून निर्माण झालेल्या गर्भांची स्त्रीच्या शरीराबाहेर ठराविक पायरीपर्यंत (ब्लस्टोसिस्ट) वाढ केली जाते व त्यानंतर त्या प्रत्येक गर्भातील काही विशिष्ट पेशी वेगळ्या करून त्यांची डीएनए तपासणी केली जाते (PGD/S उर्फ preimplantation genetic diagnosis/screening). ४. ज्या गर्भांच्या पेशींत रोगकारक उत्परिवर्तने नसलेली BRCA1 व BRCA2 ही जनुके असतात, त्यापैकी एक किंवा जास्त (निरोगी) गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रोपीत केले जातात व त्यांची नैसर्गिकरित्या वाढ होऊन बाळ जन्माला येईपर्यंत काळजी घेतली जाते. थोडक्यात, १. IVF व PGD/S या तंत्रांच्या सहाय्याने फक्त निरोगी जनुके असलेल्या गर्भाची निवड करून त्याचे रोपण मातेत केले जाते व अश्या तर्‍हेने बाळातील त्या आजाराची शक्यता सर्वसामान्य जनतेइतकी कमी केली जाते*. २. अश्या मुलांमध्ये निरोगी जनुके असल्याने (जनुकांत रोगकारक उत्परिवर्तने नसल्यामुळे), त्यांच्या पुढच्या पिढीतही निरोगी जनुकांचे संक्रमण होऊन, रोगसंक्रमणाची साखळी तुटते. जनुके व रोग यांचे सुस्पष्ट संबंध असलेल्या इतर अनेक जनुकाधारीत रोगांतही हे तंत्र वापरले जाते. उदा : Cystic fibrosis, Tay-Sachs disease, Spinal muscular atrophy (SMA), Hemophilia, Sickle cell disease, Duchennes muscular dystrophy, Thalassemia, वगैरे. =================== * : रोगकारक उत्परिवर्तने असलेले BRCA1 व BRCA2 ही जनुके मुख्य असली तरी, इतर काही जनुकिय/अजनुकिय कारणांनी स्तन (स्त्री व पुरूष दोघांत), गर्भाशय (स्त्रीयांत) व प्रोस्टेट (पुरुषांत) यांचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळे, बाळामध्ये ते रोग होण्याची शक्यता शून्य होत नाही तर, इतर BRCA1 व BRCA2 मध्ये रोगकारक उत्परिवर्तने नसलेल्या सर्वसामान्य जनतेत असू शकते इतके कमी होते.

In reply to by मार्मिक गोडसे

BRAC1 & 2 ची ही डॉ पारीख यांची पहिली केस आहे असे बातमीत . मात्र, इतर रोगांत डॉ पारीख यांनी हे तंत्र भारतात आधीही वापरले आहे, असे त्या बातमीतच लिहिलेले आहे. जालावर थोडी चौकशी केल्यावर PGD / PGS with IVF हे तंत्र भारतात इतर अनेक संस्था वापरत आहेत असे दिसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग: १ स्थळ : PINK LOTUS BREAST CENTER , LOS ANGELES Dr. Kristi Funk च्या कन्सल्टिंग रूममध्ये अँजेलीना जोली तिचा BRCAचा ( BReast CAncer ) जेनेटिक्स रिपोर्ट काळजीपुर्वक वाचत होती, तपासणीमध्ये BRCA1 आणि BRCA2 जीन्समध्ये म्युटेशन आढळले होते. अशा पेशंटला सल्ला व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा Dr. Kristi Funk ना दांडगा अनुभव होता, त्यामुळे हॉलीवूडची ख्यातनाम अभिनेत्री अँजेलीना जोली निश्चिंत होती. जोलीच्या चेहर्‍यावर कुठल्याही प्रकारचा तणाव दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनाही तिच्याशी संवाद साधायला सोपे जाणार होते.