मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुंपण

रांचो ·
लेखनप्रकार
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती. ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे. इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता. वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्‌पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती. लक्ष्मी रोज पहाटे चारला उठायची. घरात पाणी उरलं नसेल, तर तिला राग येत नसे. राग करण्याची सवयच नव्हती. हंडे आतून धुऊन ठेवायचे.

पुस्तक परिचय In service of the republic: The art and science of economic policy

केदार भिडे ·

मस्त. हा विषय माझ्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा आहे. त्याविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद.
हे सर्व एकमेकांना आयुष्यात कधीही न भेटणारे लोक हे सर्व काम सुताराला कपडे मिळावेत याकरता, त्याला पाव मिळावा याकरता याकरता अजिबात करत नसतात. शेतकरी बी पेरतो कारण त्याला धान्य विकून नंतर नवा चपलेचा जोड घ्यायचा असतो. पोलादी हत्यारे तयार करणाऱ्याला नंतर नवा सदरा घ्यायचा असतो. हे सर्वच लोक आपल्या हिताचे रक्षण करत असतात, मात्र त्यातून अनेकांचे हित साधत असतात. हे सर्व चालते कोणत्याही केंद्रीय नियोजनाशिवाय, कुणाच्या आदेशाशिवाय.
याविषयी मिल्टन फ्रीडमन साहेबांचा पुढील व्हिडिओ- पेन्सिल जरूर बघावा असा आहे. तुमच्याप्रमाणे मी पण मिल्टन फ्रीडमन साहेबांचा चाहता आहे. https://youtu.be/67tHtpac5ws?si=zy42UPPw-ekU05GQ
वर खाली होणारे विनिमय दर किती महत्वाचे आहेत याकरता संदर्भातील मिल्टन फ्रीडमन यांचा केवळ अडीच मिनिटांचा विडिओ जरूर पहा. अशाप्रकारे सार्वजनिक धोरणासंदर्भात विचार करण्यास हे पुस्तक दिशा दाखवते.
याच विषयावर मिल्टन फ्रीडमन साहेबांचा थोडा अधिक विस्तारातील व्हिडिओ पुढे देत आहे. https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM गेल्या अनेक वर्षांपासून मला मिल्टन फ्रीडमन साहेबांचे म्हणणे अगदी १००% पटत होते. मात्र आता १००% नाही तर अर्धेच पटते. साहेब म्हणतात ते वस्तूंसंदर्भात अधिक योग्य आहे. पण ते सेवांच्या संदर्भात तितक्या प्रमाणावर लागू पडेल का याविषयी साशंक आहे. त्यांचे हे भाषण ५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळेस इंटरनेटवर आधारीत सेवा पुरविणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पण आता आहे. वस्तू निर्यात केल्या तर त्या आपल्याला वापरायला मिळत नाहीत तसे सेवांविषयी होत नाही. दुसरे म्हणजे साहेब म्हणत आहेत ते सेन्सिबल लोकांच्या जगात अगदी पूर्णपणे योग्य ठरेल. पण समजा ट्रम्पसारखा कोणी महत्वाच्या सत्तापदावर असेल तर कागदावर भारदस्त दिसणारे हे लॉजिक पूर्ण उलटेपालटे होऊ शकते. हे प्रकर्षाने जाणविले काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नायरा ऑईलला क्लाऊड सर्व्हिस द्यायला नकार दिला तेव्हा. नायरा ऑईल रशियातून तेल विकत घेत असल्याने त्या कंपनीवर निर्बंध- इतकेच नव्हे तर त्या कंपनीशी कोणतेही व्यवहार करायला अमेरिकन कंपन्यांनाही बंदी. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने तसे केले. आज सगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर असणे सगळ्यात महत्वाचे आहे. मेकमायट्रीप सारख्या पोर्टलवरून आपण विमानाचे तिकिट बुक करतो तेव्हा आपण जिथे कुठे असू तिथून मेकमायट्रीप आणि विमान कंपन्या यांना जोडणारा एक आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरमधील दुवा असतो. तीच गोष्ट शेअर मार्केटची. तीच गोष्ट जवळपास सगळ्या प्रकारच्या व्यवसायांची. बॅक एन्डला आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर - क्लाऊड की जे काही असेल ते किती महत्वाचे आहे हे त्यावेळेस अधिक प्रकर्षाने जाणविले. तशा क्लाऊड सेवा देणार्‍या जवळपास सगळ्या कंपन्या अमेरिकन आहेत. समजा भविष्यात अमेरिकेशी संबंध आणखी बिघडले आणि नायराप्रमाणे सगळ्या भारतीय कंपन्यांशी व्यवहार करायला तात्यांनी अमेरिकन कंपन्यांना बंदी घातली तर? आता ही हायपोथेटिकल गोष्ट वाटत आहे पण तात्यांचा लहरी स्वभाव लक्षात घेता तसे होणारच नाही याची अजिबात खात्री देता येणार नाही. आज जवळपास सगळा आंतराराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये चालतो. त्याचे कारण १९७४ मध्ये रिचर्ड निक्सनने सौदीशी केलेला पेट्रो डॉलर करार. तेल सगळ्याच देशांना गरजेचे असल्याने तेल विकत घ्यायला डॉलर द्यावे लागणार असतील तर मग ते डॉलर आणायचे कुठून? तर मग इतर वस्तूंची निर्यात केली तर त्याचेही पैसे डॉलरमध्ये घेणे भाग झाले. त्यातून मग सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच करणे भाग झाले. ते डॉलर एका देशातील कंपनीने दुसर्‍या देशातील कंपनीला द्यायचे कसे? तर त्यासाठी परत अमेरिकेचीच स्विफ्ट यंत्रणा. आपण एका गोष्टीविषयी पूर्ण अनभिज्ञ असतो पण आपण जेव्हा परदेशात बनलेली एखादी वस्तू (समजा चीन किंवा तैवानमध्ये बनलेला लॅपटॉप) विकत घेतो तेव्हा आपल्या भारतीय बँकेतील खात्यातून पैसे लॅपटॉप विकणार्‍या कंपनीच्या खात्यात थेट जात नाहीत तर स्विफ्ट नेटवर्ककडून आपल्या (समजा) एच.डी.एफ.सी बँकेकडून त्यांचे टाय-अप असेल अशा एखाद्या अमेरिकन बँकेत (समजा बँक ऑफ अमेरिका) डॉलरमध्ये जातात, तिथून लॅपटॉप विकणार्‍याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे टाय-अप असेल त्या अमेरिकन बँकेत (समजा वेल्स फार्गो) जातात आणि वेल्स फार्गो बँक ते पैसे लॅपटॉप विकणार्‍याच्या बँक खात्यात यूआनमध्ये देते. आता समजा तात्यांनी निर्बंध आणला- क्ष या कंपनीबरोबर कोणतेही व्यवहार करायचे नाहीत- स्विफ्ट नेटवर्कमधून ती कंपनी बाहेर. मग लागल्या बोंबा? स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यातीसाठी अशाप्रकारे स्विफ्ट नेटवर्कचा वापर करते. नायराचे रशियन कंपन्यांना पैसे देण्याचे व्यवहार एस.बी.आयकडूनच व्हायचे. आता एस.बी.आय नायराबरोबर व्यवहार करते म्हणून एस.बी.आय ला स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेर केले असते तर काय ही भिती वाटून मग एस.बी.आयने नायराचे व्यवहार प्रोसेस करायला नकार दिला. मग त्यांना ते व्यवहार सेंट्रल बँक की अन्य दुसरी कोणतीतरी स्विफ्टमध्ये फार सक्रीय नसलेली बॅंक वापरून करावे लागले. म्हणजे एकूणच काय- तर एक तर आंतरराष्ट्रीय व्यापार करा अमेरिकन चलनात, त्यासाठीचे पैसे ट्रान्स्फर करा अमेरिकन स्विफ्ट पध्दत वापरून. सगळ्या उद्योगांना लागणारे आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? तर अमेरिकन कंपन्या. अशावेळेस अमेरिकेत ट्रम्पसारखा कोणी माथेफिरू असेल आणि त्याचे डोके फिरले तर तो किती अडचणी निर्माण करू शकेल याची कल्पनाही करवत नाही. बाकी सगळे सोडा- समजा अगदी आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरही बंद करून टाकले तर भारताची पूर्ण अर्थव्यवस्था टेकीला येऊ शकेल. नेटबँकिंग, फोन वरील सगळी अ‍ॅप्स, शेअर मार्केट पासून सगळे व्यवहार पूर्ण ठप्प होऊ शकतील. आता या पार्श्वभूमीवर मिल्टन फ्रीडमनसाहेबांचे गणित कसे बसवायचे? त्यांच्या (आणि अ‍ॅडम स्मिथपासून सगळ्या फ्री मार्केट वाल्यांच्या) म्हणण्याचा अर्थ हा की पूर्ण साखळीत असलेले सगळे घटक आपल्या फायद्यासाठी अशा पध्दतीने वागतात की पूर्ण सिस्टीम व्यवस्थित चालते. पण आपल्याला त्रास झाला तरी बेहत्तर दुसर्‍याचे नुकसान झाले पाहिजे असे म्हणणारा एखादा माथेफिरू त्या साखळीत कुठेतरी किंवा त्या साखळीतील घटकांवर प्रभाव टाकायला आला तर? साहेबांच्या काळात असे काही होईल याची कल्पनाही कदाचित त्यांनी केली नसावी त्यामुळे त्यांच्या गणितात या प्रश्नाचे उत्तर नाही. पण आता ते उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. असो. तुमच्याप्रमाणेच मलाही या विषयांची खूप आवड आहे. श्रुती राजगोपालन ज्या जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमध्ये मर्केटर सेंटरमध्ये आहेत तिथलेच एक प्रोफेसर डॉनल्ड बॉडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग पूर्वी मी नेहमी वाचायचो- हल्ली बर्‍याच महिन्यात वाचलेला नाही. कॅफे हायेक मधील हायेक हे फ्रेडरीक हायेक- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधे एकेकाळी त्यांच्यासारखे ऑस्ट्रीयन प्रोफेसर पण होते. फ्रेडरीक हायेक, फ्रेडरीक बास्तिया, लुडविग व्हॉन मिजस वगैरेंचे एके काळी खूप वाचायचो. गेले ते दिवस आता... :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Mon, 12/15/2025 - 15:26
नमस्कार, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रवासात असल्याने लिहिता आले नाही. फ्रीडमन यांचा छोटा विडिओ अन्य मोठ्या व्हिडिओचा भाग आहे आणि त्यांची अन्य व्याख्याने पाहणे निश्चित आनंद देणारे आहे. आपल्यालाही ते आवडल्याचे पाहून बरे वाटले. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जास्तीत जास्त जोडले जाण्यातून त्यावर होणारे अवलंबवित्व हा मुद्दा महत्वाचा आहे. युरोप -इराण व्यापारातही swift चा अडथळा झाला होता आणि त्यातून instex नावाची सिस्टिम त्यांना काढावी लागली असे वाचले. त्यामुळे हे अवलंबवित्व खरेच आहे. मात्र मी उलट्या रीतीने पाहतो कि त्या परदेशी खाजगी कंपन्यांना भारतीय बाजारपेठही हवी आहे त्यामुळे एक मर्यादेपलीकडे उलथापालथ त्यांनाही हवीय असे मला वाटत नाही. (नयराचा विषय कसा मिटला मला माहित नाही). थोडा दबाव, प्रसंगी अपमान आपल्याला सहन करावा लागेल हे खरे. पण नाईलाज आहे. पहिली ४० वर्ष बंदिस्त व्यवस्था आपण राबवून पाहिली आणि त्यातून जगाला पादाक्रांत करेल असे एकही उत्पादन तयार झालेले नाही. त्यामुळे सध्या आंतराराष्ट्रीय व्यवस्थेशी जोडून घेऊन आवश्यक ज्ञान, अनुभव आपल्या लोकांनी घेणे आपल्या फायद्याचे आहे. माझ्या बास्तिया वरील लेखात तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या संगणक क्षेत्राला बंदिस्तपणाचे जे ग्रहण लागले त्याचे वर्णन एका संदर्भात दिलेले आहे ते जरूर पहा. तसेच आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्या देशांतर्गत सुद्धा कितीतरी आर्थिक सुधारणा गरजेच्या आहेत त्यांचा अजून पत्ता नाही. उत्पादकता वाढ, त्यातून आर्थिक वृद्धी, आणि त्यातून समृद्धी याची जाणीव अजून लोकात नाही. सारा काही वाटपाचा खेळ अजून चालू आहे. पैशाला किलोभर समाजवादी विचार आज पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत स्मिथ, मिसेस, हायेक, फ्रीडमन यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी थेट अनुदान, खाजगी शहरे इ सारख्या धाडसी सुधारणा आपल्याला कधीना कधी कराव्याच लागतील. नाही तर त्या न केल्याचे परिणाम तरी भोगावे लागतील. त्याकरता लोकांमध्ये जागृती घडवून आणायचे, सरधोपट समाजवादी दृष्टीपेक्षा वेगळी दृष्टी तयार व्हायला पाहिजे त्याकरता अधिक अभ्यास, अधिक लेखन केले पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

याच धर्तीवर ----ईटलीने काही महिन्यांपुर्वी स्टारलिंक बरोबर ईंटरनेट बॅकबोन साठी बोलणी चालवली होती. पण अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने आफ्रिकेतील एका देशाची इंटरनेट सेवा खंडीत केल्याचे कळल्यावर तो करार बासनात टाकला. तस्मात कुठलयाही देशावर फार अवलंबित्व ठेवणे (किंबहुना ईंडिगो प्रकरणानंतर कुठल्याही सर्विस प्रोव्हायडरवर) धोक्याचे ठरु शकते. जाता जाता----एन पी सी आय ने जी पे आणि फोन पे बद्दल ईशारा दिलाय की देशातील ७० टक्के डिजिटल पेमेंट या दोन माध्यमातुन होत आहेत आणि ही ड्युओपोलि मोडुन काढायला हवी.

कंजूस Tue, 12/16/2025 - 04:06
लेखाचा विषय समजून घ्यायला हवा. १.आर्थिक व्यवस्था कशी राखायची हा आहे. यामध्ये आर्थिक धोरण ठरवणारा राजा किंवा सरकार धोरण ठरवतो आणि ते कसे साध्य करायचे ते अर्थशास्त्रज्ञ किंवा जाणकार करून देतो. ते जाणकार केळकर आणि शहा यांचा उल्लेख आहे. या कामासाठी कोणाला नेमायचे ते सरकारच ठरवते. २. देशाची किंवा राज्याची किंवा अगदी कुटुंबाची असो त्यासाठी पैसे कुठून येणार आणि पैसे कुठे आणि किती खर्च करायचे ते ठरवणारी व्यक्ती नेक आणि प्रामाणिक असावी लागते. अन्यथा ती फक्त स्वतःचा लाभ पाहिल .किंवा अन्य कुणाच्या लाभासाठी गुप्तपणे काम करेल. तज्ज्ञ मंडळी भरपूर असतात पण निवड करणे महत्त्वाचे.

मस्त. हा विषय माझ्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा आहे. त्याविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद.
हे सर्व एकमेकांना आयुष्यात कधीही न भेटणारे लोक हे सर्व काम सुताराला कपडे मिळावेत याकरता, त्याला पाव मिळावा याकरता याकरता अजिबात करत नसतात. शेतकरी बी पेरतो कारण त्याला धान्य विकून नंतर नवा चपलेचा जोड घ्यायचा असतो. पोलादी हत्यारे तयार करणाऱ्याला नंतर नवा सदरा घ्यायचा असतो. हे सर्वच लोक आपल्या हिताचे रक्षण करत असतात, मात्र त्यातून अनेकांचे हित साधत असतात. हे सर्व चालते कोणत्याही केंद्रीय नियोजनाशिवाय, कुणाच्या आदेशाशिवाय.
याविषयी मिल्टन फ्रीडमन साहेबांचा पुढील व्हिडिओ- पेन्सिल जरूर बघावा असा आहे. तुमच्याप्रमाणे मी पण मिल्टन फ्रीडमन साहेबांचा चाहता आहे. https://youtu.be/67tHtpac5ws?si=zy42UPPw-ekU05GQ
वर खाली होणारे विनिमय दर किती महत्वाचे आहेत याकरता संदर्भातील मिल्टन फ्रीडमन यांचा केवळ अडीच मिनिटांचा विडिओ जरूर पहा. अशाप्रकारे सार्वजनिक धोरणासंदर्भात विचार करण्यास हे पुस्तक दिशा दाखवते.
याच विषयावर मिल्टन फ्रीडमन साहेबांचा थोडा अधिक विस्तारातील व्हिडिओ पुढे देत आहे. https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM गेल्या अनेक वर्षांपासून मला मिल्टन फ्रीडमन साहेबांचे म्हणणे अगदी १००% पटत होते. मात्र आता १००% नाही तर अर्धेच पटते. साहेब म्हणतात ते वस्तूंसंदर्भात अधिक योग्य आहे. पण ते सेवांच्या संदर्भात तितक्या प्रमाणावर लागू पडेल का याविषयी साशंक आहे. त्यांचे हे भाषण ५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळेस इंटरनेटवर आधारीत सेवा पुरविणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पण आता आहे. वस्तू निर्यात केल्या तर त्या आपल्याला वापरायला मिळत नाहीत तसे सेवांविषयी होत नाही. दुसरे म्हणजे साहेब म्हणत आहेत ते सेन्सिबल लोकांच्या जगात अगदी पूर्णपणे योग्य ठरेल. पण समजा ट्रम्पसारखा कोणी महत्वाच्या सत्तापदावर असेल तर कागदावर भारदस्त दिसणारे हे लॉजिक पूर्ण उलटेपालटे होऊ शकते. हे प्रकर्षाने जाणविले काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नायरा ऑईलला क्लाऊड सर्व्हिस द्यायला नकार दिला तेव्हा. नायरा ऑईल रशियातून तेल विकत घेत असल्याने त्या कंपनीवर निर्बंध- इतकेच नव्हे तर त्या कंपनीशी कोणतेही व्यवहार करायला अमेरिकन कंपन्यांनाही बंदी. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने तसे केले. आज सगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर असणे सगळ्यात महत्वाचे आहे. मेकमायट्रीप सारख्या पोर्टलवरून आपण विमानाचे तिकिट बुक करतो तेव्हा आपण जिथे कुठे असू तिथून मेकमायट्रीप आणि विमान कंपन्या यांना जोडणारा एक आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरमधील दुवा असतो. तीच गोष्ट शेअर मार्केटची. तीच गोष्ट जवळपास सगळ्या प्रकारच्या व्यवसायांची. बॅक एन्डला आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर - क्लाऊड की जे काही असेल ते किती महत्वाचे आहे हे त्यावेळेस अधिक प्रकर्षाने जाणविले. तशा क्लाऊड सेवा देणार्‍या जवळपास सगळ्या कंपन्या अमेरिकन आहेत. समजा भविष्यात अमेरिकेशी संबंध आणखी बिघडले आणि नायराप्रमाणे सगळ्या भारतीय कंपन्यांशी व्यवहार करायला तात्यांनी अमेरिकन कंपन्यांना बंदी घातली तर? आता ही हायपोथेटिकल गोष्ट वाटत आहे पण तात्यांचा लहरी स्वभाव लक्षात घेता तसे होणारच नाही याची अजिबात खात्री देता येणार नाही. आज जवळपास सगळा आंतराराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये चालतो. त्याचे कारण १९७४ मध्ये रिचर्ड निक्सनने सौदीशी केलेला पेट्रो डॉलर करार. तेल सगळ्याच देशांना गरजेचे असल्याने तेल विकत घ्यायला डॉलर द्यावे लागणार असतील तर मग ते डॉलर आणायचे कुठून? तर मग इतर वस्तूंची निर्यात केली तर त्याचेही पैसे डॉलरमध्ये घेणे भाग झाले. त्यातून मग सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच करणे भाग झाले. ते डॉलर एका देशातील कंपनीने दुसर्‍या देशातील कंपनीला द्यायचे कसे? तर त्यासाठी परत अमेरिकेचीच स्विफ्ट यंत्रणा. आपण एका गोष्टीविषयी पूर्ण अनभिज्ञ असतो पण आपण जेव्हा परदेशात बनलेली एखादी वस्तू (समजा चीन किंवा तैवानमध्ये बनलेला लॅपटॉप) विकत घेतो तेव्हा आपल्या भारतीय बँकेतील खात्यातून पैसे लॅपटॉप विकणार्‍या कंपनीच्या खात्यात थेट जात नाहीत तर स्विफ्ट नेटवर्ककडून आपल्या (समजा) एच.डी.एफ.सी बँकेकडून त्यांचे टाय-अप असेल अशा एखाद्या अमेरिकन बँकेत (समजा बँक ऑफ अमेरिका) डॉलरमध्ये जातात, तिथून लॅपटॉप विकणार्‍याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे टाय-अप असेल त्या अमेरिकन बँकेत (समजा वेल्स फार्गो) जातात आणि वेल्स फार्गो बँक ते पैसे लॅपटॉप विकणार्‍याच्या बँक खात्यात यूआनमध्ये देते. आता समजा तात्यांनी निर्बंध आणला- क्ष या कंपनीबरोबर कोणतेही व्यवहार करायचे नाहीत- स्विफ्ट नेटवर्कमधून ती कंपनी बाहेर. मग लागल्या बोंबा? स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यातीसाठी अशाप्रकारे स्विफ्ट नेटवर्कचा वापर करते. नायराचे रशियन कंपन्यांना पैसे देण्याचे व्यवहार एस.बी.आयकडूनच व्हायचे. आता एस.बी.आय नायराबरोबर व्यवहार करते म्हणून एस.बी.आय ला स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेर केले असते तर काय ही भिती वाटून मग एस.बी.आयने नायराचे व्यवहार प्रोसेस करायला नकार दिला. मग त्यांना ते व्यवहार सेंट्रल बँक की अन्य दुसरी कोणतीतरी स्विफ्टमध्ये फार सक्रीय नसलेली बॅंक वापरून करावे लागले. म्हणजे एकूणच काय- तर एक तर आंतरराष्ट्रीय व्यापार करा अमेरिकन चलनात, त्यासाठीचे पैसे ट्रान्स्फर करा अमेरिकन स्विफ्ट पध्दत वापरून. सगळ्या उद्योगांना लागणारे आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? तर अमेरिकन कंपन्या. अशावेळेस अमेरिकेत ट्रम्पसारखा कोणी माथेफिरू असेल आणि त्याचे डोके फिरले तर तो किती अडचणी निर्माण करू शकेल याची कल्पनाही करवत नाही. बाकी सगळे सोडा- समजा अगदी आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरही बंद करून टाकले तर भारताची पूर्ण अर्थव्यवस्था टेकीला येऊ शकेल. नेटबँकिंग, फोन वरील सगळी अ‍ॅप्स, शेअर मार्केट पासून सगळे व्यवहार पूर्ण ठप्प होऊ शकतील. आता या पार्श्वभूमीवर मिल्टन फ्रीडमनसाहेबांचे गणित कसे बसवायचे? त्यांच्या (आणि अ‍ॅडम स्मिथपासून सगळ्या फ्री मार्केट वाल्यांच्या) म्हणण्याचा अर्थ हा की पूर्ण साखळीत असलेले सगळे घटक आपल्या फायद्यासाठी अशा पध्दतीने वागतात की पूर्ण सिस्टीम व्यवस्थित चालते. पण आपल्याला त्रास झाला तरी बेहत्तर दुसर्‍याचे नुकसान झाले पाहिजे असे म्हणणारा एखादा माथेफिरू त्या साखळीत कुठेतरी किंवा त्या साखळीतील घटकांवर प्रभाव टाकायला आला तर? साहेबांच्या काळात असे काही होईल याची कल्पनाही कदाचित त्यांनी केली नसावी त्यामुळे त्यांच्या गणितात या प्रश्नाचे उत्तर नाही. पण आता ते उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. असो. तुमच्याप्रमाणेच मलाही या विषयांची खूप आवड आहे. श्रुती राजगोपालन ज्या जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमध्ये मर्केटर सेंटरमध्ये आहेत तिथलेच एक प्रोफेसर डॉनल्ड बॉडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग पूर्वी मी नेहमी वाचायचो- हल्ली बर्‍याच महिन्यात वाचलेला नाही. कॅफे हायेक मधील हायेक हे फ्रेडरीक हायेक- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधे एकेकाळी त्यांच्यासारखे ऑस्ट्रीयन प्रोफेसर पण होते. फ्रेडरीक हायेक, फ्रेडरीक बास्तिया, लुडविग व्हॉन मिजस वगैरेंचे एके काळी खूप वाचायचो. गेले ते दिवस आता... :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे Mon, 12/15/2025 - 15:26
नमस्कार, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रवासात असल्याने लिहिता आले नाही. फ्रीडमन यांचा छोटा विडिओ अन्य मोठ्या व्हिडिओचा भाग आहे आणि त्यांची अन्य व्याख्याने पाहणे निश्चित आनंद देणारे आहे. आपल्यालाही ते आवडल्याचे पाहून बरे वाटले. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जास्तीत जास्त जोडले जाण्यातून त्यावर होणारे अवलंबवित्व हा मुद्दा महत्वाचा आहे. युरोप -इराण व्यापारातही swift चा अडथळा झाला होता आणि त्यातून instex नावाची सिस्टिम त्यांना काढावी लागली असे वाचले. त्यामुळे हे अवलंबवित्व खरेच आहे. मात्र मी उलट्या रीतीने पाहतो कि त्या परदेशी खाजगी कंपन्यांना भारतीय बाजारपेठही हवी आहे त्यामुळे एक मर्यादेपलीकडे उलथापालथ त्यांनाही हवीय असे मला वाटत नाही. (नयराचा विषय कसा मिटला मला माहित नाही). थोडा दबाव, प्रसंगी अपमान आपल्याला सहन करावा लागेल हे खरे. पण नाईलाज आहे. पहिली ४० वर्ष बंदिस्त व्यवस्था आपण राबवून पाहिली आणि त्यातून जगाला पादाक्रांत करेल असे एकही उत्पादन तयार झालेले नाही. त्यामुळे सध्या आंतराराष्ट्रीय व्यवस्थेशी जोडून घेऊन आवश्यक ज्ञान, अनुभव आपल्या लोकांनी घेणे आपल्या फायद्याचे आहे. माझ्या बास्तिया वरील लेखात तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या संगणक क्षेत्राला बंदिस्तपणाचे जे ग्रहण लागले त्याचे वर्णन एका संदर्भात दिलेले आहे ते जरूर पहा. तसेच आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्या देशांतर्गत सुद्धा कितीतरी आर्थिक सुधारणा गरजेच्या आहेत त्यांचा अजून पत्ता नाही. उत्पादकता वाढ, त्यातून आर्थिक वृद्धी, आणि त्यातून समृद्धी याची जाणीव अजून लोकात नाही. सारा काही वाटपाचा खेळ अजून चालू आहे. पैशाला किलोभर समाजवादी विचार आज पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत स्मिथ, मिसेस, हायेक, फ्रीडमन यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी थेट अनुदान, खाजगी शहरे इ सारख्या धाडसी सुधारणा आपल्याला कधीना कधी कराव्याच लागतील. नाही तर त्या न केल्याचे परिणाम तरी भोगावे लागतील. त्याकरता लोकांमध्ये जागृती घडवून आणायचे, सरधोपट समाजवादी दृष्टीपेक्षा वेगळी दृष्टी तयार व्हायला पाहिजे त्याकरता अधिक अभ्यास, अधिक लेखन केले पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

याच धर्तीवर ----ईटलीने काही महिन्यांपुर्वी स्टारलिंक बरोबर ईंटरनेट बॅकबोन साठी बोलणी चालवली होती. पण अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने आफ्रिकेतील एका देशाची इंटरनेट सेवा खंडीत केल्याचे कळल्यावर तो करार बासनात टाकला. तस्मात कुठलयाही देशावर फार अवलंबित्व ठेवणे (किंबहुना ईंडिगो प्रकरणानंतर कुठल्याही सर्विस प्रोव्हायडरवर) धोक्याचे ठरु शकते. जाता जाता----एन पी सी आय ने जी पे आणि फोन पे बद्दल ईशारा दिलाय की देशातील ७० टक्के डिजिटल पेमेंट या दोन माध्यमातुन होत आहेत आणि ही ड्युओपोलि मोडुन काढायला हवी.

कंजूस Tue, 12/16/2025 - 04:06
लेखाचा विषय समजून घ्यायला हवा. १.आर्थिक व्यवस्था कशी राखायची हा आहे. यामध्ये आर्थिक धोरण ठरवणारा राजा किंवा सरकार धोरण ठरवतो आणि ते कसे साध्य करायचे ते अर्थशास्त्रज्ञ किंवा जाणकार करून देतो. ते जाणकार केळकर आणि शहा यांचा उल्लेख आहे. या कामासाठी कोणाला नेमायचे ते सरकारच ठरवते. २. देशाची किंवा राज्याची किंवा अगदी कुटुंबाची असो त्यासाठी पैसे कुठून येणार आणि पैसे कुठे आणि किती खर्च करायचे ते ठरवणारी व्यक्ती नेक आणि प्रामाणिक असावी लागते. अन्यथा ती फक्त स्वतःचा लाभ पाहिल .किंवा अन्य कुणाच्या लाभासाठी गुप्तपणे काम करेल. तज्ज्ञ मंडळी भरपूर असतात पण निवड करणे महत्त्वाचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
In service of the republic: The art and science of economic policy, Penguin, 2022, Pages 500. लेखक – डॉ विजय केळकर आणि डॉ अजय शाह या वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि हल्लीच वाचून पूर्ण झालं. पुस्तकाच्या आधी लेखकांची थोडक्यात माहिती सांगतो. विजय केळकर आणि अजय शाह दोघेही सुरुवातीचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे नंतर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात आले. विजय केळकर यांनी केंद्र सरकारमध्ये अर्थ मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. श्री गिरीश कुबेर यांनी त्यांच्यावरील एक लेख लोकसत्ता दैनिकात नुकताच लिहिला होता.

एक आधुनिक सत्यनारायण कथा

माहितगार ·
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त Sun, 12/22/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

मुक्त विहारि Sun, 12/22/2024 - 10:42
सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti Sun, 12/22/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र Mon, 12/23/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti Fri, 03/21/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस Mon, 12/23/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti Mon, 12/23/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 08:20
हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 09:41
बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

श्रीरंग_जोशी Mon, 12/23/2024 - 10:18

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 11:47
होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:26
ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Mon, 12/23/2024 - 17:45
कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस Mon, 12/23/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

मुक्त विहारि Mon, 12/23/2024 - 18:30
विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस Fri, 12/27/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि Fri, 12/27/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर Fri, 12/27/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि Fri, 12/27/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस Fri, 12/27/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर Sun, 12/29/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

श्रीरंग_जोशी Sun, 12/29/2024 - 01:44
गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस Sun, 12/29/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti Sun, 12/29/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस Sun, 12/29/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस Tue, 12/31/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस Fri, 01/03/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि Fri, 01/03/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस Fri, 01/03/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि Fri, 01/03/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस Fri, 01/03/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर Fri, 01/03/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस Fri, 01/03/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Sun, 01/05/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar Mon, 01/06/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti Sat, 01/04/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा Sun, 01/05/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस Sun, 01/05/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस Mon, 02/24/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस Wed, 03/12/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस Wed, 03/19/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा गुरुवार, 03/20/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख Fri, 03/21/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख Wed, 04/30/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख Fri, 05/09/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा Fri, 05/09/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे

वामन देशमुख ·

सुरिया Fri, 11/22/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.

सुरिया Fri, 11/22/2024 - 12:45
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले.
दाढिसोबत हे सगळे गृहित धरलेलेच असते. नुसती दाढी असे नसतेच. दाढी कटिंग काही न करता नुसते चेहराफ्रेश आणि पावडर असे करुन घेणारे लोक पण १० रुपये फक्त टिकवुन जातात. काही फिक्स गिर्हाईक त्यातच डोके मसाज पण करुन घेतात. अधिकची सेवा: आरशाच्या जवळ एक लहान डबी ठेवलेली असते. काही जणांना कपाळावर टिका (तिलक, गंध) लावायचा असतो त्यांच्यासाठी हे फ्री फ्री फ्री.
लेखनप्रकार
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो. फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध आणि IMEC चे भवितव्य!

टर्मीनेटर ·

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 18:12
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं. गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर गुरुवार, 10/12/2023 - 20:35
अ.बा. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏
"पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना"
तितकं सोपं नाहीये हो ते... तथाकथित 'मानवाधिकार' संघटना, संयुक्त राष्ट्रसंघ, अरब लीग आणि संपूर्ण इस्लामिक जगत असे अनेक अडथळे आहेत त्यात. इस्रायल संरक्षणात्मकदृष्ट्या कितीही ताकदवान असला आणि त्याच्या बलाढ्य पाश्चिमात्य देशांचा त्याला कितीही पाठिंबा असला तरी त्या देशाची भौगोलिक स्थिती पहाता सर्व बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी घेरलेल्या इस्रायलच्या सर्व शत्रुंनी एकजुटीने त्याच्यावर चहूबाजूंनी आक्रमण केल्यास त्यापुढे इस्त्रायल फारकाळ टिकाव नाही धरू शकणार. पॅलेस्टाईनची राखरांगोळी करणे हा खरंच त्यांच्यासाठी पोरखेळ असला तरी त्याच्या परिणामी इस्रायल पण जगाच्या नकाशावरून गायब होईल हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे.
"मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं."
सौदी अरेबिया आणि यु.ए.ई. शी अगदी मैत्रीपूर्ण झाले नसले तरी थोडेफार का होइना पण बऱ्यापैकी व्यापारी-धोरणात्मक संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली असताना इस्त्रायल असला मूर्खपणा करण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यात आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताविषयी तो देश किती संवेदनशील आहे हे देखील सर्वश्रुत आहे!
"गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी."
८ ऑक्टोबरला इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी लष्कराकडून गाझा पट्टीचे 'निर्जन बेटात' रूपांतर केले जाण्यापूर्वी तिथल्या सुमारे २३ लाख नागरिकांना तिथून निघून जाण्याचा इशारा दिला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे कि २००७ पासून इस्त्रायलने गाझा पट्टीची 'जमिन, हवाई आणि समुद्र' अशा सर्वबाजूंनी अशी काही नाकेबंदी केली आहे कि त्यांना तिथून बाहेर पाडण्यासाठी मार्गच ठेवला नाहीये. खालची दोन चित्रे पाहून ह्या नाकाबंदीची बऱ्यापैकी कल्पना येईल. gaza barrier Gaza Strip Blockade गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्रायलच्या सीमेवर 'गाझा-इस्राएल बॅरिअर' हि तटबंदी आहे आणि पश्चिमेकडील बाजूला भूमध्य समुद्र आहे आणि त्या समुद्रावर आणि गाझा पट्टीच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे. नाही म्हणायला गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील बाजूला इजिप्तने आपल्या आणि गाझा पट्टीच्या सीमेवर बांधलेल्या कुंपणातून ते इजिप्त मध्ये प्रवेश करू शकतात पण त्यासाठी इजिप्तने ह्या निर्वासितांच्या लोंढ्यांसाठी कुंपणाचा दरवाजा उघडला पाहिजे. गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर Sun, 10/15/2023 - 16:44
गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.
गाझा पट्टीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना तिथुन बाहेर पडण्यासाठी इजिप्तच्या सीमेवरील 'राफा क्रॉसींग पॉईंट' खुला करण्यावर इजिप्त, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये एकमत झाले आहे, ह्या वाटाघाटीमध्ये कतारचाही सहभाग होता. परंतु गाझा पट्टीतुन बाहेर पडण्यास उत्सुक असलेल्या पॅलेस्टीनी लोकांसाठी हा दरवाजा उघडण्याची संयुक्त राष्ट्र संघाची विनंती इजिप्तने फेटाळुन लावली आहे. हे अपेक्षीतच असले तरी हे युद्ध चिघळत गेल्यास पुढे वाढत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे इजिप्त सरकार झुकते कि आपल्या नागरीकांची सुरक्षितता जपण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम रहाते हे बघणे रोचक ठरेल! Rahfah Crossing Point गाझा पट्टीची आणि इस्त्रायलची सीमा इजिप्तच्या सिनाई प्रांताला (द्वीपकल्पाला) लागुन आहेत. १९६७ च्या युद्धात (सिक्स डे वॉर) इजिप्तचा पराभव झाल्यावर हा प्रदेश इस्त्रायलच्या ताब्यात गेला होता. इस्रायलव्याप्त सिनाईमध्ये इस्रायलने सुमारे १८ नागरी वसाहती, दोन वायुदलाचे तळ आणि एक नौदलाचा तळ स्थापन केला होता. इजिप्तसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या सुवेझ कालव्याचा पश्चिम किनारा इस्रायलव्याप्त सिनाई प्रदेशात असल्याने युद्धात झालेल्या पराभवापेक्षाही हा प्रदेश गमवावा लागणे इजिप्तच्या जिव्हारी लागले होते. शेवटी इजिप्तने इस्त्रायलला 'सर्वभौम राष्ट्र' म्हणुन मान्यता देण्याच्या अटीवर इजिप्त आणि इस्त्रायलमध्ये १९७९ साली शांतता करार झाल्यावर इस्त्रायलने टप्प्या टप्प्याने आपल्या ज्युईश वसाहती बंद करत १९८२ साली सिनाईमधुन संपुर्ण माघार घेत हा प्रदेश पुन्हा इजिप्तच्या हवाली केला. आज पाकव्याप्त काश्मिर परत मिळवणे हा विषय भारतीयांसाठी जितका जिव्हाळ्याचा आहे, तशाच किंबहुना त्यापेक्षाही तीव्र भावना सिनाईच्या बाबतीत त्याकाळी इजिप्शियन लोकांच्या होत्या आणि ह्या लोकभावनेला प्राधान्य देत, समस्त इस्लामिक जगताच्या रोषाची पर्वा न करता २६ मार्च १९७९ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत, इस्त्रायलचे पंतप्रधान मनाहेम बिगिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जिमि कार्टर अशा तत्कालीन नेत्यांनी ह्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इजिप्तचा बहुतांश भाग हा उत्तर आफ्रिकेत आहे पण तांबड्या समुद्रातील सिनाई द्वीपकल्प मात्र आशिया खंडात येतो. इस्त्रायलकडुन हा प्रदेश परत मिळाला असला तरी इजिप्तसाठी अद्याप ते एक अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. जवळपास १२-१५ वर्षे इस्त्रायलच्या अधिपत्याखाली अनिच्छेने रहावे लागल्यामुळे आणि गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या लोकांबरोबर जवळीक निर्माण झाल्या कारणाने तिथल्या सिनाई स्थानिक इजिप्शियन लोकांच्या विचारसरणीत अमुलाग्र बदल झाला. इस्त्रायलने आपल्या सीमेवर कडेकोट तटबंदी उभारुन गाझा पट्टीला अपल्यापासुन वेगळे ठेवले असले तरी ह्या सिनाई प्रांतातुन गाझा पट्टीत जमिनीखाली बोगदे / भुयारे खणुन त्यातुन इराण आणि अन्य पॅलेस्टाईन समर्थक देशांकडुन गाझा पट्टीतील दहशतवाद्यांसाठी तस्करी करुन इजिप्तमध्ये आणलेली शस्त्रास्त्रे आणि पैसा त्यांच्यापर्यंत पोचवला जातो, आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांशी निर्माण झालेल्या बंधुभावापोटी ह्या 'धर्मकार्यासाठी' सिनाईतले बदललेल्या मानसिकतेचे स्थानिक इजिप्शियन लोकं संपुर्ण मदत करतात. आपल्या भुमीतुन गाझा पट्टीत होणारी ही तस्करी आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांची ये-जा रोखण्यासाठी इजिप्तकडुन प्रामाणिकपणे प्रयत्न सुरु असतात (हे इस्त्रायलसुद्धा मान्य करतो आणि अनेक प्रसंगी हे प्रयत्न ते परस्पर सहकार्याने किंवा संयुक्तपणेही करतात). पण पोलीसांकडुन आणि सुरक्षा दलांकडुन सातत्याने तिथे होणाऱ्या छापेमारीच्या घटना आणि चकमकींच्या परिणामी रस्तेमार्गे प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाल्याने सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षीणेला असलेल्या 'शर्म अल शेख' ह्या जगभरातील आणि विषेशतः युरोपियन पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या नितांत सुंदर पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या तिनेक दशकांत प्रचंड घट झाल्याने तिथल्या पर्यटनातुन इजिप्तला मिळणारे उत्पन्नही लक्षणीय प्रमाणात घटले. आजही तिथे युरोपियन पर्यटक आवर्जुन जातात पण रस्तेमार्गे जाणे सुरक्षीत नसल्याने विमानप्रवासाचा एकमेव पर्याय उप्लब्ध आहे. अर्थात गेल्या दिडेक दशकात 'हुरघाडा' हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावरील शर्म अल शेखच्या तोडीस तोड असे पर्यटनस्थळ चांगले विकसित आणि लोकप्रिय झाल्याने ह्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई होत आहे आणि सुरक्षेच्या कारणासाठीच माझ्या इजिप्त सफरीत 'शर्म अल शेख' ऐवजी मी 'हुरघाडा'ची निवड केली होती. तसेच त्या सफरीवर सव्वा पाच वर्षांपुर्वी लिहिलेल्या मालिकेच्या पहिल्या भागावर एका मिपा सदस्याने विचारलेल्या इजिप्तमधील सुरक्षेविषयक प्रश्नाला उत्तर देताना त्या प्रतिसादात मी ह्या सिनाई प्रांताचा त्रोटक उल्लेख केला होता. खरंतर वरीलपैकी काही माहिती त्या प्रतिसादात द्यावी असाही विचार त्यावेळी डोक्यात आला होता पण ती अस्थानी ठरेल असे वाटल्याने केवळ सिनाईची काश्मिरसोबत तुलना करुन एका वाक्यात उत्तर देउन आवरते घेतले होते 😀

In reply to by टर्मीनेटर

छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. इस्रायलने गाझाच्या तीन बाजू आवळल्या आहेत. चौथी बाजूजी इजिप्तच्या बाजूने ऊघडीय तिथे हमासकडून शस्त्रात्रे आयात केली जातात. ही चौथी बाजू इस्रायलने ताब्यात घेऊन हमासच्या नी गाझाच्या चारही बाजूने मूसक्या आवळाव्यात. हळूहळू गाझाची गावेच्या गावे ताब्याच घ्यावीत, गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. नी गाझा स्वराज्यात (इस्रायलच्या) सामील करावे. सततच्या हल्लांपासूनहा मूक्ती मिळेल नी युध्दावरील खर्चही वाचेल. ह्यावेळेस तशी संधी आलीच आहे. अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Sun, 10/15/2023 - 17:11
गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी.
मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुती मिळवणार??

In reply to by Trump

जगाची सहानूभूती घेऊन जगायला ज्यू काही लेचेपेचे नाहीत. जर एकही ज्यू गाझांच्या लोकांमूळे मरत असेल तर ज्यूंना पुर्ण अधिकार आहे गाझा संपवायचा.

In reply to by Trump

टर्मीनेटर Sun, 10/15/2023 - 19:47
श्री श्री श्री Trump महोदय... धाग्यावरील तुमचे सर्व प्रतिसाद वाचले आणि तुम्हाला ते विध्वत्तापुर्ण वगैरे वाटत असले तरी ते अत्यंत भंपक असुन हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे असा त्यांचा प्रवास होत चालला आहे असे खेदाने नमुद करतो. तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही! पण समाज माध्य्मांवर आपले विचार व्यक्त करताना लेखकाने किमान आपण कशाचे आणि कुठ्ल्या पातळीवर जाउन समर्थन करत आहोत ह्याचे तारतम्य बाळगावे इतकी माफक अपेक्षा ठेवण्याचा अधिकार त्या माध्यमाचे वापरकर्ते म्हणुन आम्हाला आहे, आणि हे तुम्हालाही अमान्य नसावे. इत्यलम.

In reply to by टर्मीनेटर

Trump Sun, 10/15/2023 - 23:09
श्री टर्मीनेटर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही
बर्याच देशात पुराव्याशिवाय कोणावरही हिटलर / नाझीं समर्थकाचा आरोप लावणे हा मोठा अपराध आहे. त्यामुळे जरा जपुन. उगाच आक्रसताळेपणाने आरोप करुन काहीच सिद्ध होत नाही. मला श्री हिटलर यांच्याबद्दल ना तर प्रेम आणि ना तिरस्कार आहे. तसेच मला ज्युंबद्दल ना प्रेम आहे ना द्वेष. माझी भुमिका तटस्थ आहे. श्री हिटलर यांच्यामुळे भारताचे किंवा हिंदु समाजाचे कोणतेही नुकसान झाल्याचे मला माहिती नाही. (तुम्हाला माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी.) दुसरे महायुध्दात अगोर्‍याचा फायदाच झाला आहे. त्यामुळे उगाच गोरे सांगतात म्हणुन अगोर्यांनी प्रचारतंत्रात यायची गरज नाही. अजुन तरी भारतीय कायद्यानुसार प्रत्येकाने श्री हिटलर यांचा द्वेष करावा, किंवा सत्य उजेडात आणु नये असा कायदा आला नाही. -
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही!
धन्यवाद -- आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे. म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ? तुम्हाला जर माझ्या "हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे " मुद्द्यांचा प्रतिवाद करणे जमत नसेल तर श्री नेत्यान्याहु यांच्या मुद्द्याचा करा. मग बघुया. कधी वेळ भेटला तर जनरल पॅटन युध्दानंतर काय म्हटला ते वाचा, पश्चिम जर्मनीच्या नेतेमंडळीत, अधिकारी वर्गात, गुप्तहेरसंस्थेत कोण होते याची माहिती मिळवा.

In reply to by Trump

कॉमी Sun, 10/15/2023 - 23:54
आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे. म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Sun, 10/15/2023 - 19:18
अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.
रशीया सध्या स्वतःच युक्रेन युद्धात गुंतलेला आहे आणि मला वाटतं काल कि परवा आता युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवणे शक्य नसल्याचे सांगत अमेरिकेने आपला मदतीचा सगळा ओघ इस्त्रायलकडे वळवला आहे, हि गोष्ट पुतिन ह्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याने ते आता ह्या संधीचा फायदा घेउन इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाकडे विषेश लक्ष न देता लवकरात लवकर युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही. आताच्या युद्धात गाझा पट्टीचे जे व्हायचे ते होइलच, तसेही आज तिथले बहुसंख्य लोकं जिहादी मनसिकतेचे आहेत त्यामुळे भरपुर प्रमाणात असलेल्या सुक्या बरोबर थोडे ओलेही जळणे अपरिहार्य आहे, पण युक्रेनच्या फाजिल आत्मविश्वास बाळगणाऱ्या विदुषकाने मात्र नको त्या लोकांच्या नादी लागुन जवळपास गेले पावणेदोन वर्षे सुरु असलेल्या युद्धामुळे तिथल्या लाखो निरपराध नागरिकांचे आयुष्य धोक्यात तर घातले आहेच पण देशालाही कितीतरी वर्षे मागे नेउन ठेवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

In reply to by टर्मीनेटर

युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही. मला वाटतंय युक्रेनचा बाजार ऊठवणं रशीयाला कठीण नाही. त्यांनी मुद्दाम प्रश्न चिघळत ठेवलाय. बाकी ऊत्तर गाझा रिकामं करायला सांगीतलंय इस्रायलने. जितके हल्ले होतील त्याच्या बदल्यात मोठी जमीन इस्राईलने लाटत जावा तेव्हाच हे हमासी अतिरेकी सरळ होतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 10/17/2023 - 11:54
गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे त्याचिच पुरवणी म्हणजे काश्मीर खोऱ्यातील ६० लाख मुसलमान मारून टाकून काश्मीर खोरे शुद्ध करून टाकावे असे आपले म्हणणे आहे का? किंवा मणिपूर मधील ८ लाख कुकी लोकांना मारून टाकून मणिपूर चा प्रश्न कायमचा सोडवून टाकावा काय? न रहेगा बांस न बजेगी बांसुरी

In reply to by सुबोध खरे

गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे सर आपण नीट वाचत नाहीत. आपल्या सोयीने हवं तेवढं वाक्य गाळून वाचलंय का?? पुन्हा वाचा पाहू.

In reply to by सुबोध खरे

गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे सर हे वाक्य आपण कुठून ऊचलले ते माहीत नाही असो. तरीही ऊत्तर देतो. हमास ही गाझापट्टीतील संस्था आहे ना तिथल्याच लोकांनी तीच्या राजकीय भूमीकेला पाठिंबा देऊन निवडूण दिलंय. म्हणजे गाझाचे लोक बिच्चारे वगैरे नाहीत. दुसरी गोष्ट इस्रायलने का म्हणून सतत गाझाच्या हल्ल्याच्या भितीने जगत कहावे नी लाखो रूपये खर्च करावेत? गाझात माणसे राहतात तर इस्राईलात जनावरे राहतात का? कि इस्राइलच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही?? जर गाझाच्या हल्ल्यात एकही इस्रायली मरत असेल तर इस्रायल ने संपुर्ण गाझापट्टी बेतिराख करावी. स्वतच्या नागरीकांची सुरक्षीतता महत्वाची. आता कश्मीर बद्दल, कश्मीर हा भारचाचा भाग आहे. कश्मीरातील मुस्लिमही भारतीय आहेत. ते आंगोलनं करतात राॅकेट वगैरे डागत नाहीत. पण हो सिमेपलिकडून पाकिस्तानातून होणार्या हल्ल्यात जर एकही भारतीय मरत असेल तर भारताला ही अधीकार आहे संपुर्ण पाकिस्तान बेचिराख करायचा.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 18:12
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं. गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.

कंजूस गुरुवार, 10/12/2023 - 19:14
दुसरे लेख मागे पडणार (कोकण,गोवा,हिंग-वगैरे,नाईन-इलेवन.) आणि आगामी नेपाळ सुद्धा. इकडे काय होणार? भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे. बॉलिवूड कलाकार निम्मे निम्मे. निवडणुकीला हा मुद्दा होणार. (मला वाटते).

In reply to by कंजूस

टर्मीनेटर गुरुवार, 10/12/2023 - 23:39
कंकाका आणि राघव, प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏
दुसरे लेख मागे पडणार
हो, तसं होणार आहे खरं 😀 पण हा ताजा विषय मला जास्त महत्वाचा वाटल्याने त्याला आधी हात घातला!
भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे.
असु शकेल! बाकिच्यांबद्दल काय बोलणार? खुद्द मी पण साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो, अज्ञानीच होतो म्हणा ना 😀 अर्थात त्या अज्ञानामागे आपल्याकडील माध्यमांतुन चालवला जाणारा इस्त्रायल विरोधी 'इस्लामिक' आणि 'डाव्यांचा' प्रोपगंडा कारणीभुत होता. पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली, तसेच विविध देशांमध्ये भेटलेल्या मध्यपुर्वेच्या नागरिकांकडुन समजत गेलेली वस्तुस्थिती आणि उत्तरोत्तर विस्तारत गेलेल्या अनुभवविश्वातुन विचार आणि दृष्टिकोन बदलत गेले. असो, आज ना उद्या जास्तीत जास्त जनतेला सत्यपरिस्थितीची जाणीव झाल्यावर हे प्रमाणही ४० टक्यांवरुन कमी होउन १८ ते २० टक्यांवर येइल अशी अपेक्षा करुयात, अजुन काय!

In reply to by टर्मीनेटर

विजुभाऊ Fri, 10/13/2023 - 10:46
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे. त्याना अजूनही गंगाजमुनी तेहजीब चे उमाळे येत असतात. अमयु तील त्या लोकाना हमास ने केलेले वर्तन दिसले नाही मात्र इस्राईलचा सम्हार दिसला

In reply to by विजुभाऊ

भारतातले पुरोगामी देशप्रेमी आहेत म्हणूनच ते गेल्या २००-२५० वर्षांपासून सनातनींशी लढताहेत. सर्व सुधारणा पुरोगामींनाच करवून घेतल्या त्यामुळेच देश आज इतका प्रगत आहे. पुरोगामी वसतो तर देश आज हिंदू तालिबान असता. त्यामुळे पुरोगामींचं देशप्रेम वादातीत आहे. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात. ह्या देशात अब्दुल कलाम, अब्दुल हमीद, दलवाई वगैरे लोक झाले हे विसरू नका. त्यामुळे देशप्रेमी पुरोगाम्यांबद्दल नेहमीच वाईट लिहीणे बंदं करावे अशी विनंती करून खाली बसतो. लिहीता आलं तर सनातनी प्रतिगाम्यांबद्दलही लिहीत चला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सर टोबी Fri, 10/13/2023 - 12:17
सरसकट मुस्लिम द्वेष करीत नाहीत हे पुरोगम्यांच फारच साधं वैशिष्ठ्य आहे. मुळात देशप्रेम ही बोलण्याची गोष्ट नसते तर चांगलं सहजीवन जगण्याच्या कल्पनेशी एकरूप झालेली गोष्ट असते. कोणताही देशप्रेमी उन्मादी वृत्तीने संस्कृतीचे गोडवे गाणार नाही. दुष्काळ येत्या काही दिवसातच आपलं विक्राळ रूप दाखविणार आहे पण त्याकडे डोळेझाक करून वाघनखं काही दिवस महाराष्ट्रात आणणं याला कोणी देशप्रेम म्हणणार नाही. अप्रिय, वेदनादायक भूतकाळ मागे टाकून अनेक देशांनी अगदी कालच्या शत्रूच्या सहाय्याने प्रगती केलेली दिसेल. आणि हेच कदाचित सुसंस्कृत समाजाचं वैशिष्ठ्य असू शकते.

In reply to by सर टोबी

देशप्रेमी उन्मादी वृत्ती
मला हा वक्प्रचार फार आवडतो =)))) ह्या निमित्ताने सर्जिकल स्ट्राईक वर आधारित उरी ह्या चित्रपटातील गीत आठवले . तो चित्रपट आलेला तेव्हाही लोकांनी त्याला " राष्ट्रभक्तीचे हिडीस प्रदर्शन" असे म्हणले होते ते स्मरते !! https://www.youtube.com/watch?v=g62J-8nV5FI

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Sun, 10/15/2023 - 23:12
. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात.
एका बाजुला गाझा पट्टी पुर्ण संपवावी म्हणत आहात, दुसरीकडे "बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात." म्हणत आहात. कोणती तरी एकच गल्ली पकडा.

In reply to by Trump

गाझा पट्टी संपवावी कारण त्या बाजूने इस्राईलवर भरमसाठ हल्ले होताहेत नी लोक मरताहेत. गाझापट्टीत मुसलमान आहेत म्हणून संपवावी असं मी कुठेही म्हटलेलं नाही. गाझा पट्टीतील लोक कुणीही xyz (खरंतर yz) असो. त्यांना इस्रायली लोक मारायचा काहीही अधिकार नाही नी जर एक जरी इस्रायली मरत असेल तर अख्खं गाझा बेचिराख करावं असं मी पुन्हा सांगतो. बायदवे, आपलं म्हणणं तरी काय आहे गाझात मुस्लिम राहतात म्हणून त्यांच्यावर हल्ले करू नये नी त्यांनी केलेले हल्ले इस्राइलने सहण करावेत? कारण काय तर तुमच्या सारख्या मानवतावाद्यांची मने दुखावू नयेत म्हणून?

In reply to by विजुभाऊ

टर्मीनेटर गुरुवार, 10/19/2023 - 21:58
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे.
त्याचं उत्तर तसं सोपं आहे! हे लोकं पहिले ज्याने कोणी युद्ध छेडले असेल त्याचा नावापुरता निषेध करतील आणि मग भारताची भूमिका कशी चुकीची होती किंवा आहे ह्यावर तत्वज्ञान झाडत बसतील. अर्थात ह्याबाबतीत जास्ती बोलणे एका गोष्टीसाठी उचित होणार नाही कारण मिपावर राजकीय चर्चाना मनाई आहे... अन्यथा विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते.. असो... सगळ्यांचे पाय मातीचे, अजून काय? थोडक्यात सांगायचे तर भारताचे पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल विषयक धोरण पूर्वी अत्यंत घाणेरडे राहिले आहे असे माझे वैयक्तिक मत, काहींना ते योग्य वाटत असल्याचे त्यांनी खाली प्रतिसादात म्हंटले आहे, त्या प्रतिसादापर्यंत पोचलो की माझे मत मांडतोच!

मुक्त विहारि गुरुवार, 10/12/2023 - 20:24
वाखूसा आपले केंद्र सरकार, इस्रायलच्या पाठीशी आहेत काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत ----- इस्रायल मधील विरोधी पक्ष, त्यांच्या केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा देत आहेत राष्ट्र भक्ती, म्हणजे नेमके काय? ह्याचे उत्तम उदाहरण, इस्रायल जनता नेहमीच दाखवून देते , मग ते व्योम कप्पुर युद्ध असो किंवा म्युनिक हत्याकांड असो

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 10/12/2023 - 20:49
"आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा - Marathi News | Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine | Latest national News at Lokmat.com" https://www.lokmat.com/national/israel-palestine-first-condemnation-of-attack-on-israel-now-congress-supports-palestine-a-a732/amp/ https://mpcnews.in/congresss-support-for-hamas-remains-decision-against-pm-modis-stance-378999/ https://www.mahamtb.com/Encyc/2023/10/9/Congress-extends-support-for-Palestinians.html

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर गुरुवार, 10/12/2023 - 21:14
"मिपावर राजकीय चर्चांना अद्याप बंदी आहे!"
मुविकाका आणि अ.बा. धागाविषय आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधीत असल्याने कृपया प्रतिसादांत देशी राजकारण (काँगेस, भाजप, गांधी, मोदी वगैरे) आणू नये हि नम्र विनंती 🙏

In reply to by टर्मीनेटर

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 21:19
सहमत. काकांनी जे खोटं लिहीलं होतं त्याला प्रतिवाद केला फक्त. आता काहीही राजकीय लिहीनार नाही.

In reply to by मुक्त विहारि

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 21:02
इस्राईलवरील हल्ल्याचा निषेध ही केलाय हे सोयास्कररीत्या लिहीलंलं नाहीये मुवीकाका आपण वरील प्रतिसादात. :)

In reply to by मुक्त विहारि

कॉमी Fri, 10/13/2023 - 15:11
ह्यात हमासला सपोर्ट कुठे दिसला ? खुद्द भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून त्यानंतर आपला दविराष्ट्र सूचनेला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. मग काय भारत सरकार पण हमासला पाठींबा देते आहे काय ?

In reply to by मुक्त विहारि

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 21:04
काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत काॅंग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिबा दिलाय हमासला नाही. हमास ही अतिरेकी संघटना आहे तर पॅलेस्टाईन हा देश आहे. टंकायच्या आधी थोडातरी माहीती घेत चला काका. किती खोटं लिहीनार? :) काॅंग्रेस द्वेषात आपण खोटं लिहीत हे देखील आपल्या लक्षात येत नाही? कठीण आहे.

धर्मराजमुटके गुरुवार, 10/12/2023 - 21:51
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्‍याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो. मुळात ज्यूंना पहिल्या / दुसर्‍या महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता. पवित्र भुमी च्या गोंडस नावाखाली ज्युंनी गवताचे पाते उगवत नसलेली जमीन आणि आजूबाजूची मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. गोरे फुकटात सुटले.ज्युंनी फुकटात xxx गाढवं अंगावर घेतली. पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते). तसे पाहिले तर ख्रिश्चन, मुस्लीम आणि ज्यु एकाच देवाला वेगवेगळ्या नावाने भजतात म्हणजे ते धर्मबंधूच आहेत पण सगळ्यात जास्त एकमेकांचे वैरी देखील आहेत. शेवटी भाऊबंदकी काही सुटत नाही. तिन्ही भावांनी मिळून पवित्र भूमी सांभाळली असती तर अजून काय पाहिजे होते. ब्रिटिशांनी पाचर मारली म्हणता पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये. असो. पुढील लेखनास शुभेच्छा !

In reply to by धर्मराजमुटके

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 23:31
प्रतिसाद पटला नाही. महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये. नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता ज्यूंचं इस्रायली भूमीवर प्रेम असण्यामागे ती जमीन त्यांच्यासाठी पवित्र आहे हे धार्मीक कारण आहे, जर्मनीचा तूकडा त्यांच्या पवित्र भूमीत मोडला नसता. हिंदूंना रामजन्मभूमावरच मंदीर का हवंय? अख्खा भारत पडून असताना त्याच जागेवर मंदीर का ऊभारायचंय?? ह्याचं जे ऊत्तर आहे तेच पवित्र ईस्रायली नी जेरूसलेमबद्दल ज्यूंचं आहे. मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. मुस्लिम राष्ट्रे असेही नवनवे शत्रू शोधतच असतात. कुणी नसेल तर आपसांत लढतात. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). का करू नये? मूळात आपल्या भूमीसाठी तीनच राष्ट्रे मुस्लिमांशी लढली असं मला वाटतं. पहीलं स्पेन ज्यांनी संपुर्ण भूमी निर्मूस्लिम करून घेतली. दुसरा भारत ज्याने आपला बराचसा भाग गमावून भूमी त्रासापासून मूक्त करून घेतली नी तिसरं इस्राईल जे आजही आपल्या भूमीसाठी अरबी मुस्लिमांशी लढतंय. पाकिस्तानची अणूभट्टी ऊडवायला इस्राइलच्या मोसादने भारताबरोबर प्लान आखला होता. पण आपल्याच पंतप्रधानाच्या चुकीमूळं सर्व एजंट्स मारले गेले. इस्राईल तंत्रन्यानातही प्रगत आहे नी त्याचा भारताला फायदाच होईल पण पॅलेस्टाईन किंवी इतर राष्ट्रांकडून तेल सोडले तर भारताला काहीही फायदा नाही. कश्मीर प्रशनावर किती मुस्लिम राष्ट्रे भारताच्या बाजूने असतात हा मोठा प्रश्नच आहे. तस्मात इस्राइल वाढतच रहावा नी भारतीयांनी नी भारताने होईल तेवढी मदत नी पाठिंबा इस्राईल ला द्यायलाच हवा. आणी महत्वाचं राहीलं. डायबेटीसवर रामबाण औषध इस्राईलकडेच आहे हे विसरू नका. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धर्मराजमुटके Fri, 10/13/2023 - 08:02
काही हरकत नाही. म्हणूनच प्रतिसादाच्या पहिल्या वाक्यात हा ढिसक्लेमर दिलाय ना :)
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्‍याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो.

In reply to by कॉमी

खोटं असेल तर ते पुराव्यानीशी खोडून काढावं लागतं. ऊगाच साप म्हणून भूई थोपटण्याला काहीही अर्थ नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Fri, 10/13/2023 - 16:26
"फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये."
अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! नाझींचा उदय आणि अस्त विसाव्या शतकात झाला, पण खिश्चनांच्या युरोपमधील ज्यू द्वेष / विरोधाला पंधराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. आणि तो जाणून घ्यायचा असेल तर 'Spanish Inquisition' , 'Portuguese Inquisition' हे वाचा. अजुनही बरंच काही आहे, पण मला वाटतं एवढ्याने तुमचे शंका निरसन होइल. बाकी ख्रिश्चनांच्या ज्यू विरोधाबद्दल म्हणाल तर त्याचा इतिहास पार ख्रिस्ती धर्माच्या जन्मापर्यंत म्हणजे, २००० वर्षांहून थोडा अधिक इतका मागे जातो. ज्यू मध्यपुर्वेतील त्यांच्या मूळ भूमीतून (सोयीसाठी आजचा इस्त्रायल किंवा पॅलेस्टाईन म्हणूयात) विस्थापित होण्यास त्याच काळात सुरुवात झाली होती, पुढे रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्याचे प्रमाण आणखीन वाढले आणि सातव्या शतकात इस्लामचा उदय झाल्यावर तर विस्थापनाच्या प्रमाणात विलक्षण वाढ होत गेली.
"नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता."
नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली. उदाहरणासाठी 'The Times Of Israel' मधला हा लेख वाचा! "१९१८ ते १९२१ पर्यंत, आताच्या युक्रेन मध्ये ११०० हून अधिक पोग्रोम्स (ज्यू द्वेष्ट्या संघटना/टोळीचे सभासद) १,००,००० ज्यूंना ठार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण युरोपातील साठ लाख ज्यू लोकांच्या जीवाला ह्या ज्यू द्वेषामुळे धोका असल्याची भीती निर्माण झाली होती." 20 years before the Holocaust, pogroms killed 100,000 Jews – then were forgotten

In reply to by टर्मीनेटर

सहमत आहे. ज्यू विरोध २ हजार वर्षांपासून होताच. पण मी हे दुसर्या महायुध्दाबद्दल लिहीलंय.

In reply to by टर्मीनेटर

कॉमी Fri, 10/13/2023 - 16:46
आणखी, जर १८७०-९० मध्ये युरोपियन लोकांना विचारले असते की "ज्युंविरुद्ध भलेमोठे शिरकाण कोणत्या देशातले लोक करतील ?" तर लोकांनी फ्रान्स कडे बोट दाखवले असते. जर्मनी, सुशिक्षित आणि सभ्य जर्मनी कोणाच्या डोक्यात सुद्धा आली नसती. हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.

In reply to by कॉमी

टर्मीनेटर Fri, 10/13/2023 - 17:32
हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
करेक्टो! त्यासाठीच अबांच्या त्या विधानाशी 'काही प्रमाणात सहमत' असे लिहिले आहे. हिटलरने जर्मनांमध्ये राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवण्यासाठी आणि Racial hygiene, ज्यावर त्याची गाढ श्रद्धा होती ती संकल्पना जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी ज्युद्वेषाचा वापर एक साधन म्हणुन केला होता. पुढे 'फायनल सोल्युशन' ची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेकडुन पैसे जमा करायला जर्मनीत मुतारी पासुन हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, बागा अशा सर्व ठिकाणी ठेवण्यात आलेल्या भांड्यांमध्ये (कुठलीही पाटी वगैरे लिहीलेली नसतानाही) आपण कशासाठी वर्गणी देत आहोत ह्याची व्यवस्थीत कल्पना असुनही जर्मन लोकं थंडपणे, स्वेच्छेने पैसे टाकत होते ह्यावरुन ते साधन किती प्रभावी ठरले होते ते लक्षात येते.

In reply to by कॉमी

Trump Fri, 10/13/2023 - 22:24
हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
खरे तर हे विधान पुर्णतः खरे नाही. श्री हिटलर यांचा ज्यु लोकांच्या वृत्तीचा / वर्तनाचा तिरस्कार होता. जर्मन सैन्यात किती तरी अर्ध-ज्यु लोकांना श्री हिटलर यांनी आणि मंत्रीमडळातील इतर लोकांनी सहभागी करुन घेतले होते. श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.

In reply to by Trump

कॉमी Fri, 10/13/2023 - 22:37
सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?

In reply to by कॉमी

Trump Sat, 10/14/2023 - 17:02
सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?
श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, मुळ मुद्दा श्री हिटलर वंशद्वेषी होते का हा आहे. श्री हिटलर यांना ज्युंना न मारता मदागास्कार येथे पाठवायचे होते. पण त्या योजनेला युध्द सुरु झाल्यामुळे आणि विरोधी लढणार्‍याचा पाठींबा न मिळाल्याने ज्यु मेले. तुम्ही त्याच हत्याकांडात मेलेले रोमी, समलिंगी, साम्यवादी इ. यांना सोयीस्कररीत्या विसरलात. कधीतरी अगोरे आणि इतर लोकांसाठीही भांडा. नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे. १. एक देश मिळाला. २. पाश्चिमात्य देशांची आर्थिक मदत मिळाली, लुटलेली संपत्ती परत मिळाली. ३. जगभरात कोठेही ज्यु विरोधात काही लिहु आणि बोलु शकत नाही. ४. कोठेही ज्यु कार्ड दाखवले की लगेच सहानुभुती मिळते.

In reply to by Trump

कॉमी Sat, 10/14/2023 - 18:15
श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे. १. ज्यूंना उचलून हलवणे हा वंशव्देश नाही ? २. समलिंगी आणि सम्यावाद्यांना मारले म्हणजे काय वंशद्वेश नाही असे सिद्ध होते का ? ३. इथे कोणी कोणासाठी भांडत नाहीये. तुम्हीच मध्ये येऊन हिटलर कसा वंशव्देशी नव्हता असे मांडणे चालू केले. तुम्ही उगाच निर्दयी हत्याकांड करणाऱ्यांची तळी उचल थांबवा. ४.
नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे.
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले. मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.

In reply to by रात्रीचे चांदणे

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल. हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं. - मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:42
त्याच्या बायकुची असेल... आता बायका नवर्याची कवटी कधी जागेवर ठेवतात काय? - फाट्यांना अजुन फाटे फोडू संघटना

In reply to by कॉमी

Trump Sat, 10/14/2023 - 23:44
श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे.
तुमच्या भावना मी समजु शकतो. श्री हिटलर यांचे कोणतेही समर्थन येथे होत नाही. फक्त त्या घटनांकडे एक तटस्थ भावनेतुन बघावे अशी अपेक्षा आहे. पण श्री हिटलर यांना आताचे मानवी हक्कांच्या अर्हता लावत आहात. त्या काळात जर जाऊन तुम्ही तुलनात्मक विचार केलात तर श्री हिटलर हे सर्वसामान्य युरोपियन होते असे जाणवेल. (फळ हे झाडापासुन खुप दुर पडत नाही.) ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच आहे. श्री हिटलर हे स्वत:च ज्युचे वंशज होते का ह्याबद्दल अजुन प्रवाद आहेत. https://www.history.com/news/study-suggests-adolf-hitler-had-jewish-and-african-ancestors
मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.
ते फक्त मते मिळण्यासाठी होते. जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. वंश ह्या जन्मतः मिळतो. जर नाझी जर वंशभेदी असतील तर त्यांनी ज्यु, पुर्व युरोपियन मुलांचे अपहरण करुन जर्मनीत का आणले असते ? https://www.dw.com/en/the-children-the-nazis-stole-in-poland-forgotten-victims/a-52739589 https://warfarehistorynetwork.com/article/hitlers-lebensborn-children-kidnappings-in-german-occupied-poland/ https://topdocumentaryfilms.com/stolen-children-kidnapping-campaign-nazi-germany/ सगळेच ज्यु श्री नाझीच्या विरोधात नव्हते. उदा. https://en.wikipedia.org/wiki/More_German_than_the_Germans https://en.wikipedia.org/wiki/Association_of_German_National_Jews https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-nazi-germany
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले.
हा आक्रोश फक्त गोरे मेले म्हणुन आहे. जर हेच अगोरे असते तर सगळे युरोपियन श्री हिटलर यांचे गुणगाण कसत बसले असते. जवळपास तेवढेच लोक भारतात कृत्रिम दुष्काळ पाडुन मेलेत, त्याबद्दल काही लोकांना काहीच वाटत नाही.

In reply to by Trump

Trump Sun, 10/15/2023 - 00:05
श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा. Netanyahu says Hitler didn't want to kill the Jews, but a Muslim convinced him to do it https://www.youtube.com/watch?v=f9HmkRYlVZw आता गेला बाजार, श्री नेत्यान्याहुवर ज्युद्वेषी किंवा नाझी असल्याचा आरोप करु नका म्हणजे झाले.

In reply to by Trump

Trump Fri, 11/17/2023 - 03:11
जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. श्री हिटलर आणि तात्कालिन जर्मन सैन्याचे बहुविधतेला असलेले प्राधान्य आणि त्याचा एक आढावा येथे दिसते आहे. https://www.goodreads.com/book/show/56417885-triumph-of-diversity Triumph of Diversity: A New Look at Hitler's Armed Forces
https://www.amazon.com/product-reviews/1935590316 According to this book the Nazis were not the bloodthirsty racists that almost every person in the world says they were. In fact, Veronica Clarke's research shows the Nazis were probably the very first who truly celebrated diversity. The Nazis were such non-racists they even allowed dark skinned men in their army! In fact, Hitler was the originator of Affirmative Action, several decades before LBJ. Hitler's philosophy was about promoting his "Rainbow Reich". This was Hitler's dream of getting all of Germany together and going to all the European nations with Hitler's (and Himmler's and Goebbels') humanitarian message of "peace love and diversity" to all of the vibrant cultures they could find. Then, they gathered all these people and the Nazis set up these outdoorsy recreational camps for them - mostly in lovely Poland - where all the different cultures of the world could live together and share their diverse ethnic heritages, and have fun too, all guests of Herr Hitler for as long as they liked. (They did have to do some chores, though!) A truly ground-breaking re-assesment of Nazism and Hitler's meaning in history! Five multi-colored stars!

In reply to by Trump

Trump Fri, 02/23/2024 - 23:07
अजुन एक उदाहरण. श्री हिटलर यांनी जनरल एरीक हॉंपनेर यांना १९४२ मध्ये सैन्यामध्ये काढुन टाकले, त्यांची पेन्शनचा हक्क बंद केला. जनरल एरीक हॉंपनेर यांनी जर्मनीविरोधात खटला भरला; आणि तो जिकंला सुध्दा. कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय श्री हिटलर यांच्या राज्यात बदलला.
In January 1942, Hoepner requested permission from Kluge, the new commander of Army Group Centre, to withdraw his over-extended forces. Kluge advised him that he would discuss the matter with Hitler and ordered Hoepner to get ready. Assuming that Hitler's permission was on the way and not wanting to risk the matter any longer, Hoepner ordered his troops to withdraw on 8 January 1942. Afraid of what Hitler might think, Kluge immediately reported Hoepner, causing Hitler's fury. Hoepner was dismissed from the Wehrmacht on the same day.[42] Hitler directed that Hoepner be deprived of his pension and denied the right to wear his uniform and medals, contravening the law and Wehrmacht regulations.[43] Hoepner filed a lawsuit against the Reich to reclaim his pension. Judges at the time could not be dismissed, even by Hitler, and Hoepner won his case.[44] https://en.wikipedia.org/wiki/Erich_Hoepner#CITEREFKershaw2009

In reply to by Trump

Trump Fri, 10/27/2023 - 14:01
श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.
श्री हॅरी ट्रुमन, अमेरीकेचे युध्दकालीन राष्ट्राध्यक्ष.
I think one man is just as good as another so long as he's honest and decent and not a nigger or a Chinaman. Uncle Wills says that the Lord made a white man from dust, a nigger from mud, and then threw what was left and it came down a Chinaman. He does hate Chinese and Japs. So do I. It is race prejudice I guess. But I am strongly of the opinion that negroes ought to be in Arica, yellow men in Asia, and white men in Europe and America. https://www.trumanlibrary.gov/library/truman-papers/correspondence-harry-s-truman-bess-wallace-1910-1919/june-22-1911

In reply to by कॉमी

रामचंद्र Tue, 10/17/2023 - 19:29
ख्रिश्चनांच्या आत्यंतिक द्वेषामुळे वेळोवेळी ज्यूंना राहता देश सोडून स्थलांतर करावे लागले असेच वाचायला मिळते. अगदी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमधलंही खलपात्र हे ज्यूच आहे. आणि सावकारी करणाऱ्या अथवा धनिक पण अल्पसंख्य वर्गाबद्दल लोकभावना ही सर्वसाधारणपणे नकारात्मकच असते. खुद्द अमेरिकेतही अगदी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्यूंबद्दल कशी भावना होती याबद्दलचा किस्सा अभिनेता कर्क डग्लसच्या आठवणींत वाचायला मिळतो. पूर्व युरोप आणि रशियातही त्यांची स्थिती काही बरी नव्हतीच. आज अमेरिका इस्राईलच्या पाठीशी आहे याचं कारण तिथल्या ज्यूंची (मुख्यतः आर्थिक आणि राजकीय) ताकद आणि एकजूट. स्वकष्टाने प्राप्त केलेली जबरदस्त क्षमता आणि जशास तसे या धोरणाचा पुरेपूर अवलंब यामुळे तिथल्या त्यातल्या त्यात मवाळ मताच्या लोकांना तिथले जहाल लोक थेट वर पोहोचवतात त्यामुळे सतत युद्धाच्या तयारीत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि आपलंही काही (बरंच!) चुकलं आहे हे मानण्याची दोन्ही बाजूंची तयारी नाही.

In reply to by टर्मीनेटर

Trump Sun, 10/15/2023 - 00:16
नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली.
श्री हिटलर यांना व्यकिशः रिलिजनबरोबर काही देणे घेणे नव्हते. त्यांनी युरोपियन लोकांमध्ये असलेल्या ज्युद्वेषाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करुन घेतला. श्री हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील. ज्युद्वेष हे युरोपियन समाजाचे अंग आहे, फक्त श्री हिटलर यांनी त्याच्यावर फुंकर घातली. पोलंड, फ्रान्स, पुर्व युरोप मधील नाझी पक्षाबरोबर काही संबध नसलेले लोक ज्युंच्या छळाला जबाबदार होते.

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर Fri, 10/13/2023 - 16:07
"या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला"
कोणाला पटो किंवा न पटो, पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी "दिल को बहलाने को ये ख्याल अच्छा है..." 😀
पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
वरील वाक्यातील ठळक केलेल्या मजकुराशी संपुर्णपणे सहमत आहे. त्यांच्या ह्या 'बिझनेस फर्स्ट' विषयी मागे परदेशात ऐकलेली (भारतातील २६/११ हल्ल्याशी संबधीत) एक कहाणी आहे, ती नंतर फुरसत मध्ये टंकतो. अनेक लोकांच्या ती पचनी पडणे अवघड असले तरी मनोमन विचार करायला लावणारी नक्की आहे!
पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये.
अर्थातच, ह्यात वावगे काहीच नाही! त्यांच्या तेलाच्या राजकारणातुन त्यांनी मध्यपुर्वेचे अतोनात नुकसान केले आहे हे जगजाहिर आहे. मध्यंतरी अपघाताने कुठल्यातरी न्युज पोर्टलवर एका माजी वरिष्ठ सी.आय.ए. अधिकाऱ्याची मुलाखत बघितली होती त्यात त्याने सांगितलेली एक गोष्ट चांगलीच लक्षात राहिली आहे. तो म्हणाला होता "मध्यपुर्वेतीलच नाही तर जगातील एकही दहशतवादी संघटना अशी नाहीये कि जीचा वापर सी.आय.ए. ने पैसा पुरवुन किंवा हत्यारे पुरवुन कुठे ना कुठे केला नाही!"

In reply to by टर्मीनेटर

धर्मराजमुटके Fri, 10/13/2023 - 23:26
पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी
सिद्धांत प्रॅक्टीकल आहेच पण जगातील बरेच लोक प्रॅक्टीकल विचार न करता भावनातिरेकाने विचार करतात हेच खरे. सिद्धांत तपासून पाहायचा तर जगातील ज्यूंची एकूण लोकसंख्या कोणत्या देशात जास्त आहे याचा अभ्यास करावा लागेल. आता याचे एकदम सोपे उत्तर म्हणजे "इस्त्रायल'. मात्र जगातील एकूण ज्यूं पैकी (४५-४७ %) इस्त्रायल मधे राहतात तर साधारण तेवढेच (४५-४७%) अमेरीकेत राहतात. कॅनडा, फ्रान्सच्या जवळपास २ ते २% लोकसंख्या ज्यूं ची आहे तर इंग्लंड आणि जर्मनीमधे साधारण २% ते १.७५% टक्याच्या आसपास आहे. जर ४०-४५% टक्के ज्यू इस्त्रायल ऐवजी अमेरीकेत राहत असेल तर पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे. ख्रिश्चन काही कमी धर्मांध आहेत असे नाही पण त्यांच्या चुकांना विरोध करणारे धर्मबंधू त्यांच्यात शेकड्याने / हजारोने / लाखोने सापडतील मात्र मुस्लिम धर्माबद्दल तसे म्हणता येत नाही. तिथे आपले धर्मांध बांधव चूकताहेत हे कदाचित काहिंना माहित असेल देखील पण त्याचा विरोध करणारे पुढे येत नाहीत. “A known devil is better than an unknown angel” अशी एक म्हण आहे तिला अनुसरुन ज्युंना नवीन शत्रुपेक्षा जुने शत्रू परवडले असते असा विचार करणे नक्कीच प्रॅक्टीकल आहे. असो. माझ्याच प्रतिसादांचे समर्थन करण्यासाठी कळफलक बडविण्याचा मला कंटाळा येतो.

In reply to by धर्मराजमुटके

पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे. आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Sat, 10/14/2023 - 17:08
थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे.
तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:16
>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे. अखेर पुरोगामित्वाचा बुरखा फाटलाच म्हणायचा ! मजा आहे... चालू द्या!

In reply to by अहिरावण

बुरखा? कधी घातला? कुणी? कसा फाटला? धर्मासाठी लढावं, नी धर्माच्या नावाखाली तुंबडी भरनार्यांशी जास्त लढावे.

In reply to by टर्मीनेटर

Trump Sat, 10/14/2023 - 17:03
पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.

In reply to by Trump

मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही नाही. ज्या वेळी जे योग्य त्याची बाजू घेतो. पण सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:17
>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो. आणि पुरोगाम्यांचा सनातनी द्वेष उफाळून आला की मुग गिळून गप्प बसता !! मजा आहे... चालु द्या !!!

In reply to by अहिरावण

पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड असतात. सनातनींसारखे आम्हीच ग्रेट असं पोथी पुरानांचे दाखले देत पुरोगामी फिरत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:30
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)

In reply to by अहिरावण

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :) पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:49
>>> पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? अच्छा सगळे क्रेडीत पुरोगाम्यांचे का? बर बर >>सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? >>>चळवळ एवढी फोफावली असती का? >>>भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? हिंदू तालीबान ? अक्कल गहाण आहे का तुमची? असेल असेल अनेक पुरोगाम्यांची असते हे आम्ही स्वत: पाहिले आहे >>काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. काहींच्या ना? मग सगळे सनातनी का पुरोगाम्यंना डिवचतात? >>मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना? हेच सनातन्याने विचारले तर??

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:51
ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ

In reply to by अहिरावण

मुक्त विहारि Sat, 10/14/2023 - 20:40
मान्य..... ------- ज्यू धर्मीयांना, असे म्हणायचे आहे का? कारण, इस्रायल म्हणजेच ज्यू , आणि पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम, अशी माझी विचारसरणी आहे . पाकिस्तानला, इतर धर्मीय मान्य नाहीत....

In reply to by अहिरावण

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ आमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 10/14/2023 - 21:07
पन्नास लाख लोकांना बेघर करून मारण्याची भाषा करताय आणि स्वताला पुरोगामी समजताय... तुम्ही पण सनातनी लोकांच्यात बसले तर सुत जुळेल.

In reply to by कॉमी

तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू कशी घेतली नाही “त्यांची.” काॅमी साहेब, त्या पन्नास लाखांमूळे इस्राईलचा एकही माणूस मरत असेल तर पन्नासलाखच काय एक कोटी मारावेत इस्राइलने. बाकी तुम्ही हमास वाल्यांसोबत कींवा जिहादींसोबत बसल्यास चांगले सूत जुळेल. (तसे जुळलेही असावे म्हणा. )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 10/14/2023 - 21:22
तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीच आहे. बालवडीतल्या मुलासारखी समज आहे तुमची. तोंड दिले आहे त्यामुळे मत द्यायला का जाते होय की नाही ? :)

In reply to by कॉमी

पळ काढायचा चांगला मार्ग शोधलात. इस्राइलची बाजू घेणार्यांची बुध्दी बालवाडी सारखी असते नी अतिरेक्यांची बाजू घेणार्यांची ग्रॅज्यएटची असावी. हो की नाही ग्रॅज्यूएट काॅमी सर? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 10/14/2023 - 21:28
छे छे गैरसमज झाला बाहुबली साहेब. मी इस्त्राईल समर्थकांच्या बुद्धीबाबत नाही बोललो. तुमच्या बुद्धी बद्दल स्पेसिफिकली बोलत होतो. गैरसमज नसावा :)

In reply to by कॉमी

असो. तुम्ही कितीही काहीही कुणालाही बोला. इस्राईल काही सूट्टी देत नाही गाझाला. तुमच्या दुखात मी सहभागी नाही हे आधीच सांगून ठेवतो. :)

In reply to by धर्मराजमुटके

Trump Sun, 10/15/2023 - 23:29
पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते).
+१ काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा माणुस काहीही किंमत देतो नसो.

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/12/2023 - 22:21
तुमचा प्रतिसाद म्हणजे साध्या सोप्या भाषेतील प्रतिसाद थोडक्यात व सटिक वाटला. टर्मिनेटर भौ नी सुद्धा सोप्या शब्दात सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. माझ्या मते IMEC वर फारसा परीणाम होईल असे वाटत नाही कारण हे धर्मयुद्ध बरेच वर्षापासून चालू आहे व चालू रहाणार आहे.

In reply to by हेमंतकुमार

अथांग आकाश Sun, 10/15/2023 - 21:58
+१ अभ्यासपूर्ण लेख! प्रतिसादांतुन पण चांगली माहिती मिळत आहे!! imecच्या माहितीची प्रतिक्षा करतोय!!!

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 18:12
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं. गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर गुरुवार, 10/12/2023 - 20:35
अ.बा. आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏
"पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना"
तितकं सोपं नाहीये हो ते... तथाकथित 'मानवाधिकार' संघटना, संयुक्त राष्ट्रसंघ, अरब लीग आणि संपूर्ण इस्लामिक जगत असे अनेक अडथळे आहेत त्यात. इस्रायल संरक्षणात्मकदृष्ट्या कितीही ताकदवान असला आणि त्याच्या बलाढ्य पाश्चिमात्य देशांचा त्याला कितीही पाठिंबा असला तरी त्या देशाची भौगोलिक स्थिती पहाता सर्व बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी घेरलेल्या इस्रायलच्या सर्व शत्रुंनी एकजुटीने त्याच्यावर चहूबाजूंनी आक्रमण केल्यास त्यापुढे इस्त्रायल फारकाळ टिकाव नाही धरू शकणार. पॅलेस्टाईनची राखरांगोळी करणे हा खरंच त्यांच्यासाठी पोरखेळ असला तरी त्याच्या परिणामी इस्रायल पण जगाच्या नकाशावरून गायब होईल हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे.
"मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं."
सौदी अरेबिया आणि यु.ए.ई. शी अगदी मैत्रीपूर्ण झाले नसले तरी थोडेफार का होइना पण बऱ्यापैकी व्यापारी-धोरणात्मक संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली असताना इस्त्रायल असला मूर्खपणा करण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यात आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताविषयी तो देश किती संवेदनशील आहे हे देखील सर्वश्रुत आहे!
"गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी."
८ ऑक्टोबरला इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी लष्कराकडून गाझा पट्टीचे 'निर्जन बेटात' रूपांतर केले जाण्यापूर्वी तिथल्या सुमारे २३ लाख नागरिकांना तिथून निघून जाण्याचा इशारा दिला आहे पण वस्तुस्थिती अशी आहे कि २००७ पासून इस्त्रायलने गाझा पट्टीची 'जमिन, हवाई आणि समुद्र' अशा सर्वबाजूंनी अशी काही नाकेबंदी केली आहे कि त्यांना तिथून बाहेर पाडण्यासाठी मार्गच ठेवला नाहीये. खालची दोन चित्रे पाहून ह्या नाकाबंदीची बऱ्यापैकी कल्पना येईल. gaza barrier Gaza Strip Blockade गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्रायलच्या सीमेवर 'गाझा-इस्राएल बॅरिअर' हि तटबंदी आहे आणि पश्चिमेकडील बाजूला भूमध्य समुद्र आहे आणि त्या समुद्रावर आणि गाझा पट्टीच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे. नाही म्हणायला गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील बाजूला इजिप्तने आपल्या आणि गाझा पट्टीच्या सीमेवर बांधलेल्या कुंपणातून ते इजिप्त मध्ये प्रवेश करू शकतात पण त्यासाठी इजिप्तने ह्या निर्वासितांच्या लोंढ्यांसाठी कुंपणाचा दरवाजा उघडला पाहिजे. गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर Sun, 10/15/2023 - 16:44
गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या ह्या चक्रम पॅलेस्टिनी रहिवास्यांना आपल्या देशात प्रवेश देऊन आपल्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणण्याचा गाढवपणा इजिप्त करेल असे वाटत नसल्याने तसे होण्याची शक्यता कमीच आहे.
गाझा पट्टीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना तिथुन बाहेर पडण्यासाठी इजिप्तच्या सीमेवरील 'राफा क्रॉसींग पॉईंट' खुला करण्यावर इजिप्त, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये एकमत झाले आहे, ह्या वाटाघाटीमध्ये कतारचाही सहभाग होता. परंतु गाझा पट्टीतुन बाहेर पडण्यास उत्सुक असलेल्या पॅलेस्टीनी लोकांसाठी हा दरवाजा उघडण्याची संयुक्त राष्ट्र संघाची विनंती इजिप्तने फेटाळुन लावली आहे. हे अपेक्षीतच असले तरी हे युद्ध चिघळत गेल्यास पुढे वाढत जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे इजिप्त सरकार झुकते कि आपल्या नागरीकांची सुरक्षितता जपण्यासाठी आपल्या निर्णयावर ठाम रहाते हे बघणे रोचक ठरेल! Rahfah Crossing Point गाझा पट्टीची आणि इस्त्रायलची सीमा इजिप्तच्या सिनाई प्रांताला (द्वीपकल्पाला) लागुन आहेत. १९६७ च्या युद्धात (सिक्स डे वॉर) इजिप्तचा पराभव झाल्यावर हा प्रदेश इस्त्रायलच्या ताब्यात गेला होता. इस्रायलव्याप्त सिनाईमध्ये इस्रायलने सुमारे १८ नागरी वसाहती, दोन वायुदलाचे तळ आणि एक नौदलाचा तळ स्थापन केला होता. इजिप्तसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या सुवेझ कालव्याचा पश्चिम किनारा इस्रायलव्याप्त सिनाई प्रदेशात असल्याने युद्धात झालेल्या पराभवापेक्षाही हा प्रदेश गमवावा लागणे इजिप्तच्या जिव्हारी लागले होते. शेवटी इजिप्तने इस्त्रायलला 'सर्वभौम राष्ट्र' म्हणुन मान्यता देण्याच्या अटीवर इजिप्त आणि इस्त्रायलमध्ये १९७९ साली शांतता करार झाल्यावर इस्त्रायलने टप्प्या टप्प्याने आपल्या ज्युईश वसाहती बंद करत १९८२ साली सिनाईमधुन संपुर्ण माघार घेत हा प्रदेश पुन्हा इजिप्तच्या हवाली केला. आज पाकव्याप्त काश्मिर परत मिळवणे हा विषय भारतीयांसाठी जितका जिव्हाळ्याचा आहे, तशाच किंबहुना त्यापेक्षाही तीव्र भावना सिनाईच्या बाबतीत त्याकाळी इजिप्शियन लोकांच्या होत्या आणि ह्या लोकभावनेला प्राधान्य देत, समस्त इस्लामिक जगताच्या रोषाची पर्वा न करता २६ मार्च १९७९ रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत, इस्त्रायलचे पंतप्रधान मनाहेम बिगिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जिमि कार्टर अशा तत्कालीन नेत्यांनी ह्या शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. इजिप्तचा बहुतांश भाग हा उत्तर आफ्रिकेत आहे पण तांबड्या समुद्रातील सिनाई द्वीपकल्प मात्र आशिया खंडात येतो. इस्त्रायलकडुन हा प्रदेश परत मिळाला असला तरी इजिप्तसाठी अद्याप ते एक अवघड जागेचे दुखणे ठरले आहे. जवळपास १२-१५ वर्षे इस्त्रायलच्या अधिपत्याखाली अनिच्छेने रहावे लागल्यामुळे आणि गाझा पट्टीतील जिहादी मानसिकतेच्या लोकांबरोबर जवळीक निर्माण झाल्या कारणाने तिथल्या सिनाई स्थानिक इजिप्शियन लोकांच्या विचारसरणीत अमुलाग्र बदल झाला. इस्त्रायलने आपल्या सीमेवर कडेकोट तटबंदी उभारुन गाझा पट्टीला अपल्यापासुन वेगळे ठेवले असले तरी ह्या सिनाई प्रांतातुन गाझा पट्टीत जमिनीखाली बोगदे / भुयारे खणुन त्यातुन इराण आणि अन्य पॅलेस्टाईन समर्थक देशांकडुन गाझा पट्टीतील दहशतवाद्यांसाठी तस्करी करुन इजिप्तमध्ये आणलेली शस्त्रास्त्रे आणि पैसा त्यांच्यापर्यंत पोचवला जातो, आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांशी निर्माण झालेल्या बंधुभावापोटी ह्या 'धर्मकार्यासाठी' सिनाईतले बदललेल्या मानसिकतेचे स्थानिक इजिप्शियन लोकं संपुर्ण मदत करतात. आपल्या भुमीतुन गाझा पट्टीत होणारी ही तस्करी आणि पॅलेस्टीनी दहशतवाद्यांची ये-जा रोखण्यासाठी इजिप्तकडुन प्रामाणिकपणे प्रयत्न सुरु असतात (हे इस्त्रायलसुद्धा मान्य करतो आणि अनेक प्रसंगी हे प्रयत्न ते परस्पर सहकार्याने किंवा संयुक्तपणेही करतात). पण पोलीसांकडुन आणि सुरक्षा दलांकडुन सातत्याने तिथे होणाऱ्या छापेमारीच्या घटना आणि चकमकींच्या परिणामी रस्तेमार्गे प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाल्याने सिनाई द्वीपकल्पाच्या दक्षीणेला असलेल्या 'शर्म अल शेख' ह्या जगभरातील आणि विषेशतः युरोपियन पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या नितांत सुंदर पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या तिनेक दशकांत प्रचंड घट झाल्याने तिथल्या पर्यटनातुन इजिप्तला मिळणारे उत्पन्नही लक्षणीय प्रमाणात घटले. आजही तिथे युरोपियन पर्यटक आवर्जुन जातात पण रस्तेमार्गे जाणे सुरक्षीत नसल्याने विमानप्रवासाचा एकमेव पर्याय उप्लब्ध आहे. अर्थात गेल्या दिडेक दशकात 'हुरघाडा' हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावरील शर्म अल शेखच्या तोडीस तोड असे पर्यटनस्थळ चांगले विकसित आणि लोकप्रिय झाल्याने ह्या नुकसानाची काही प्रमाणात भरपाई होत आहे आणि सुरक्षेच्या कारणासाठीच माझ्या इजिप्त सफरीत 'शर्म अल शेख' ऐवजी मी 'हुरघाडा'ची निवड केली होती. तसेच त्या सफरीवर सव्वा पाच वर्षांपुर्वी लिहिलेल्या मालिकेच्या पहिल्या भागावर एका मिपा सदस्याने विचारलेल्या इजिप्तमधील सुरक्षेविषयक प्रश्नाला उत्तर देताना त्या प्रतिसादात मी ह्या सिनाई प्रांताचा त्रोटक उल्लेख केला होता. खरंतर वरीलपैकी काही माहिती त्या प्रतिसादात द्यावी असाही विचार त्यावेळी डोक्यात आला होता पण ती अस्थानी ठरेल असे वाटल्याने केवळ सिनाईची काश्मिरसोबत तुलना करुन एका वाक्यात उत्तर देउन आवरते घेतले होते 😀

In reply to by टर्मीनेटर

छान माहीतीपुर्ण प्रतिसाद. इस्रायलने गाझाच्या तीन बाजू आवळल्या आहेत. चौथी बाजूजी इजिप्तच्या बाजूने ऊघडीय तिथे हमासकडून शस्त्रात्रे आयात केली जातात. ही चौथी बाजू इस्रायलने ताब्यात घेऊन हमासच्या नी गाझाच्या चारही बाजूने मूसक्या आवळाव्यात. हळूहळू गाझाची गावेच्या गावे ताब्याच घ्यावीत, गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. नी गाझा स्वराज्यात (इस्रायलच्या) सामील करावे. सततच्या हल्लांपासूनहा मूक्ती मिळेल नी युध्दावरील खर्चही वाचेल. ह्यावेळेस तशी संधी आलीच आहे. अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Sun, 10/15/2023 - 17:11
गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी.
मग कोणत्या तोंडाने होलोकॉस्टच्या नावाने गळे काढुन जगाची सहानुभुती मिळवणार??

In reply to by Trump

जगाची सहानूभूती घेऊन जगायला ज्यू काही लेचेपेचे नाहीत. जर एकही ज्यू गाझांच्या लोकांमूळे मरत असेल तर ज्यूंना पुर्ण अधिकार आहे गाझा संपवायचा.

In reply to by Trump

टर्मीनेटर Sun, 10/15/2023 - 19:47
श्री श्री श्री Trump महोदय... धाग्यावरील तुमचे सर्व प्रतिसाद वाचले आणि तुम्हाला ते विध्वत्तापुर्ण वगैरे वाटत असले तरी ते अत्यंत भंपक असुन हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे असा त्यांचा प्रवास होत चालला आहे असे खेदाने नमुद करतो. तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही! पण समाज माध्य्मांवर आपले विचार व्यक्त करताना लेखकाने किमान आपण कशाचे आणि कुठ्ल्या पातळीवर जाउन समर्थन करत आहोत ह्याचे तारतम्य बाळगावे इतकी माफक अपेक्षा ठेवण्याचा अधिकार त्या माध्यमाचे वापरकर्ते म्हणुन आम्हाला आहे, आणि हे तुम्हालाही अमान्य नसावे. इत्यलम.

In reply to by टर्मीनेटर

Trump Sun, 10/15/2023 - 23:09
श्री टर्मीनेटर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही
बर्याच देशात पुराव्याशिवाय कोणावरही हिटलर / नाझीं समर्थकाचा आरोप लावणे हा मोठा अपराध आहे. त्यामुळे जरा जपुन. उगाच आक्रसताळेपणाने आरोप करुन काहीच सिद्ध होत नाही. मला श्री हिटलर यांच्याबद्दल ना तर प्रेम आणि ना तिरस्कार आहे. तसेच मला ज्युंबद्दल ना प्रेम आहे ना द्वेष. माझी भुमिका तटस्थ आहे. श्री हिटलर यांच्यामुळे भारताचे किंवा हिंदु समाजाचे कोणतेही नुकसान झाल्याचे मला माहिती नाही. (तुम्हाला माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी.) दुसरे महायुध्दात अगोर्‍याचा फायदाच झाला आहे. त्यामुळे उगाच गोरे सांगतात म्हणुन अगोर्यांनी प्रचारतंत्रात यायची गरज नाही. अजुन तरी भारतीय कायद्यानुसार प्रत्येकाने श्री हिटलर यांचा द्वेष करावा, किंवा सत्य उजेडात आणु नये असा कायदा आला नाही. -
तुमच्या मनात हिटलर / नाझीं बद्दल अपार प्रेम, आस्था, आपुलकी आणि ज्युं बद्दल पराकोटीचा द्वेष असला तरी कोणाला त्याबद्दल आक्षेप असण्याचे काहिही कारण नाही आणि तुमचे वैचारीक स्वातंत्र्य हिरावुन घेण्याचा कोणाला अधिकारही नाही!
धन्यवाद -- आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे. म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ? तुम्हाला जर माझ्या "हास्यास्पद ते केविलवाणे आणि केविलवाणे ते किळसवाणे " मुद्द्यांचा प्रतिवाद करणे जमत नसेल तर श्री नेत्यान्याहु यांच्या मुद्द्याचा करा. मग बघुया. कधी वेळ भेटला तर जनरल पॅटन युध्दानंतर काय म्हटला ते वाचा, पश्चिम जर्मनीच्या नेतेमंडळीत, अधिकारी वर्गात, गुप्तहेरसंस्थेत कोण होते याची माहिती मिळवा.

In reply to by Trump

कॉमी Sun, 10/15/2023 - 23:54
आता तुमचे प्रतिसादाबद्दल बोलुया. श्री अमरेंद्र बाहुबली गाझामध्ये सरळ सरळ नरसंहार करावा असे सुचवत आहेत. ("गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी." याचा अर्थ न समजण्यासारखे तुम्ही दुधखुळे, ना मी आहे.) त्याचा तुम्ही निषेध/विरोध न करता अप्रत्यक्ष सहमती दाखवुन ते कसे शक्य नाही ते उपप्रतिसादामधुन दाखवत आहात. गाझामधील बहुसंख्य लोक जेहादी कसे आणि सुक्याबरोबर ओलेही करे जळणार ते तुम्हाला मान्य आहे. म्हणजे थोड्क्यात ज्युंचा नरसहांर झाला, त्याचा तुम्हाला त्रास आहे पण इतरांचा चालतो आहे; ह्या दुटप्पीपणाला/दाभिंकपणाला काय म्हणणार ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Sun, 10/15/2023 - 19:18
अमेरीका नी शक्य होईलतर रशीयाची मदत घेऊन गाझा नावाचा काटा कायमचा संपवावा.
रशीया सध्या स्वतःच युक्रेन युद्धात गुंतलेला आहे आणि मला वाटतं काल कि परवा आता युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवणे शक्य नसल्याचे सांगत अमेरिकेने आपला मदतीचा सगळा ओघ इस्त्रायलकडे वळवला आहे, हि गोष्ट पुतिन ह्यांच्या पथ्यावर पडणारी असल्याने ते आता ह्या संधीचा फायदा घेउन इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाकडे विषेश लक्ष न देता लवकरात लवकर युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही. आताच्या युद्धात गाझा पट्टीचे जे व्हायचे ते होइलच, तसेही आज तिथले बहुसंख्य लोकं जिहादी मनसिकतेचे आहेत त्यामुळे भरपुर प्रमाणात असलेल्या सुक्या बरोबर थोडे ओलेही जळणे अपरिहार्य आहे, पण युक्रेनच्या फाजिल आत्मविश्वास बाळगणाऱ्या विदुषकाने मात्र नको त्या लोकांच्या नादी लागुन जवळपास गेले पावणेदोन वर्षे सुरु असलेल्या युद्धामुळे तिथल्या लाखो निरपराध नागरिकांचे आयुष्य धोक्यात तर घातले आहेच पण देशालाही कितीतरी वर्षे मागे नेउन ठेवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

In reply to by टर्मीनेटर

युक्रेनचा बाजार उठवण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज लावायला हरकत नाही. मला वाटतंय युक्रेनचा बाजार ऊठवणं रशीयाला कठीण नाही. त्यांनी मुद्दाम प्रश्न चिघळत ठेवलाय. बाकी ऊत्तर गाझा रिकामं करायला सांगीतलंय इस्रायलने. जितके हल्ले होतील त्याच्या बदल्यात मोठी जमीन इस्राईलने लाटत जावा तेव्हाच हे हमासी अतिरेकी सरळ होतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 10/17/2023 - 11:54
गाझाची लोकसंख्या शक्य ते सर्व मार्ग वापरून संपवून टाकावी. गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे त्याचिच पुरवणी म्हणजे काश्मीर खोऱ्यातील ६० लाख मुसलमान मारून टाकून काश्मीर खोरे शुद्ध करून टाकावे असे आपले म्हणणे आहे का? किंवा मणिपूर मधील ८ लाख कुकी लोकांना मारून टाकून मणिपूर चा प्रश्न कायमचा सोडवून टाकावा काय? न रहेगा बांस न बजेगी बांसुरी

In reply to by सुबोध खरे

गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे सर आपण नीट वाचत नाहीत. आपल्या सोयीने हवं तेवढं वाक्य गाळून वाचलंय का?? पुन्हा वाचा पाहू.

In reply to by सुबोध खरे

गाझा चे २३ लाख लोक मारून टाकावेत असे आपले म्हणणे आहे सर हे वाक्य आपण कुठून ऊचलले ते माहीत नाही असो. तरीही ऊत्तर देतो. हमास ही गाझापट्टीतील संस्था आहे ना तिथल्याच लोकांनी तीच्या राजकीय भूमीकेला पाठिंबा देऊन निवडूण दिलंय. म्हणजे गाझाचे लोक बिच्चारे वगैरे नाहीत. दुसरी गोष्ट इस्रायलने का म्हणून सतत गाझाच्या हल्ल्याच्या भितीने जगत कहावे नी लाखो रूपये खर्च करावेत? गाझात माणसे राहतात तर इस्राईलात जनावरे राहतात का? कि इस्राइलच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही?? जर गाझाच्या हल्ल्यात एकही इस्रायली मरत असेल तर इस्रायल ने संपुर्ण गाझापट्टी बेतिराख करावी. स्वतच्या नागरीकांची सुरक्षीतता महत्वाची. आता कश्मीर बद्दल, कश्मीर हा भारचाचा भाग आहे. कश्मीरातील मुस्लिमही भारतीय आहेत. ते आंगोलनं करतात राॅकेट वगैरे डागत नाहीत. पण हो सिमेपलिकडून पाकिस्तानातून होणार्या हल्ल्यात जर एकही भारतीय मरत असेल तर भारताला ही अधीकार आहे संपुर्ण पाकिस्तान बेचिराख करायचा.

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 18:12
४८ बाय १२ किलोमीटरची चिंचोळी पट्टी मिटवणं म्हणजे इस्राईलसाठी व्याख्या विख्खी वूख्खू. पण तरीही इस्राईल का मिटवत नव्हतं कळेना. एवढा मोठा हल्ला होनार हे इस्राईलला माहीत नसेल हे खरं वाटत नाही. मला वाटतंय हा हल्ला इस्राईलने “होऊ” दिला असावा, ह्याचं भांडवल करून गाझापट्टी पुर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं ईस्राईलचं धोरण असावं. गाझापट्टीतील लोकांना एक वेळ द्यावी पळून जाण्यासाठी नसेल जात तर सरळ गोळ्या घालाव्यात पण गाझापट्टी संपुर्णपणे पॅलीस्टीनीमूक्त करून घ्यावी. मानवतावादी संघटना वगैरे असतील तर त्यांना भीक घालू नये. आपले लोक मरत असतील तर इस्राईल ला संपुर्ण अधिकार आहे गाझापट्टी संपवण्याचा. त्यानंतर मोर्चा वेस्टबॅंक कडे वळवावा नी तो भागही इस्राईलला जोडून घ्यावा. इस्राईल पुढे जाऊन अख्खा लेवांट गीळो नी अरबांना हकलून लावो अशी मी आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करतो. आमीन.

कंजूस गुरुवार, 10/12/2023 - 19:14
दुसरे लेख मागे पडणार (कोकण,गोवा,हिंग-वगैरे,नाईन-इलेवन.) आणि आगामी नेपाळ सुद्धा. इकडे काय होणार? भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे. बॉलिवूड कलाकार निम्मे निम्मे. निवडणुकीला हा मुद्दा होणार. (मला वाटते).

In reply to by कंजूस

टर्मीनेटर गुरुवार, 10/12/2023 - 23:39
कंकाका आणि राघव, प्रतिसादासाठी आपले मनःपुर्वक आभार 🙏
दुसरे लेख मागे पडणार
हो, तसं होणार आहे खरं 😀 पण हा ताजा विषय मला जास्त महत्वाचा वाटल्याने त्याला आधी हात घातला!
भारतातातली चाळीस टक्के जनता हमासच्या बाजूने आहे म्हणे.
असु शकेल! बाकिच्यांबद्दल काय बोलणार? खुद्द मी पण साधारणपणे दिडेक दशकापुर्वी पर्यंत पॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमास सारख्या दह्शतवादी संघटनेचा सहानुभुतीदार होतो, अज्ञानीच होतो म्हणा ना 😀 अर्थात त्या अज्ञानामागे आपल्याकडील माध्यमांतुन चालवला जाणारा इस्त्रायल विरोधी 'इस्लामिक' आणि 'डाव्यांचा' प्रोपगंडा कारणीभुत होता. पण पुढे आंतरजालाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या संघर्षाची दुसरी बाजु समजु लागली, तसेच विविध देशांमध्ये भेटलेल्या मध्यपुर्वेच्या नागरिकांकडुन समजत गेलेली वस्तुस्थिती आणि उत्तरोत्तर विस्तारत गेलेल्या अनुभवविश्वातुन विचार आणि दृष्टिकोन बदलत गेले. असो, आज ना उद्या जास्तीत जास्त जनतेला सत्यपरिस्थितीची जाणीव झाल्यावर हे प्रमाणही ४० टक्यांवरुन कमी होउन १८ ते २० टक्यांवर येइल अशी अपेक्षा करुयात, अजुन काय!

In reply to by टर्मीनेटर

विजुभाऊ Fri, 10/13/2023 - 10:46
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे. त्याना अजूनही गंगाजमुनी तेहजीब चे उमाळे येत असतात. अमयु तील त्या लोकाना हमास ने केलेले वर्तन दिसले नाही मात्र इस्राईलचा सम्हार दिसला

In reply to by विजुभाऊ

भारतातले पुरोगामी देशप्रेमी आहेत म्हणूनच ते गेल्या २००-२५० वर्षांपासून सनातनींशी लढताहेत. सर्व सुधारणा पुरोगामींनाच करवून घेतल्या त्यामुळेच देश आज इतका प्रगत आहे. पुरोगामी वसतो तर देश आज हिंदू तालिबान असता. त्यामुळे पुरोगामींचं देशप्रेम वादातीत आहे. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात. ह्या देशात अब्दुल कलाम, अब्दुल हमीद, दलवाई वगैरे लोक झाले हे विसरू नका. त्यामुळे देशप्रेमी पुरोगाम्यांबद्दल नेहमीच वाईट लिहीणे बंदं करावे अशी विनंती करून खाली बसतो. लिहीता आलं तर सनातनी प्रतिगाम्यांबद्दलही लिहीत चला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सर टोबी Fri, 10/13/2023 - 12:17
सरसकट मुस्लिम द्वेष करीत नाहीत हे पुरोगम्यांच फारच साधं वैशिष्ठ्य आहे. मुळात देशप्रेम ही बोलण्याची गोष्ट नसते तर चांगलं सहजीवन जगण्याच्या कल्पनेशी एकरूप झालेली गोष्ट असते. कोणताही देशप्रेमी उन्मादी वृत्तीने संस्कृतीचे गोडवे गाणार नाही. दुष्काळ येत्या काही दिवसातच आपलं विक्राळ रूप दाखविणार आहे पण त्याकडे डोळेझाक करून वाघनखं काही दिवस महाराष्ट्रात आणणं याला कोणी देशप्रेम म्हणणार नाही. अप्रिय, वेदनादायक भूतकाळ मागे टाकून अनेक देशांनी अगदी कालच्या शत्रूच्या सहाय्याने प्रगती केलेली दिसेल. आणि हेच कदाचित सुसंस्कृत समाजाचं वैशिष्ठ्य असू शकते.

In reply to by सर टोबी

देशप्रेमी उन्मादी वृत्ती
मला हा वक्प्रचार फार आवडतो =)))) ह्या निमित्ताने सर्जिकल स्ट्राईक वर आधारित उरी ह्या चित्रपटातील गीत आठवले . तो चित्रपट आलेला तेव्हाही लोकांनी त्याला " राष्ट्रभक्तीचे हिडीस प्रदर्शन" असे म्हणले होते ते स्मरते !! https://www.youtube.com/watch?v=g62J-8nV5FI

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Sun, 10/15/2023 - 23:12
. बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात.
एका बाजुला गाझा पट्टी पुर्ण संपवावी म्हणत आहात, दुसरीकडे "बाकी सरसकट मुसलमांनांना देशद्रोही धरावे ह्या विरोधात पुरोगामी असतात." म्हणत आहात. कोणती तरी एकच गल्ली पकडा.

In reply to by Trump

गाझा पट्टी संपवावी कारण त्या बाजूने इस्राईलवर भरमसाठ हल्ले होताहेत नी लोक मरताहेत. गाझापट्टीत मुसलमान आहेत म्हणून संपवावी असं मी कुठेही म्हटलेलं नाही. गाझा पट्टीतील लोक कुणीही xyz (खरंतर yz) असो. त्यांना इस्रायली लोक मारायचा काहीही अधिकार नाही नी जर एक जरी इस्रायली मरत असेल तर अख्खं गाझा बेचिराख करावं असं मी पुन्हा सांगतो. बायदवे, आपलं म्हणणं तरी काय आहे गाझात मुस्लिम राहतात म्हणून त्यांच्यावर हल्ले करू नये नी त्यांनी केलेले हल्ले इस्राइलने सहण करावेत? कारण काय तर तुमच्या सारख्या मानवतावाद्यांची मने दुखावू नयेत म्हणून?

In reply to by विजुभाऊ

टर्मीनेटर गुरुवार, 10/19/2023 - 21:58
भारतातले तथाकथीत पुरोगामी जर भारत चीन किंवा भारत पाक युद्ध झाले तर कोणाच्या बाजूने बोलतील हे त्यांच्या वर्तनावरून सांगणे कठीण आहे.
त्याचं उत्तर तसं सोपं आहे! हे लोकं पहिले ज्याने कोणी युद्ध छेडले असेल त्याचा नावापुरता निषेध करतील आणि मग भारताची भूमिका कशी चुकीची होती किंवा आहे ह्यावर तत्वज्ञान झाडत बसतील. अर्थात ह्याबाबतीत जास्ती बोलणे एका गोष्टीसाठी उचित होणार नाही कारण मिपावर राजकीय चर्चाना मनाई आहे... अन्यथा विद्यमान सरकारच्या आधीच्या भूमिकेविषयी समाधानी असलो तरी (कालांतराने वाजवलेल्या) डबल ढोलकीवर पण भाष्य केले असते.. असो... सगळ्यांचे पाय मातीचे, अजून काय? थोडक्यात सांगायचे तर भारताचे पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल विषयक धोरण पूर्वी अत्यंत घाणेरडे राहिले आहे असे माझे वैयक्तिक मत, काहींना ते योग्य वाटत असल्याचे त्यांनी खाली प्रतिसादात म्हंटले आहे, त्या प्रतिसादापर्यंत पोचलो की माझे मत मांडतोच!

मुक्त विहारि गुरुवार, 10/12/2023 - 20:24
वाखूसा आपले केंद्र सरकार, इस्रायलच्या पाठीशी आहेत काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत ----- इस्रायल मधील विरोधी पक्ष, त्यांच्या केंद्र सरकारला संपूर्ण पाठिंबा देत आहेत राष्ट्र भक्ती, म्हणजे नेमके काय? ह्याचे उत्तम उदाहरण, इस्रायल जनता नेहमीच दाखवून देते , मग ते व्योम कप्पुर युद्ध असो किंवा म्युनिक हत्याकांड असो

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुक्त विहारि गुरुवार, 10/12/2023 - 20:49
"आधी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध, आता काँग्रेसचा पॅलेस्टाईनला पाठिंबा - Marathi News | Israel-Palestine: First Condemnation of Attack on Israel, Now Congress Supports Palestine | Latest national News at Lokmat.com" https://www.lokmat.com/national/israel-palestine-first-condemnation-of-attack-on-israel-now-congress-supports-palestine-a-a732/amp/ https://mpcnews.in/congresss-support-for-hamas-remains-decision-against-pm-modis-stance-378999/ https://www.mahamtb.com/Encyc/2023/10/9/Congress-extends-support-for-Palestinians.html

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर गुरुवार, 10/12/2023 - 21:14
"मिपावर राजकीय चर्चांना अद्याप बंदी आहे!"
मुविकाका आणि अ.बा. धागाविषय आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधीत असल्याने कृपया प्रतिसादांत देशी राजकारण (काँगेस, भाजप, गांधी, मोदी वगैरे) आणू नये हि नम्र विनंती 🙏

In reply to by टर्मीनेटर

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 21:19
सहमत. काकांनी जे खोटं लिहीलं होतं त्याला प्रतिवाद केला फक्त. आता काहीही राजकीय लिहीनार नाही.

In reply to by मुक्त विहारि

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 21:02
इस्राईलवरील हल्ल्याचा निषेध ही केलाय हे सोयास्कररीत्या लिहीलंलं नाहीये मुवीकाका आपण वरील प्रतिसादात. :)

In reply to by मुक्त विहारि

कॉमी Fri, 10/13/2023 - 15:11
ह्यात हमासला सपोर्ट कुठे दिसला ? खुद्द भारत सरकारने आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून त्यानंतर आपला दविराष्ट्र सूचनेला पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. मग काय भारत सरकार पण हमासला पाठींबा देते आहे काय ?

In reply to by मुक्त विहारि

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 21:04
काँग्रेस , हमासच्या पाठीशी आहेत काॅंग्रेसने पॅलेस्टाईनला पाठिबा दिलाय हमासला नाही. हमास ही अतिरेकी संघटना आहे तर पॅलेस्टाईन हा देश आहे. टंकायच्या आधी थोडातरी माहीती घेत चला काका. किती खोटं लिहीनार? :) काॅंग्रेस द्वेषात आपण खोटं लिहीत हे देखील आपल्या लक्षात येत नाही? कठीण आहे.

धर्मराजमुटके गुरुवार, 10/12/2023 - 21:51
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्‍याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो. मुळात ज्यूंना पहिल्या / दुसर्‍या महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता. पवित्र भुमी च्या गोंडस नावाखाली ज्युंनी गवताचे पाते उगवत नसलेली जमीन आणि आजूबाजूची मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. गोरे फुकटात सुटले.ज्युंनी फुकटात xxx गाढवं अंगावर घेतली. पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते). तसे पाहिले तर ख्रिश्चन, मुस्लीम आणि ज्यु एकाच देवाला वेगवेगळ्या नावाने भजतात म्हणजे ते धर्मबंधूच आहेत पण सगळ्यात जास्त एकमेकांचे वैरी देखील आहेत. शेवटी भाऊबंदकी काही सुटत नाही. तिन्ही भावांनी मिळून पवित्र भूमी सांभाळली असती तर अजून काय पाहिजे होते. ब्रिटिशांनी पाचर मारली म्हणता पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये. असो. पुढील लेखनास शुभेच्छा !

In reply to by धर्मराजमुटके

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 10/12/2023 - 23:31
प्रतिसाद पटला नाही. महायुद्धात देशोधडीस लावणारे बहुसंख्य युरोपियन (आणि ख्रिश्चन) आहेत. फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये. नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता. जर्मनीने एवढे अत्याचार केले त्याचे पापक्षालन म्हणून रिपरेशनचा ब्लड मनी न घेता जर्मनीचा एखादा तुकडा तोडून तिथे ज्यूंनी आपले राष्ट्र स्थापन केले असते तर त्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा तरी न्याय झाला असता ज्यूंचं इस्रायली भूमीवर प्रेम असण्यामागे ती जमीन त्यांच्यासाठी पवित्र आहे हे धार्मीक कारण आहे, जर्मनीचा तूकडा त्यांच्या पवित्र भूमीत मोडला नसता. हिंदूंना रामजन्मभूमावरच मंदीर का हवंय? अख्खा भारत पडून असताना त्याच जागेवर मंदीर का ऊभारायचंय?? ह्याचं जे ऊत्तर आहे तेच पवित्र ईस्रायली नी जेरूसलेमबद्दल ज्यूंचं आहे. मुस्लीम राष्ट्रे हे फुकटचे शत्रू निर्माण करुन घेतले. मुस्लिम राष्ट्रे असेही नवनवे शत्रू शोधतच असतात. कुणी नसेल तर आपसांत लढतात. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). का करू नये? मूळात आपल्या भूमीसाठी तीनच राष्ट्रे मुस्लिमांशी लढली असं मला वाटतं. पहीलं स्पेन ज्यांनी संपुर्ण भूमी निर्मूस्लिम करून घेतली. दुसरा भारत ज्याने आपला बराचसा भाग गमावून भूमी त्रासापासून मूक्त करून घेतली नी तिसरं इस्राईल जे आजही आपल्या भूमीसाठी अरबी मुस्लिमांशी लढतंय. पाकिस्तानची अणूभट्टी ऊडवायला इस्राइलच्या मोसादने भारताबरोबर प्लान आखला होता. पण आपल्याच पंतप्रधानाच्या चुकीमूळं सर्व एजंट्स मारले गेले. इस्राईल तंत्रन्यानातही प्रगत आहे नी त्याचा भारताला फायदाच होईल पण पॅलेस्टाईन किंवी इतर राष्ट्रांकडून तेल सोडले तर भारताला काहीही फायदा नाही. कश्मीर प्रशनावर किती मुस्लिम राष्ट्रे भारताच्या बाजूने असतात हा मोठा प्रश्नच आहे. तस्मात इस्राइल वाढतच रहावा नी भारतीयांनी नी भारताने होईल तेवढी मदत नी पाठिंबा इस्राईल ला द्यायलाच हवा. आणी महत्वाचं राहीलं. डायबेटीसवर रामबाण औषध इस्राईलकडेच आहे हे विसरू नका. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धर्मराजमुटके Fri, 10/13/2023 - 08:02
काही हरकत नाही. म्हणूनच प्रतिसादाच्या पहिल्या वाक्यात हा ढिसक्लेमर दिलाय ना :)
या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला (आणि बर्‍याच जणांना न पटलेला ) सिद्धांत पुन्हा उगाळतो.

In reply to by कॉमी

खोटं असेल तर ते पुराव्यानीशी खोडून काढावं लागतं. ऊगाच साप म्हणून भूई थोपटण्याला काहीही अर्थ नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

टर्मीनेटर Fri, 10/13/2023 - 16:26
"फक्त जर्मनी नी त्यातही नाझी सोडले तर खिश्चनांचा ज्यूंना विरोध नव्हता नी नाहीये."
अरे बापरे, फारच धाडसी विधान केले आहेत अ बा तुम्ही! नाझींचा उदय आणि अस्त विसाव्या शतकात झाला, पण खिश्चनांच्या युरोपमधील ज्यू द्वेष / विरोधाला पंधराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. आणि तो जाणून घ्यायचा असेल तर 'Spanish Inquisition' , 'Portuguese Inquisition' हे वाचा. अजुनही बरंच काही आहे, पण मला वाटतं एवढ्याने तुमचे शंका निरसन होइल. बाकी ख्रिश्चनांच्या ज्यू विरोधाबद्दल म्हणाल तर त्याचा इतिहास पार ख्रिस्ती धर्माच्या जन्मापर्यंत म्हणजे, २००० वर्षांहून थोडा अधिक इतका मागे जातो. ज्यू मध्यपुर्वेतील त्यांच्या मूळ भूमीतून (सोयीसाठी आजचा इस्त्रायल किंवा पॅलेस्टाईन म्हणूयात) विस्थापित होण्यास त्याच काळात सुरुवात झाली होती, पुढे रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्याचे प्रमाण आणखीन वाढले आणि सातव्या शतकात इस्लामचा उदय झाल्यावर तर विस्थापनाच्या प्रमाणात विलक्षण वाढ होत गेली.
"नाझींचा विरोधही धार्मीकपेक्षा राजकीय होता. सटकेल हिटलर सोडला तर इतर कुणीही ज्यूंविरूध्द नव्हता."
नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली. उदाहरणासाठी 'The Times Of Israel' मधला हा लेख वाचा! "१९१८ ते १९२१ पर्यंत, आताच्या युक्रेन मध्ये ११०० हून अधिक पोग्रोम्स (ज्यू द्वेष्ट्या संघटना/टोळीचे सभासद) १,००,००० ज्यूंना ठार केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण युरोपातील साठ लाख ज्यू लोकांच्या जीवाला ह्या ज्यू द्वेषामुळे धोका असल्याची भीती निर्माण झाली होती." 20 years before the Holocaust, pogroms killed 100,000 Jews – then were forgotten

In reply to by टर्मीनेटर

सहमत आहे. ज्यू विरोध २ हजार वर्षांपासून होताच. पण मी हे दुसर्या महायुध्दाबद्दल लिहीलंय.

In reply to by टर्मीनेटर

कॉमी Fri, 10/13/2023 - 16:46
आणखी, जर १८७०-९० मध्ये युरोपियन लोकांना विचारले असते की "ज्युंविरुद्ध भलेमोठे शिरकाण कोणत्या देशातले लोक करतील ?" तर लोकांनी फ्रान्स कडे बोट दाखवले असते. जर्मनी, सुशिक्षित आणि सभ्य जर्मनी कोणाच्या डोक्यात सुद्धा आली नसती. हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.

In reply to by कॉमी

टर्मीनेटर Fri, 10/13/2023 - 17:32
हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
करेक्टो! त्यासाठीच अबांच्या त्या विधानाशी 'काही प्रमाणात सहमत' असे लिहिले आहे. हिटलरने जर्मनांमध्ये राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग पेटवण्यासाठी आणि Racial hygiene, ज्यावर त्याची गाढ श्रद्धा होती ती संकल्पना जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी ज्युद्वेषाचा वापर एक साधन म्हणुन केला होता. पुढे 'फायनल सोल्युशन' ची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेकडुन पैसे जमा करायला जर्मनीत मुतारी पासुन हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, बागा अशा सर्व ठिकाणी ठेवण्यात आलेल्या भांड्यांमध्ये (कुठलीही पाटी वगैरे लिहीलेली नसतानाही) आपण कशासाठी वर्गणी देत आहोत ह्याची व्यवस्थीत कल्पना असुनही जर्मन लोकं थंडपणे, स्वेच्छेने पैसे टाकत होते ह्यावरुन ते साधन किती प्रभावी ठरले होते ते लक्षात येते.

In reply to by कॉमी

Trump Fri, 10/13/2023 - 22:24
हिटलर येण्याच्या आधी सुद्धा जर्मनीमध्ये आणि एकंदर युरोपात ज्यूंना खूप तिरस्कार सोसावा लागला. हिटलर खुद्द अधार्मिक होता आणि त्याचे ज्यू द्वेषाचे कारण वांशिक होते. पण वांशिक ज्यू द्वेषाचा उगम ख्रिश्चनांच्या धार्मिक ज्यू द्वेषातून झाला.
खरे तर हे विधान पुर्णतः खरे नाही. श्री हिटलर यांचा ज्यु लोकांच्या वृत्तीचा / वर्तनाचा तिरस्कार होता. जर्मन सैन्यात किती तरी अर्ध-ज्यु लोकांना श्री हिटलर यांनी आणि मंत्रीमडळातील इतर लोकांनी सहभागी करुन घेतले होते. श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.

In reply to by Trump

कॉमी Fri, 10/13/2023 - 22:37
सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?

In reply to by कॉमी

Trump Sat, 10/14/2023 - 17:02
सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?
श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, मुळ मुद्दा श्री हिटलर वंशद्वेषी होते का हा आहे. श्री हिटलर यांना ज्युंना न मारता मदागास्कार येथे पाठवायचे होते. पण त्या योजनेला युध्द सुरु झाल्यामुळे आणि विरोधी लढणार्‍याचा पाठींबा न मिळाल्याने ज्यु मेले. तुम्ही त्याच हत्याकांडात मेलेले रोमी, समलिंगी, साम्यवादी इ. यांना सोयीस्कररीत्या विसरलात. कधीतरी अगोरे आणि इतर लोकांसाठीही भांडा. नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे. १. एक देश मिळाला. २. पाश्चिमात्य देशांची आर्थिक मदत मिळाली, लुटलेली संपत्ती परत मिळाली. ३. जगभरात कोठेही ज्यु विरोधात काही लिहु आणि बोलु शकत नाही. ४. कोठेही ज्यु कार्ड दाखवले की लगेच सहानुभुती मिळते.

In reply to by Trump

कॉमी Sat, 10/14/2023 - 18:15
श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे. १. ज्यूंना उचलून हलवणे हा वंशव्देश नाही ? २. समलिंगी आणि सम्यावाद्यांना मारले म्हणजे काय वंशद्वेश नाही असे सिद्ध होते का ? ३. इथे कोणी कोणासाठी भांडत नाहीये. तुम्हीच मध्ये येऊन हिटलर कसा वंशव्देशी नव्हता असे मांडणे चालू केले. तुम्ही उगाच निर्दयी हत्याकांड करणाऱ्यांची तळी उचल थांबवा. ४.
नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे.
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले. मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.

In reply to by रात्रीचे चांदणे

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल. हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं. - मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:42
त्याच्या बायकुची असेल... आता बायका नवर्याची कवटी कधी जागेवर ठेवतात काय? - फाट्यांना अजुन फाटे फोडू संघटना

In reply to by कॉमी

Trump Sat, 10/14/2023 - 23:44
श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे.
तुमच्या भावना मी समजु शकतो. श्री हिटलर यांचे कोणतेही समर्थन येथे होत नाही. फक्त त्या घटनांकडे एक तटस्थ भावनेतुन बघावे अशी अपेक्षा आहे. पण श्री हिटलर यांना आताचे मानवी हक्कांच्या अर्हता लावत आहात. त्या काळात जर जाऊन तुम्ही तुलनात्मक विचार केलात तर श्री हिटलर हे सर्वसामान्य युरोपियन होते असे जाणवेल. (फळ हे झाडापासुन खुप दुर पडत नाही.) ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच आहे. श्री हिटलर हे स्वत:च ज्युचे वंशज होते का ह्याबद्दल अजुन प्रवाद आहेत. https://www.history.com/news/study-suggests-adolf-hitler-had-jewish-and-african-ancestors
मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.
ते फक्त मते मिळण्यासाठी होते. जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. वंश ह्या जन्मतः मिळतो. जर नाझी जर वंशभेदी असतील तर त्यांनी ज्यु, पुर्व युरोपियन मुलांचे अपहरण करुन जर्मनीत का आणले असते ? https://www.dw.com/en/the-children-the-nazis-stole-in-poland-forgotten-victims/a-52739589 https://warfarehistorynetwork.com/article/hitlers-lebensborn-children-kidnappings-in-german-occupied-poland/ https://topdocumentaryfilms.com/stolen-children-kidnapping-campaign-nazi-germany/ सगळेच ज्यु श्री नाझीच्या विरोधात नव्हते. उदा. https://en.wikipedia.org/wiki/More_German_than_the_Germans https://en.wikipedia.org/wiki/Association_of_German_National_Jews https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-nazi-germany
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले.
हा आक्रोश फक्त गोरे मेले म्हणुन आहे. जर हेच अगोरे असते तर सगळे युरोपियन श्री हिटलर यांचे गुणगाण कसत बसले असते. जवळपास तेवढेच लोक भारतात कृत्रिम दुष्काळ पाडुन मेलेत, त्याबद्दल काही लोकांना काहीच वाटत नाही.

In reply to by Trump

Trump Sun, 10/15/2023 - 00:05
श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा. Netanyahu says Hitler didn't want to kill the Jews, but a Muslim convinced him to do it https://www.youtube.com/watch?v=f9HmkRYlVZw आता गेला बाजार, श्री नेत्यान्याहुवर ज्युद्वेषी किंवा नाझी असल्याचा आरोप करु नका म्हणजे झाले.

In reply to by Trump

Trump Fri, 11/17/2023 - 03:11
जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. श्री हिटलर आणि तात्कालिन जर्मन सैन्याचे बहुविधतेला असलेले प्राधान्य आणि त्याचा एक आढावा येथे दिसते आहे. https://www.goodreads.com/book/show/56417885-triumph-of-diversity Triumph of Diversity: A New Look at Hitler's Armed Forces
https://www.amazon.com/product-reviews/1935590316 According to this book the Nazis were not the bloodthirsty racists that almost every person in the world says they were. In fact, Veronica Clarke's research shows the Nazis were probably the very first who truly celebrated diversity. The Nazis were such non-racists they even allowed dark skinned men in their army! In fact, Hitler was the originator of Affirmative Action, several decades before LBJ. Hitler's philosophy was about promoting his "Rainbow Reich". This was Hitler's dream of getting all of Germany together and going to all the European nations with Hitler's (and Himmler's and Goebbels') humanitarian message of "peace love and diversity" to all of the vibrant cultures they could find. Then, they gathered all these people and the Nazis set up these outdoorsy recreational camps for them - mostly in lovely Poland - where all the different cultures of the world could live together and share their diverse ethnic heritages, and have fun too, all guests of Herr Hitler for as long as they liked. (They did have to do some chores, though!) A truly ground-breaking re-assesment of Nazism and Hitler's meaning in history! Five multi-colored stars!

In reply to by Trump

Trump Fri, 02/23/2024 - 23:07
अजुन एक उदाहरण. श्री हिटलर यांनी जनरल एरीक हॉंपनेर यांना १९४२ मध्ये सैन्यामध्ये काढुन टाकले, त्यांची पेन्शनचा हक्क बंद केला. जनरल एरीक हॉंपनेर यांनी जर्मनीविरोधात खटला भरला; आणि तो जिकंला सुध्दा. कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय श्री हिटलर यांच्या राज्यात बदलला.
In January 1942, Hoepner requested permission from Kluge, the new commander of Army Group Centre, to withdraw his over-extended forces. Kluge advised him that he would discuss the matter with Hitler and ordered Hoepner to get ready. Assuming that Hitler's permission was on the way and not wanting to risk the matter any longer, Hoepner ordered his troops to withdraw on 8 January 1942. Afraid of what Hitler might think, Kluge immediately reported Hoepner, causing Hitler's fury. Hoepner was dismissed from the Wehrmacht on the same day.[42] Hitler directed that Hoepner be deprived of his pension and denied the right to wear his uniform and medals, contravening the law and Wehrmacht regulations.[43] Hoepner filed a lawsuit against the Reich to reclaim his pension. Judges at the time could not be dismissed, even by Hitler, and Hoepner won his case.[44] https://en.wikipedia.org/wiki/Erich_Hoepner#CITEREFKershaw2009

In reply to by Trump

Trump Fri, 10/27/2023 - 14:01
श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.
श्री हॅरी ट्रुमन, अमेरीकेचे युध्दकालीन राष्ट्राध्यक्ष.
I think one man is just as good as another so long as he's honest and decent and not a nigger or a Chinaman. Uncle Wills says that the Lord made a white man from dust, a nigger from mud, and then threw what was left and it came down a Chinaman. He does hate Chinese and Japs. So do I. It is race prejudice I guess. But I am strongly of the opinion that negroes ought to be in Arica, yellow men in Asia, and white men in Europe and America. https://www.trumanlibrary.gov/library/truman-papers/correspondence-harry-s-truman-bess-wallace-1910-1919/june-22-1911

In reply to by कॉमी

रामचंद्र Tue, 10/17/2023 - 19:29
ख्रिश्चनांच्या आत्यंतिक द्वेषामुळे वेळोवेळी ज्यूंना राहता देश सोडून स्थलांतर करावे लागले असेच वाचायला मिळते. अगदी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमधलंही खलपात्र हे ज्यूच आहे. आणि सावकारी करणाऱ्या अथवा धनिक पण अल्पसंख्य वर्गाबद्दल लोकभावना ही सर्वसाधारणपणे नकारात्मकच असते. खुद्द अमेरिकेतही अगदी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्यूंबद्दल कशी भावना होती याबद्दलचा किस्सा अभिनेता कर्क डग्लसच्या आठवणींत वाचायला मिळतो. पूर्व युरोप आणि रशियातही त्यांची स्थिती काही बरी नव्हतीच. आज अमेरिका इस्राईलच्या पाठीशी आहे याचं कारण तिथल्या ज्यूंची (मुख्यतः आर्थिक आणि राजकीय) ताकद आणि एकजूट. स्वकष्टाने प्राप्त केलेली जबरदस्त क्षमता आणि जशास तसे या धोरणाचा पुरेपूर अवलंब यामुळे तिथल्या त्यातल्या त्यात मवाळ मताच्या लोकांना तिथले जहाल लोक थेट वर पोहोचवतात त्यामुळे सतत युद्धाच्या तयारीत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि आपलंही काही (बरंच!) चुकलं आहे हे मानण्याची दोन्ही बाजूंची तयारी नाही.

In reply to by टर्मीनेटर

Trump Sun, 10/15/2023 - 00:16
नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली.
श्री हिटलर यांना व्यकिशः रिलिजनबरोबर काही देणे घेणे नव्हते. त्यांनी युरोपियन लोकांमध्ये असलेल्या ज्युद्वेषाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करुन घेतला. श्री हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील. ज्युद्वेष हे युरोपियन समाजाचे अंग आहे, फक्त श्री हिटलर यांनी त्याच्यावर फुंकर घातली. पोलंड, फ्रान्स, पुर्व युरोप मधील नाझी पक्षाबरोबर काही संबध नसलेले लोक ज्युंच्या छळाला जबाबदार होते.

In reply to by धर्मराजमुटके

टर्मीनेटर Fri, 10/13/2023 - 16:07
"या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला"
कोणाला पटो किंवा न पटो, पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी "दिल को बहलाने को ये ख्याल अच्छा है..." 😀
पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
वरील वाक्यातील ठळक केलेल्या मजकुराशी संपुर्णपणे सहमत आहे. त्यांच्या ह्या 'बिझनेस फर्स्ट' विषयी मागे परदेशात ऐकलेली (भारतातील २६/११ हल्ल्याशी संबधीत) एक कहाणी आहे, ती नंतर फुरसत मध्ये टंकतो. अनेक लोकांच्या ती पचनी पडणे अवघड असले तरी मनोमन विचार करायला लावणारी नक्की आहे!
पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये.
अर्थातच, ह्यात वावगे काहीच नाही! त्यांच्या तेलाच्या राजकारणातुन त्यांनी मध्यपुर्वेचे अतोनात नुकसान केले आहे हे जगजाहिर आहे. मध्यंतरी अपघाताने कुठल्यातरी न्युज पोर्टलवर एका माजी वरिष्ठ सी.आय.ए. अधिकाऱ्याची मुलाखत बघितली होती त्यात त्याने सांगितलेली एक गोष्ट चांगलीच लक्षात राहिली आहे. तो म्हणाला होता "मध्यपुर्वेतीलच नाही तर जगातील एकही दहशतवादी संघटना अशी नाहीये कि जीचा वापर सी.आय.ए. ने पैसा पुरवुन किंवा हत्यारे पुरवुन कुठे ना कुठे केला नाही!"

In reply to by टर्मीनेटर

धर्मराजमुटके Fri, 10/13/2023 - 23:26
पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी
सिद्धांत प्रॅक्टीकल आहेच पण जगातील बरेच लोक प्रॅक्टीकल विचार न करता भावनातिरेकाने विचार करतात हेच खरे. सिद्धांत तपासून पाहायचा तर जगातील ज्यूंची एकूण लोकसंख्या कोणत्या देशात जास्त आहे याचा अभ्यास करावा लागेल. आता याचे एकदम सोपे उत्तर म्हणजे "इस्त्रायल'. मात्र जगातील एकूण ज्यूं पैकी (४५-४७ %) इस्त्रायल मधे राहतात तर साधारण तेवढेच (४५-४७%) अमेरीकेत राहतात. कॅनडा, फ्रान्सच्या जवळपास २ ते २% लोकसंख्या ज्यूं ची आहे तर इंग्लंड आणि जर्मनीमधे साधारण २% ते १.७५% टक्याच्या आसपास आहे. जर ४०-४५% टक्के ज्यू इस्त्रायल ऐवजी अमेरीकेत राहत असेल तर पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे. ख्रिश्चन काही कमी धर्मांध आहेत असे नाही पण त्यांच्या चुकांना विरोध करणारे धर्मबंधू त्यांच्यात शेकड्याने / हजारोने / लाखोने सापडतील मात्र मुस्लिम धर्माबद्दल तसे म्हणता येत नाही. तिथे आपले धर्मांध बांधव चूकताहेत हे कदाचित काहिंना माहित असेल देखील पण त्याचा विरोध करणारे पुढे येत नाहीत. “A known devil is better than an unknown angel” अशी एक म्हण आहे तिला अनुसरुन ज्युंना नवीन शत्रुपेक्षा जुने शत्रू परवडले असते असा विचार करणे नक्कीच प्रॅक्टीकल आहे. असो. माझ्याच प्रतिसादांचे समर्थन करण्यासाठी कळफलक बडविण्याचा मला कंटाळा येतो.

In reply to by धर्मराजमुटके

पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे. आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump Sat, 10/14/2023 - 17:08
थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे.
तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:16
>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे. अखेर पुरोगामित्वाचा बुरखा फाटलाच म्हणायचा ! मजा आहे... चालू द्या!

In reply to by अहिरावण

बुरखा? कधी घातला? कुणी? कसा फाटला? धर्मासाठी लढावं, नी धर्माच्या नावाखाली तुंबडी भरनार्यांशी जास्त लढावे.

In reply to by टर्मीनेटर

Trump Sat, 10/14/2023 - 17:03
पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.

In reply to by Trump

मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही नाही. ज्या वेळी जे योग्य त्याची बाजू घेतो. पण सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:17
>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो. आणि पुरोगाम्यांचा सनातनी द्वेष उफाळून आला की मुग गिळून गप्प बसता !! मजा आहे... चालु द्या !!!

In reply to by अहिरावण

पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड असतात. सनातनींसारखे आम्हीच ग्रेट असं पोथी पुरानांचे दाखले देत पुरोगामी फिरत नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:30
अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)

In reply to by अहिरावण

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :) पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:49
>>> पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? अच्छा सगळे क्रेडीत पुरोगाम्यांचे का? बर बर >>सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? >>>चळवळ एवढी फोफावली असती का? >>>भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? हिंदू तालीबान ? अक्कल गहाण आहे का तुमची? असेल असेल अनेक पुरोगाम्यांची असते हे आम्ही स्वत: पाहिले आहे >>काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. काहींच्या ना? मग सगळे सनातनी का पुरोगाम्यंना डिवचतात? >>मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना? हेच सनातन्याने विचारले तर??

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 10/14/2023 - 19:51
ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ

In reply to by अहिरावण

मुक्त विहारि Sat, 10/14/2023 - 20:40
मान्य..... ------- ज्यू धर्मीयांना, असे म्हणायचे आहे का? कारण, इस्रायल म्हणजेच ज्यू , आणि पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम, अशी माझी विचारसरणी आहे . पाकिस्तानला, इतर धर्मीय मान्य नाहीत....

In reply to by अहिरावण

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ आमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 10/14/2023 - 21:07
पन्नास लाख लोकांना बेघर करून मारण्याची भाषा करताय आणि स्वताला पुरोगामी समजताय... तुम्ही पण सनातनी लोकांच्यात बसले तर सुत जुळेल.

In reply to by कॉमी

तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू कशी घेतली नाही “त्यांची.” काॅमी साहेब, त्या पन्नास लाखांमूळे इस्राईलचा एकही माणूस मरत असेल तर पन्नासलाखच काय एक कोटी मारावेत इस्राइलने. बाकी तुम्ही हमास वाल्यांसोबत कींवा जिहादींसोबत बसल्यास चांगले सूत जुळेल. (तसे जुळलेही असावे म्हणा. )

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 10/14/2023 - 21:22
तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीच आहे. बालवडीतल्या मुलासारखी समज आहे तुमची. तोंड दिले आहे त्यामुळे मत द्यायला का जाते होय की नाही ? :)

In reply to by कॉमी

पळ काढायचा चांगला मार्ग शोधलात. इस्राइलची बाजू घेणार्यांची बुध्दी बालवाडी सारखी असते नी अतिरेक्यांची बाजू घेणार्यांची ग्रॅज्यएटची असावी. हो की नाही ग्रॅज्यूएट काॅमी सर? :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कॉमी Sat, 10/14/2023 - 21:28
छे छे गैरसमज झाला बाहुबली साहेब. मी इस्त्राईल समर्थकांच्या बुद्धीबाबत नाही बोललो. तुमच्या बुद्धी बद्दल स्पेसिफिकली बोलत होतो. गैरसमज नसावा :)

In reply to by कॉमी

असो. तुम्ही कितीही काहीही कुणालाही बोला. इस्राईल काही सूट्टी देत नाही गाझाला. तुमच्या दुखात मी सहभागी नाही हे आधीच सांगून ठेवतो. :)

In reply to by धर्मराजमुटके

Trump Sun, 10/15/2023 - 23:29
पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते).
+१ काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा माणुस काहीही किंमत देतो नसो.

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/12/2023 - 22:21
तुमचा प्रतिसाद म्हणजे साध्या सोप्या भाषेतील प्रतिसाद थोडक्यात व सटिक वाटला. टर्मिनेटर भौ नी सुद्धा सोप्या शब्दात सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. माझ्या मते IMEC वर फारसा परीणाम होईल असे वाटत नाही कारण हे धर्मयुद्ध बरेच वर्षापासून चालू आहे व चालू रहाणार आहे.

In reply to by हेमंतकुमार

अथांग आकाश Sun, 10/15/2023 - 21:58
+१ अभ्यासपूर्ण लेख! प्रतिसादांतुन पण चांगली माहिती मिळत आहे!! imecच्या माहितीची प्रतिक्षा करतोय!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

७ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे सहाच्या सुमारास 'हमास' (Hamas) ह्या पॅलेस्टाईन मधील 'सत्ताधारी' दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीतून (Gaza Strip) अवघ्या वीस मिनिटांत सुमारे ४ ते ५ हजार रॉकेट्स डागून इस्रायलवर हल्ला केला.

आर्थिक नियोजनामागील विचार!

राघव ·

चित्रगुप्त Sun, 09/24/2023 - 19:24
या बाबतीतला माझा अनुभव म्हणजे जरा बरी नोकरी लागल्यावर पन्नाशीत सुमारे आठ-दहा वर्षे दर महिन्याला पोस्टाची NSC घेणे यापलिकडे काहीही केले नाही. एकदा कुणाच्या तरी सल्ल्याप्रमाणे काही म्युच्युअल फंड का काय घेतले त्यात नुकसानच झाले, ते अक्कलखाती जमा केले. बाकी प्रापंचिक खर्च आणि घर बांधणे यातून शिल्लक कधीच रहायची नाही. गेल्या वर्षी घर विकून आलेले पैसे आता 'वाढवायचे' नसून 'खर्च करायचे' असल्याने एफडीशिवाय अन्य काही केलेले नाही. या बाबतीत आवड, अभ्यास आणि ज्ञान शून्य असल्याने त्या वाटेलाच गेलो नाही. मात्र नशिबाने एकंदरित आयुष्य चांगले व्यतीत झाले आणि जन्मभर विविध छंदांचा पाठपुरावा लहानपणापासून आजतागायत अव्याहतपणे करता आला.
आणि ती वेळ न साधल्यानं आपण किती वेळ वाया घालवला हे आठवून आज फार फार खेद वाटतो.
अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.
अर्थकारणातलं आपल्याला काही कळत नाही" हे भूषण नसून विदारक आहे हे समजायला हवं. हे असले विचार सर्वस्वी अकारण, अहितकारक आहेत
-- जे आपल्याला कळत/आवडत नाही, त्या वाटेला लागण्याऐवजी आपण आपल्या आवडत्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहिलो तर आपले जीवन सफळ, परिपूर्ण, समाधानकारक, सार्थक होते असा माझा अनुभव आहे. आपण आपल्या आवडीचे कार्य निष्ठेने करत आहोत, हे समाधान फार मोठे असते. पैसा नशिबाने येत-जात असतो. ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही. -- अर्थात हे माझे अनुभवातून आलेले शहाणपण आहे. इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात.

In reply to by चित्रगुप्त

राघव Mon, 09/25/2023 - 00:29
कॉमी आणि चित्रगुप्त सर, आपल्या प्रतिसादा साठी धन्यवाद!
जन्मभर विविध छंदांचा पाठपुरावा लहानपणापासून आजतागायत अव्याहतपणे करता आला.
अगदीच अव्याहतपणे नाही, पण हे मी देखील करत आलोय आणि त्यातला आनंद नेहमीच उल्हसित करून जातो हे अगदीच खरे आहे! :-)
अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.
नंतर खेद करण्यात अर्थ नाही हे जरी खरे असले तरी, पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यावेळेस योग्य गुंतवणूक केलेली असती तर घरी देखील हातभार लावता आला असता, वडिलांवर असलेला भार जरा हलका करता आला असता, इतकेच म्हणायचे होते.
ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही.
:-) माझे विधान सरसकट नाही, तसे सूचीत झाले असल्यास क्षमस्व. विदारक आणि अहितकारक हे त्यांच्यासाठी आहे की जे योग्य प्रयत्न करण्याआधीच ठरवून बसतात की "आपल्याला काही समजत नाही." एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा करून घेणे हे अहितकारकच आहे. हे मी स्वतः केलेले आहे. पण जेव्हा समजून घ्यायला घेऊन बसलो तर लक्षात आले की, हे फार काही रॉकेट सायन्स नाही. काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या, डोके लावायचे आणि प्रयत्न करून पहायचे इतकेच केले.. त्यातूनही बरेच काही करता आले. अजूनही स्टॅटिस्टिक्सच्या वाट्याला जाऊन सगळे समजून घेणे झालेले नाही.. पण मनावर घेतले तर तेही काही अशक्य वगैरे नाही. एखाद्या गोष्टीची गरज नसणे वेगळे आणि एखाद्या बागुलबुव्यापोटी त्या गोष्टीच्या वाटेलाच न जाणे वेगळे, इतकेच. पुनःश्च धन्यवाद!

कर्नलतपस्वी Mon, 09/25/2023 - 06:26
मी किंवा चित्रगुप्त मागील पिढीतले. अगदीच मोजका पगार, पाच सहा भावंड,म्हातारे आईवडील, बहिणी च्या लग्नात हातभार, भावांचे शिक्षण अशा वाडा संस्कृतीत वाढलेले. मार्केट या नावावर फक्त भाजी मार्केट माहीत असलेले. शरद तळवलकर, ए के हंगल कडून प्राॅव्हिडंट फडांचे महत्व कळालेले. मोहम्मद रफी कडून "वो दुनिया बाबूल का घर ,ये दुनिया ससूराल", कळाले. "कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा आपुल्या माहेरा", तेव्हा बहुतेक जण कारल्याचा वेल लावून केव्हां कारली येतील वाट बघत बसलेले. बरेचसे कारली यायच्या आगोदरच माहेरी निघून गेलेले. कसले नियोजन आणी काय.... पुढे काळ बदलला,परीवार नियोजन आल्यावर बर्या पैकी पैसा हातात खेळू लागला. एकत्र कुटुंब ते एकच कुटुंब अशी परिस्थिती, "आपळो छोकरो,आपळो धनी बरोबरच आपळो मनी" संस्कृती वाढीस लागली. अर्थिक नियोजनाचे वारे वाहू लागले.

चित्रगुप्त Mon, 09/25/2023 - 07:05
@कर्नल तपस्वी: थोडक्यात अगदी नेमके सांगितलेत. आमच्या आणखी आधीच्या पिढीच्या (शहरात रहाणार्या) लोकांपैकी कित्येकांना तर आयुष्यात स्वतःचे घर घेता आले नव्हते. माझ्या लहानपणी ज्या घरात रहायचो त्याचे भाडे मुळात साडेसात रुपये होते ते नंतर वाढत पंचवीस पर्यंत झाले होते. मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला होता (दोन वर्षांनंतर ते सोडून दिले) त्याची सहा महिन्याची फी पावणे दोनशे रुपये होती, ती सुद्धा जमवणे वडिलांना कठीण जायचे. मला दीडशे रुपये महिन्याची पहिली नोकरी लागली, त्यानंतर महाराष्ट्र बँकेत खाते उघडले ते पाच रुपये जमा करून. कसली बचत आणि कसले नियोजन. शेयर मार्केट वगैरे शब्द पण ऐकले नव्हते... पण त्याकाळी जो आनंद उपभोगला, त्याची सर कशालाच नाही.

In reply to by चित्रगुप्त

राघव Mon, 09/25/2023 - 09:38
माझ्या वडिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे. अगदी कमी पगार, घरात माणसं ४-५ किंवा अधिक, त्यात आणिबाणीत फसलेलं घरचं बजेट.. त्यावेळी जे कर्जाचं शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागलं ते जवळ-जवळ ३० वर्ष चाललं. सगळं निभावून झालं, पण बहुतांश मध्यमवर्गीयांची अशीच परिस्थिती होती असं वाटतं.

कंजूस Mon, 09/25/2023 - 08:27
लहानपणी वर्तनाचे संस्कार होतात. तसे आर्थिक संस्कारही होणे गरजेचे असते. त्यातूनच बचत, गुंतवणूक आणि मौजमजा किती करणे हे ठरवणे पुढे सोपे जाते. मोठेपणी मित्रांच्या जोडीने काही करताना वाहवत जाणे टाळता येते. संस्कार झाले नसल्यास निरीक्षण करून शिकले पाहिजे.

In reply to by कंजूस

राघव Mon, 09/25/2023 - 09:48
लाख बोललात कंकाका. हे असं कमीत कमी शब्दांत सांगता यायला पाहिजे राव. :-) का कुणास ठाऊक पण घरी मी हे पाहिलंय की नियोजनाच्या विचारालाच फाट्यावर मारलेले असायचे. आई काटकसरीनं जपून पैसे खर्च करायची कारण मुळात पैसाच पुरेसा नसायचा. हिशेब लिहून ठेवायची. पण बाबांना ते पटायचं नाही. त्यांचं आपलं साधं धोरण म्हणजे "आले ते जमा, गेले तो खर्च, राहिले ती शिल्लक".. अर्थात् शिल्लक बहुदा उरायची नाहीच. म्हणायचे फार पैसा-पैसा करू नये! यामुळं आईनंही पुढे लक्ष काढून घेतलं. गुंतवणुकीचं नियोजन म्हणजे पैशाचा हव्यास नाही, हे बाळकडू त्यामुळं आम्हाला मिळालंच नाही. :-)

In reply to by राघव

कर्नलतपस्वी Mon, 09/25/2023 - 10:15
आडात असेल तर पोहर्यात येईल आशा परिस्थितीत कसले संस्कार आणी कसले नियोजन. पण एक मात्र नक्कीच शिकवलंय आंथरूण पाहून पाया पसरावे हे ज्यांनी गाठी बांधलं त्यांची तीसरी पिढी व्यवस्थित अर्थीक नियोजन करत आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची ,सर्व उलगडून सांगता येत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 09/25/2023 - 12:01
कर्नल, सहमत. पण होतं काय की कुणीतरी सुरुवात करायला तर हवी. मग पुढचा शहाणा होतो. आपल्या समाजातले लोक आपल्यासारखेच वागत असतात आणि तिथून काही शिकता येत नाही. दुसरीकडे पाहून हळूहळू मतं बनवायची आणि मग वेळ येईल तेव्हा उडी घ्यायची. हल्ली बऱ्याच स्कीम्स ( योजना) खुणावत असतात. त्यात काही मुलांसाठी पंधरा वर्षांच्या. ती मोठी झाली की शिक्षणासाठी पैसे मिळतील. त्याचं काय झालं? मिळणारी रक्कम आताच्या शिक्षणाला पुरते का? जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत काही वेगळे निर्णय घेता येत नाहीत. बाकी सामान्य गुंतवणूकदार काय करतो तर जिथे बरीच चर्चा झाली तिथे घुसतो आणि हुशार लोक त्यात अगोदर घुसून त्यावेळी बाहेर पडत असतात. पण हे सर्व निरीक्षण करूनच मिळवायचं असतं.

अमर विश्वास Mon, 09/25/2023 - 10:11
आर्थिक नियोजन .. म्हणजे आजच्या साठी उत्पन्न खर्चाचा ताळमेळ आणि भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक ... आर्थिक नियोजनाचे थोडेसे आरोग्यासारखे आहे .. आजारी पडलो कि आपल्याला डॉक्टर आठवतो ... बाकी वेळी आपण वाट्टेल ते खाऊन , व्यायामाचा कंटाळा करून आरोग्याचा घात करत असतो .. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने वाट्टेल ते खाणे म्हणजे अनावश्यक खर्च ... आणि व्यायाम म्हणजे गुतंवणूक ... आज नको वाटली तरी भविष्यसाठी आवश्यक ... तसेच डॉक्टर म्हणजे आर्थिक सल्लागार ... जसे आपण डॉक्टर कडे जातो .. स्वतः औषध घेत नाही ... तसेच गरज असेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घेण आवश्यक आहे आर्थिक सल्लागार .. यातही दोन प्रकार आहेत ... Finanacial Planner वर Investment Consultant ... शेवटी योग्य डॉक्टर गाठणेही महत्वाचे ...

In reply to by अमर विश्वास

राघव Mon, 09/25/2023 - 16:14
अ‍ॅनालॉजी आवडली! पण स्वतः थोडादेखील अभ्यास केल्याविना कोणत्याही प्लॅनर कडे संपूर्ण पोर्टफोलीओ देण्याच्या मी विरुद्ध आहे. मागे एकदा एका प्लॅनरसोबत मीटींग झाली. तेव्हा त्याचा सल्ला होता की सध्याच्या गुंतवणुकीतून मी काही भाग विकावा आणि त्याच्याकडे द्यावा. त्यावर मी त्याला म्हटले "ही गुंतवणूक करतांना माझा काहीएक विचार होता. आज जर मी ती गुंतवणूक मोडायची असेल तर मला तसं सबळ कारण सांग. केवळ तुला गुंतवणुकीसाठी निधी द्यायचा एवढे एक कारण पुरेसे नाही." त्यानंतर चर्चा बंद झाली! :-)

जाणकार मिपाकरांच्या मताच्या प्रतिक्षेत. वाखूसा. माझे २ पैसे--लिक्विडीटी,सिक्युरिटी,ग्रोथ(तरलता,सुरक्षा,परतावा)--या त्रिसूत्रीवर बाजार चालतो असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याप्रमाणे खालील मुद्दे मांडतो १.२००१ च्या आसपास नोकरी लागली तेव्हा आईच्या सल्ल्याने काही एन एस सी प्रमाणपत्रे घेउन ठेवली होती. तेव्हा ती ई ई ई (एग्झम्प्ट्*३) कॅटेगरीमधे होती. त्यांची मुदत संपल्यावर मात्र पुन्हा घेतली नाहीत कारण तोवर त्याना टॅक्स ऑन मॅचुरिटी लागला. २. यथावकाश पी पी एफ खाते उघडले. त्यात जमेल तसे पैसे टाकायचो. ते अजुन चालु आहे. ३.मग एल आय सी मध्ये गुंतवणूक वाढवत नेली, पण कालांतराने समजले की विमा आणि गुंतवणूक हे वेगळे विषय आहेत.- विम्यामुळे संरक्षण मिळते पण तुमचा रायडर्स मुळे फायदा कमी होतो. तेव्हा चालु केलेल्या पॉलिसी आता फक्त उपचार म्हणून चालु ठेवल्यात. ४. मग हळूहळू शेअर मार्केट बद्दल समजले. ती चुकीची वेळ होती(२००९) त्यामुळे थोडे पैसे बुडले. मग काही वर्षे गप्प बसलो.घर घेतले, त्यामुळे होम लोनमधे सगळे पैसे घातले आणि ते फेडले. हाती पैसा शून्य, पण घर लोन फ्री झाले. ५ . वर्ष२०१५ मध्ये कंपनीतले काही आर्थिक बाबीत हुशार लोक भेटले आणि म्युच्युअल फंडांबद्दल समजत गेले. २-३ फंडात पैसे गुंतवत गेलो, बरा फायदा झाला. सध्या ८-१० फंडात गुंतवणूक चालु आहे. ६. शेअर मार्केट कडे पुन्हा लक्ष दिले. लाँग टर्म गुंतवणूकीचे फायदे समजत गेले.[आदर्श --वॉरेन बफे/कै.राकेश झुन्झुनवाला/नंदन निलेकणी(७७०० करोड)] मग हळूहळू चांगले शेअर्स लक्ष ठेवुन जमवत गेलो, एफ डी मधील थोडीफार रक्कम हळूहळू तिकडे वळवली. आता मुलालाही ट्रेडिंग खाते काढुन दिले आहे. दर महिन्याला काही रक्कम त्याला देतो अट एकच-नीट समजून गुंतव आणि २५ वर्षाचा होईतो विकु नकोस. ७. कूटचलनात पैसे गुंतवायचा प्रयत्न केला पण तिथे मार्केट रिस्क खूप आहे आणि त्यामानाने फायदा वाटला नाही, म्हणुन आता फक्त लक्ष ठेवुन असतो. ८. सेकंड होम्,जमीन्,फार्म हाऊस वगैरे आपल्यासाठी नाही. असा सगळा प्रवास आहे. बाकी रोज व्यायाम, रोज काम, रोज अभ्यास्,रोज काही छंद, रोज ध्यान धारणा असे सगळे थोड्या प्रमाणात नियमित करत राहीले तर माणुस सुखी होतो म्हणे. तेव्हा पैशाखेरीज ईतरही बाबी महत्वाच्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

राघव Mon, 09/25/2023 - 16:19
वाह! खूप सुंदर अन् चांगली माहिती. डायवर्स गुंतवणूक! :-)
..वगैरे आपल्यासाठी नाही.
हे खूप आवडले. आपल्याला काय करायचे किंवा काय झेपेल ते आपण ठरवायला पाहिजे. जिकडे स्वतः लक्ष घालता येईल तितपतच करावे, हे अगदी योग्य आहे!

सुबोध खरे Tue, 09/26/2023 - 19:48
१) The sad truth is that we spend more time teaching children how to swim than to manage money. २) Cash-rich but time-poor parents who say “yes” to every want, guiltily buying all manner of gifts and treats for their children, normalise unhealthy spending habits. ३)money means nothing much but before you utter the sentence make sure you have enough of it with you.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 09/26/2023 - 20:07
एकंदर आपल्याकडे (मराठी घरांमध्ये) आर्थिक साक्षरता याकडे फारसे गंभीरतेने पाहिले जात नाही. पैसे कसे मिळवायचे याचे शिक्षण घेण्यात जास्त वेळ दिला जातो परंतु मिळवलेले पैसे कसे वाढवायचे याचे शिक्षण अभावानेच मिळते. यामुळे "अंथरूण पाहून पाय पसरवा" सारखा निम्न मध्यमवर्गीय सल्लाच जास्त दिला जातो. आपले पाय आहेत त्यापेक्षा मोठे अंथरूण घेण्याचा विचारही करत नाही. यामुळे कित्येक लोक आयुष्यभर काटकसर करून जगताना दिसतात आणि त्यालाच मी समाधानाने आणि सुखाने जगलो असे नाव देताना आढळतात. मी अनारक्षित डब्यापासून ते व्हिस्टाडोम पर्यंत रेल्वेच्या सर्व वर्गात प्रवास केला. तेंव्हा अनारक्षित डबाच कसा छान असतो असला दळभद्री विचार कधीही केला नाही. हा विचार म्हणजे चाळीतच जास्त प्रेम असतं किंवा एकत्र कुटुंबच कसं चांगलं याइतकाच दळभद्री विचार आहे. चांगला फ्लॅट विकून चाळीत जाणारा एकही मनुष्य मला आजतागायत दिसलेला नाही. आपल्या मुलीचे आवर्जून एकत्र कुटुंबात लग्न करणारा बाप अभावानेच आढळेल. मी सुरक्षित सरकारी नोकरी १८ वर्षांनी सोडून विना निवृत्तीवेतन बाहेर पडलो आणि आजतागायत कोणत्याही महिन्यात सरकारी नोकरीपेक्षा कमी पैसे मिळाले नाहीत. आपल्या मुलांना केवळ आर्थिक साक्षरता नव्हे तर आर्थिक सुशिक्षण देणे आवश्यक आहे. मुंबईत मोठी मोठी रुग्णालये उभे करणार्यात एकही मराठी माणूस नाही तर बाहेरून आलेले सिंधी गुजराती लोकच जास्त आहेत. तेंव्हा समाजसेवाच करायची असेल तरी सुद्धा बक्कळ पैसे कमवा स्वतः सुद्धा उपभोग घ्या आणि समाजाचे सुद्धा भले करा. उगाच श्रीमंती लुळी पांगळीच असते आणि गरिबी धट्टीकट्टी असते सारखे भिकारडे समाजवादी/ साम्यवादी विचार आपण जितक्या लवकर टाकून देऊ तितका आपला आर्थिक सामाजिक आणि मानसिक विकास लवकर होईल. सुविनियोगात समृद्धी हाच मूलमंत्र खरा.

सुबोध खरे Tue, 09/26/2023 - 20:14
माझ्या माहितीतील एक रेल्वे मध्ये सामान्य कारकून असलेल्या माणसाने थोडेसे पैसे साचले कि एक एक समभाग घे असे करत करत संचय करत तीन कोटीची संपत्ती जमा केली. त्याच्या मुलाला (बँकेत असलेल्या) त्याच्या पश्चात ती संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ( रुपये दीड लाख मुद्रांक शुलक वकिलाची फी इ साठी) चक्क तात्पुरतं कर्ज काढावं लागलं. जर रेल्वेत सामान्य कारकून असे करू शकतो तर आपण का नाही? आपण "काही तरी कारणे काढून चालढकल करत राहतो" आणि संधी येऊन सुद्धा त्याचा उपयोग (आणि नंतर उपभोग) करू शकत नाही.

कर्नलतपस्वी Wed, 09/27/2023 - 07:41
त्याच्या मुलाला (बँकेत असलेल्या) त्याच्या पश्चात ती संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ( रुपये दीड लाख मुद्रांक शुलक वकिलाची फी इ साठी) चक्क तात्पुरतं कर्ज काढावं लागलं. बापाकडे तीन कोटी आणी मुलाला दिड लाखाचं कर्ज घ्यावे लागले.... नवलच ... आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जण,अपवाद सोडा, अर्थिक नियोजन हे सर्वचजण करत असतात. प्रत्येकाची पद्धत निराळी. कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न घेणे आणी दुबई ला एक्स्पोर्ट करणे हे सुद्धा अर्थिक नियोजन. मराठवाड्यातील तरूण शेतकऱ्याने आजोबांच्या सल्ल्यानुसार कोरडवाहू आर्धाया एकरावर कर्टुले रानभाजीचे उत्पन्न घेऊन अर्ध्या एकरावर दोन एकर शेतजमीन खरेदी केली. रिक्षाचालकाचा मुलगा, मुलगी आय आय टी मधे,कलेक्टर बनणे,उच्च शिक्षित होणे हे सुद्धा अर्थिक नियोजन. अर्थिक नियोजन या गोष्टीकडे कुठल्याही चौकटीतून बघणे चुकीचे ठरेल. अर्थात अर्थिक नियोजन करण्यासाठी प्राथमिक गरजा भागवण्या इतपत ही प्राप्ती नसेल तर अर्थिक नियोजन काय करणार. खर्या अर्थाने अर्थिक नियोजन म्हणजे आहे त्या परिस्थितीतून एक पाऊल पुढे जाणे,आत्मनिर्भर बनणे म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

अमर विश्वास Wed, 09/27/2023 - 11:12
कर्नल सर ... थोडा वेगळा विचार मांडतो ... कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न घेणे आणी दुबई ला एक्स्पोर्ट करणे हे सुद्धा अर्थिक नियोजन.... हे काही पटले नाही ... ही बिझिनेस आयडिया असू शकते. Entrepreneurship म्हणा हवं तर ... आपला उत्पन्न वाढवणे , त्यासाठी वेगवेगळे उपाय (sources) शोधणे हे business / Entrepreneurship म्हणता येईल ... आलेला पैसा (उत्पन्न) त्याचे आपण पुढे काय करतो ते आर्थिक नियोजन दोन्ही आवश्यक आहे ... पण त्यासाठी वेगवेगळे कौशल्य (Skillset) आणि दृष्टिकोन (mindset) आवश्यक आहे आणि एक जमले म्हणजे दुसरे जमतेच असे नाही

कर्नलतपस्वी Wed, 09/27/2023 - 11:32
मला समजलेले अर्थीक नियोजन.... पैसा गुंतवा पैसा वाढवा. कुणी एफ डी,कुणी शेअर मार्केट ,कुणी शेतीत . नो रिस्क लो रिस्क, हाय रिस्क कोरडवाहू शेतीत कूपनलिका, मोटार, ठिबक सिंचन सारखे प्रकल्पातून उत्पादन वाढवणे म्हणजेच पैसा वृद्धिंगत करणे. तुमच्याच भाषेत, इन्स्ट्रूमेन्ट कुठलेही असो पैसा वाढणे महत्वाचे. ढुंगणावर ठिगळं लावलेली चड्डी घालून येणारा वर्गमित्र आता बुडाखाली एस यु व्ही घेऊन फिरतोय. वर्गमित्राने स्नेहसंमेलनात मांडव गुलाबाने भरून टाकला होता. मराठी घराघरात अर्थीक नियोजन या विषयावर संस्कार होताना दिसतात. फक्त म्युच्युअल फंड, शेअर मार्केट म्हणजेच अर्थीक नियोजन असा अर्थ मुळीच नसावा एवढेच माझे म्हणणे. बाकी आजची पिढी मागच्या पिढी पेक्षा या बाबतीत जास्त जागरूक दिसते.

In reply to by कर्नलतपस्वी

राघव Wed, 09/27/2023 - 13:03
बरोबर. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करणे हे देखील आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे. कोणती कल्पना चालेल आणि कोणती नाही याचं स्वॉट अ‍ॅनालिसिस करून तशा पद्धतीनं व्यापाराचा स्त्रोत तयार करणं ही उद्योजगता/आंत्रप्रिनरशिप. कर्नलसाहेब तुमचं म्हणणं काय ते समजतंय आणि बहुतांश मध्यमवर्गीयांची आपल्या पिढीत अगदी हातातोंडाशी गाठ हीच अवस्था होती हे देखील मान्य आहे. याचा अर्थ त्यांनी समाधान मिळवलं नाही असं मला म्हणायचं नाहीये. ढोबळ मानानं असं म्हणता येईल की, पैसा हे विनियोगासाठी गरजेचं साधन आहे आणि समाधान हे त्या विनियोगातून मिळालेलं फळ आहे. अर्थात् कमी पैसा म्हणजे समाधान कमी असं नाही हे मान्य आहे. माझा मुद्दा फक्त "मला त्या अर्थकारणातलं काही कळत नाही ब्वॉ" अशी मानसिकता बदलण्याबद्दल होता कारण अशी मानसिकता आपल्या पुढच्या पिढीत आपसुक उतरते आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी खूप वेळ लागतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त Wed, 09/27/2023 - 14:27
मराठी घराघरात अर्थीक नियोजन या विषयावर संस्कार होताना दिसतात. फक्त म्युच्युअल फंड, शेअर मार्केट म्हणजेच अर्थीक नियोजन असा अर्थ मुळीच नसावा एवढेच माझे म्हणणे.
आमुचेही हेचि म्हणणे. माझ्या अमेरिकेतल्या मुलाने काही काळ एक उद्योग करून बघितला होता (सध्या त्याला 'पिकलबॉल' खेळण्याची गोडी लागल्याने तो बंद केला आहे): अ‍ॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अ‍ॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो. मुख्य मेहनत म्हणजे भाड्याची ट्रक घेऊन सामान घरी आणून ते स्वतः उतरवणे आणि गराजमधे व्यवस्थित लावून ठेवणे. नंतर हळू हळू विकले जाते. त्यातल्या काही वस्तू घरी वापरण्यासारख्याही असतात. यातून एक वेगळ्याच प्रकारचे व्यवहारचातुर्यही विकसित होते. गंमत म्हणजे जे काही थोडेसे भारतीय वस्तू घ्यायला येतात त्यापैकी काहीजण आणखी घासाघीस करतात किंवा सामान घरी घेऊन गेल्यावर त्यात अमुक खोट आहे, सबब सामान परत घेऊन जा आणि पैसे परत करा, नाहीतर वाईट रिव्हू देऊ अशी धमकी देतात. अशा अनुभवांमुळे भारतीय व्यक्तीने फोनवर पृच्छा केली तर वस्तू विकली गेली असे सांगायला सुरुवात केली होती. त्यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते. वस्तूत काही कमतरता असेल तर स्वतः ठीक करून घेतात. मी घरी असल्याने बरेचदा मीच त्या वस्तू काढून द्यायचो, तेंव्हा इथेच आधी उघडून, तपासून खात्री करून घ्या असे संगायचो. सामान गोदामातून आणताना त्यात काय काय आहे ते सगळे कळत नाही. मोठमोठे सोफे, पलंग, ट्रेड मिल, गाद्या अश्या सामानापासून किरकोळ वस्तूंपर्यंत काहीही असू शकते. परंतु नुकसान मात्र होत नाही. (आपला पोरगा फावल्या वेळात टीव्ही बघत लोळण्यापेक्षा काहीतरी धडपड, उद्योग करतो किंवा खेळात प्राविण्य मिळवतो आहे, हे आमचे समाधान)

In reply to by चित्रगुप्त

राघव Wed, 09/27/2023 - 14:43
अ‍ॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अ‍ॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो.
भारी कल्पना आहे! आवडली! :-)
यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते.
होय, हे बऱ्याच लोकांकडून ऐकलंय. आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते! त्यातूनच ओरबाडून घेण्याची वृत्ती आलेली आहे. असो.

चित्रगुप्त Wed, 09/27/2023 - 16:33
आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते!
-- त्याबरोबरच अर्ध्या किंमतीत सामान मिळत असूनही एकादा स्क्रू निखळलेला असणे एवढ्या क्षुल्लक कारणावरून "आम्ही पैसे देतो आहे" अशी मुजोरी दाखवत 'ती परत घेऊन जा आणि पैसे परत करा नाहीतर खराब रिव्हू देऊ' हे आणखी वरून.

निनाद गुरुवार, 09/28/2023 - 06:55
काहीही करा पण स्थावर मालमत्ता नक्की बनवा. माझ्या अनुभवात आजवर हेच सर्वात स्थिर राहिले आहे. राहते घर झाल्या नंतर अधिक गुंतवणूक म्हणून शक्य तो जमिन घेतली असेल तर चांगले. त्यानंतर मोक्यावरचे दुकान, विमानतळालगत मोठ्या जमिनीवरील गोडाऊन, हे ही चांगले असेल. बाकी इतर बाबतीत ज्ञान कमी आणि त्यातही हात पोळलेले असल्याने त्यावर बोलणे शक्य नाही.

In reply to by निनाद

अमर विश्वास गुरुवार, 09/28/2023 - 10:04
स्थावर मालमत्ता हा मुद्दा एकदम बरोबर आहे ... गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ? यात लिहिल्याप्रमाणे स्थावर मालमत्ता हा महत्वाचा asset class आहे ... त्याकडे दुर्लक्ष करू नका ... मी स्वतः या asset class मधून भरपूर नफा कमावला आहे .. एकदा नाही अनेकदा ... त्यामुळे स्वानुभवाने सांगतो ... याचा जरूर वापर करा

अहिरावण Fri, 09/29/2023 - 13:24
अनेकांनी आर्थिक नियोजनाचे महत्व फार छान सांगितले. नवी पिढी याबाबत सजग आहे आणि मागील पिढीत जे त्रास भोगावे लागले ते भोगावे लागणार नाहीत असे अनेकांना वाटते. त्याचबरोबर नवी पिढी नात्यांचे नियोजन पण छान करते, नात्यांची ओझी वागवत नाहीत. कित्येक तर नवरा बायको नाते सुद्धा फटकन तोडून टाकते. आर्थिक समृद्धी असल्याने नात्यांची गरजच वाटत नाही. मागील पिढी आजी अजोबा, आई बाप, काका काकू, आत्या मावश्या अशी नाती पदरमोड करुन सांभाळायची. पुर्वजांचे आशीर्वाद मिळाले पण वंशज त्यांच्यावर थुंकले. प्राक्तन प्रत्येकाचे. आर्थिक समृद्धीच्या जोरावर वॄध्दाश्रमात रहाणारेआणि तिथे रहाणे अगदी घरच्यांसोबत राहिल्यासारखे वाटते असे अभिमानाने सांगणारे पाहीले की कीव वाटते.

In reply to by अहिरावण

राघव Sat, 09/30/2023 - 00:14
नात्यांच्या नियोजनाचा विचारही कधी मनात आला नाही ब्वॉ. उलट मला स्वतःला तर घर माणसांनी भरलेलं आवडतं. त्यात वडील माणसं (कोणीही) आणिक जास्त! मित्र, नाती तशी भरपूर आहेत, पण एखाद्या कारणासाठी म्हणून आजवर एक मित्रही केला नाही.. नाती तर जाऊच देत. देवकृपेनं असा मानसिक विकार झाला नाही मला अजून. असो. मागे एका धाग्यावर एक प्रतिसाद दिला होता, तो इथं उद्धृत करावासा वाटतो -
कितीही म्हटलं तरी आपलं कुणी आपल्यासोबत आहे ही भावनाच खूप जणांना दिलासा देणारी असते. दोन उदा: १. एक म्हातारी, जन्मभर जॉब केला. तोवर तोंडाच्या पट्ट्यानं सगळ्या जवळच्यांना दुखवून ठेवलं. ज्या मुलानं तिची जबाबदारी घेतली तो नेमका लवकर गेला. बाकीच्या दोघांनी हात वर केले. अक्षरशः १ महिनासुद्धा कुणी ठेवून घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती. त्यातच ती गेली. २. एक म्हातारी, विधुराशी लग्न केलं. जन्मभर जॉब केला. उभी हयात लोकं जोडण्यात गेलीत. प्रचंड भोग भोगलेत पण मनातले आणि तोंडातले मार्दव कधी कमी झाले नाही. आज एक सावत्र मुलगी आणि एक सख्खी मुलगी आहे असे लोकांना सांगीतले तरी खोटं वाटेल इतकं प्रेम आहे. दोन्ही मुली स्वतःहून आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी भांडतात. नातवंडांना आजीला बघीतलं की गगन ठेंगणं होतं. आनंद ओसंडून वाहणारं घर आहे. पुन्हा म्हणतो, समजूतदारपणा नसलेल्या व्यक्तीचा सहवास, मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीतील असो, त्रासदायकच असतो.
जीभेवर गुळाची ढेप, मनांत आशावादी आनंद, सगळ्यांवर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती, स्वतःच्या शरीराच्या मर्यादांची जाणीव ठेवूनही शक्यतो स्वतःची कामं स्वतः करण्याची हातोटी, कुणी मागीतलाच तर आपुलकीनं पण निर्लिप्तपणे सल्ला देण्याचं कसब आणि या सर्व गुणांच्या जोडीला निग्रही व्यक्तिमत्व असूनही असलेला गोड विनय...! अहो इतके गुण आहेत ना या वर उल्लेखलेल्या म्हातारीत की जगावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल. म्हटलं तर सगळ्यांत आहे म्हटलं तर पूर्ण अलिप्त! मी स्वतः या आजींना मागच्या १० वर्षांपासून बघतोय.. आजतागायत एकदासुद्धा कधी वैताग, नैराश्य, चिडचिड असं झालेलं बघीतलं नाही मी त्यांचं.. अगदी त्यांची स्वतःची तब्येत खराब असतांना देखील! त्यांच्याकडे बघून असं वाटतं की वृद्धाश्रम माणसाच्या मनातच असतो कुठेतरी. आपल्यावर कोण प्रेम करतं यापेक्षा, आपण सगळ्यांचं अजून किती प्रेमानं केलं पाहिजे या दृष्टीकोनातून आयुष्य घडवणं सोपं नाही.. तेही लाचारीतून नव्हे, तर मनापासून! आपला स्वभाव बदलणं आपल्याच हातात असतं.. पण स्वतःकडे त्यासाठी डोळसपणे बघायला हवं.

In reply to by राघव

अहिरावण Sat, 09/30/2023 - 10:26
>>>नात्यांच्या नियोजनाचा विचारही कधी मनात आला नाही ब्वॉ. उलट मला स्वतःला तर घर माणसांनी भरलेलं आवडतं. त्यात वडील माणसं (कोणीही) आणिक जास्त! हल्ली अशा वृत्तीला शिकले सवरलेले पैसेवाले लोक दळभद्री वृत्ती असे नाव देतात असे ऐकले आहे.

In reply to by राघव

कंजूस Sat, 09/30/2023 - 15:21
काही प्रसिद्ध लोकांची चरित्रे,आत्मकथनं वाचल्यावर (१९००-१९५०) समजलं की नात्यातल्या लोकांच्या मदतीनेच त्यांचं जीवन सोपे,यशस्वी झाले.

अमर विश्वास Fri, 09/29/2023 - 16:44
आर्थिक समृद्धीच्या जोरावर वॄध्दाश्रमात रहाणारेआणि तिथे रहाणे अगदी घरच्यांसोबत राहिल्यासारखे वाटते असे अभिमानाने सांगणारे पाहीले की कीव वाटते. यात कीव वाटण्यासारखे काय आहे ? सगळ्यांनी मुलांसोबत राहिले पाहिजे असे थोडीच आहे ? त्यांनी आनंदी राहण्याचा मार्ग शोधला हे खरे तर कौतुकास्पद आहे

In reply to by अमर विश्वास

अहिरावण Fri, 09/29/2023 - 19:24
सहमत आहे. परंतु अशांच्या शब्दांमधील अभिनिवेश आणि डोळ्यांतील भाव मेळ खात नाहीत ही कीव करण्याची बाब. प्रत्यक्षातील अशा लोकांशी थोडी चर्चा केली की मुखवटे खरडले जातात.

In reply to by अहिरावण

पण तरीही बोलतो उदा.१. बायको गेली. नवरा वय वर्षे ७५+ ,दोन मुली परदेशात स्थायिक--. एकटे राहण्यापेक्षा वृद्धाश्रम काय वाईट? उदा.२. नवरा गेला,मुलासुनेशी पटत नाही म्हणुन २-४ दिवसापेक्षा जास्त राहणे नको. वय ८०+ मग वृद्धाश्रम काय वाईट? उदा.३--नवरा-बायको दोघे ८०+. पैसा भरपूर. मोठे घर, पण मुलगा/मुलगी वेगळे राहतात. घराचा मेंटेनन्स जमत नाही. नोकर चाकर ठेवणे भरवशाचे वाटत नाही. मग वृद्धाश्रम काय वाईट? उदा.४-- उदा.३ मध्ये एक जोडीदार अपंग किवा दिर्घकाळ आजारी. मग वृद्धाश्रम काय वाईट?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अहिरावण Fri, 09/29/2023 - 20:03
सहमत आहे. वृद्धाश्रम ही ठीकच बाब आहे. माझ्या मुळ प्रतिसादातील वाक्य पुन्हा देतो
त्याचबरोबर नवी पिढी नात्यांचे नियोजन पण छान करते, नात्यांची ओझी वागवत नाहीत. कित्येक तर नवरा बायको नाते सुद्धा फटकन तोडून टाकते. आर्थिक समृद्धी असल्याने नात्यांची गरजच वाटत नाही.
फक्त कीव अशी वाटते की असे लोक (वर तुम्ही दिलेली चार उदाहरणे + विविध शेकडो उदाहरणे) यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात. वादग्रस्त मुद्दा आहे हे मान्य. कदाचित मला नेमके काय खटकत आहे आणि सांगावेसे वाटत आहे त्यासाठी योग्य वाक्यरचना करता येत नाही असे दिसते. दोष माझ्या भाषाअज्ञानाचा असावा असे वाटते

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Fri, 09/29/2023 - 22:31
यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात.
गेल्या वर्षी पुण्यातील एका महागड्या वृद्धाश्रमात (दरमहा ४५,००० + औषधे वगैरे) माझा मोठा भाऊ (वय ९०) आणि दुसर्या तशाच एकात माझे गुरुतुल्य चित्रकार मित्र (वय ९०) यांना भेटायला जाऊन आलो. मुळात दोघेही अत्यंत आनंदी, उद्योगी पण आता 'थिजलेले डोळे आणि हाताश भाव'... त्यांच्याहूनही वाईट अवस्थेतले भकास, निराश, निव्वळ मरणाची वाट बघत असलेले अनेक लोक तिथे बघून प्रचंड धक्का बसला होता. काही जणांचे तिथे हॅप्पी बड्डे वगैरे मनवले जात होते, नातेवाईक आलेले होते पण खुद्द त्या वृद्धांच्या चेहर्यावरून त्यातले वैयर्थ स्पष्ट दिसून येत होते. माझे चित्रकार मित्र त्यापूर्वी एकटे इंदुरात रहात होते, शेजारी पाजारी मदत करायचे, डबा पोचवायचे. पण पुण्यात रहणार्या मुलाने बोलावून घेतले आणि काही महिन्यांनी वृद्धाश्रमात ठेवले. त्यांना कुठून मुलाकडे आलो असे वाटत होते. (आता दोघेही निवर्तले आणि सुटका झाली) -- वादग्रस्त मुद्दा आहे खरा, आणि कुणाच्या नशीबात कसा शेवट लिहीलेला आहे, ते अगम्य असते. नको ते दीर्घायुष्य. सगळे काही ठीक असतानाच उचल रे देवा, असे वाटत असूनही नव्वद-शंभर वर्षे जगलेले आमच्या कुटुंबात आहेत.

कर्नलतपस्वी Sat, 09/30/2023 - 07:54
अर्थिक नियोजन सोप्पे आहे पण नात्यांचे नियोजन म्हणजे तारेवरील कसरत. आताची परिस्थिती पहाता मन उद्विग्न होते. कुणाची चुक कोण बरोबर, शेवटी प्रारब्ध म्हणून श्रीकृष्णार्प्णमस्तू म्हणायचें व पुढे चालायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण Sat, 09/30/2023 - 10:36
>>प्रारब्ध अहो पण प्रारब्ध प्रारब्ध असे काही नसते. आपण जे काही ठरवू तेच होत असते आणि तेच, तसेच करायचे असते असे शिकले सवरलेले लोक सांगतात. प् रारब्ध म्हटले की कर्म योग आला आणि मग तेच ते पुनर्जन्म आणि जनम जनम के फेरे आले... तसं नसत काही असे कळवळून किती तरी लोक सांगत आहेत आणि आपण ऐकतच नाही. काय म्हणावे या कर्माला... प्रारब्धच दुसरे काय ! एकत्र कुटुंब दळभद्री, विभक्त कुटुंबही दळभद्री, एकल कुटुंबही दळभद्री, एकटा जीव तो सुद्धा दळभद्री. जळ्ळं मेलं मानवाचं जिणं... दळभद्री !! त्यातला त्यात एकत्र कुटूंब बरं... मेलो तर ज्यांना आपण आयुष्यभर आपलं मानलं (त्यांनी मानलं की नाही हा भाग वायला) ते आपलं प्रेत जनरीतीसाठी तरी उचलून स्मशानात नेऊन एकदाचं जाळून टाकू याला म्हणुन जाळतात. कुणा ति-हाईताने अग्निडाग देण्यापेक्षा आपल्याच रक्ताच्या माणसाने आपल्याला जाळलेले काय वाईट? असो ज्याचा त्याचा विचार... किती का दळभद्री असेना..

In reply to by वामन देशमुख

अहिरावण Mon, 10/02/2023 - 13:42
गाडीला चाक असले की हवी तिथे आणि हवी तशी नेता येते. चाकामुळे मानवी जीवन खुप सुसह्य झाले. सगळी प्रगती चाकामुळे झाली. चाक थांबले की प्रगती थांबते.

कंजूस Sat, 09/30/2023 - 15:30
आर्थिक नियोजनापासून ते पार "कुटुंबनियोजनाचार विचार काय होतं की एखाद्या मनुष्यास इर्षा , महत्त्वाकांक्षा असते. त्याला आर्थिक घौडदौड करायची असते, नवीन आव्हानं पेलायची असतात. यश मिळत असतं. अशावेळी त्यांचे नातेवाईक म्हणतात तू हो पुढं, आम्ही तुझे घर,मुले संभाळू. आणि मग तो टिपुकल्या संसारात न अडकता मोठमोठी कामं पार पाडताना दिसतो. कुटुंबातील हे नियोजन गुप्त रीतीने काम करत असते.

राघव Mon, 10/02/2023 - 22:07
कशाला हा नकारात्मक सूर लागतोय अन् का ते उपरोधाचं बोलणं येतंय ते मला समजण्यापलिकडे आहे. आर्थिक नियोजन करणे म्हणजे नातेवाईकांपासून दूर जाणे, आपण आणि आपलं छोटं कुटुंब हेच बरं, नकोत ती माणसं.. असं असलंच पाहिजे काय? उलट आहे त्या लोकांसाठी, जे उत्पन्न आहे त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि सगळ्यांचं आयुष्य अधिक सुकर व्हावं यालाच आर्थिक नियोजन म्हणायला नको काय? काही लोकं वाईट वागतात म्हणून सगळेच वाईट म्हणतांना, तोच न्याय काही माणसं चांगली म्हणून सगळीच चांगली असं का नसावं? असो. ज्याचा त्याचा अनुभव आणि मत वेगवेगळं असणारंच. त्यामुळे सगळ्यांतून चांगलं काहितरी घ्यावं आणि पुढचा विचार घ्यावा, हे योग्य. आर्थिक नियोजन करतांना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, काय कटाक्षानं टाळलं पाहिजे, त्या अनुषंगानं आणिक मुद्दे असू शकतील. जसं, - वय कमी असतांना थोडी का होईना गुंतवणूक सुरु केली तर धडपड करून शिकण्यात जवळपास ३-४ वर्षे लागतात. त्यामुळे त्यानंतर ज्यावेळी नियमित रक्कम हाती येऊ लागेल त्यावेळी तिचा वापर अधिक योग्यपणे करण्यास व्यक्ती तयार असेल आणि लवकर स्थिरता येईल. - या कमी वयातील घेतलेल्या अनुभवाचा एक आणिक फायदा म्हणजे आपलं विचारांचं क्षितिज लवकर रुंदावतं, ज्याचा कोणतेही निर्णय घेण्यात उपयोग होतो.

निनाद गुरुवार, 10/05/2023 - 05:11
कुणास स्वतःच्या अनुभवातून काही आणिक सांगावेसे वाटले तर जरूर लिहावे.
माझ्या मित्राचे वडील व्यावसायिक होते. त्यांनी त्या काळात मला सल्ला दिला होता - 'तुला आयुष्यात पुढे जायचे असेल तर घेता येईल तेव्हढे कर्ज घे आणि जमिनीत गुंतव - तू त्या शिवाय आयुष्यात प्रगति करणार नाहीस' अर्थात तरुण वय आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोनच नसल्याने हा सल्ला मी ऐकला नव्हता. पण माझ्या एका मित्राने मात्र तो ऐकला होता. आणि त्याने त्या काळात प्रचंड धडपड करून वडिलांशी डिल करत-करत त्यांना अगदी मोक्यावरचे एक दुकान घ्यायला लावले होते. वडिल नोकरी करणारे अणि मध्यमवर्गिय. त्याकाळात हे फार मोठे कर्ज होते! कर्ज असल्याने त्याने सुरुवाती पासून नोकरी आणि शर्ट्स विकण्याचा जोड व्यवसाय केला. या मित्राने केलेली ही अगदी तरुण वयातली गुंतवणूक या सार्‍या कुटुंबाला पुढे खूप हात देऊन गेली. त्यांची आर्थिक ओढाताण होत होती पण त्या काळात अवाढव्य वाटणारे लाखांचे कर्ज पुढे जेमेतम सात ते नऊ वर्षात अगदीच आवाक्यातले दिसू लागले होते. दुकानाची किंमत दहा वर्षात दुपटीच्या पुढे गेली. त्यावर बँक मॅनेजर अजून कर्ज घ्या म्हणू लागला. मोक्यावर असल्याने दुकान सदैव भाड्याने जायचे. एका काळात अचानक नोकरी गेल्यावर सहा महिने या भाड्याची मदत झाली होती. या अनुभवाने पुढे जाऊन त्याने अजून दोन दुकाने घेतली. पुढे अनेक जमिनी घेतल्या आणि घेतच राहिला. कर्जे कशी घ्यायची यासाठी अनेक सीए त्याला मदत करतात. अनेक वकिलांची सल्ला-मसलत चाललेली असते. आणि आता त्याचा तो प्रमुख व्यवसाय बनला आहे. कर्ज घेतांना उपयोगी येते म्हणून टाईमपास म्हणून नोकरी करतो. आजही जमिनी घेतोच आहे आणि किमान दहा कोटींचे कर्ज तो कायम 'राखून' असतो! अर्थात उशिराने शहाणपण आल्यावर आम्हीही पुढे त्याच मार्गाने गेलो - पण शेवटी गेलेला काळ भरून काढणे शक्य नसते. त्यामुळे त्याच्या येव्हढे प्रचंड मोठे नेटवर्क सर्कल आणि त्या मार्फत मिळणारी मोक्यांच्या जमिनींची माहिती योग्य वेळी हातात येणे शक्य होत नाही. आता हा मित्र अनेक जमिनींचा मालक झाला असल्याने राजकिय व्यक्तिमत्वे त्याच्याशी जवळीक साधत राहतात. त्याला आपल्या प्रकल्पात ओढायचा प्रयत्न करतात - आणि माझा मित्र अजून श्रीमंत होत राहतो! सांगण्याचा उद्देश-
  1. नविन नोकरी लागली आहे? - लगेच स्थावर गुंतवणूक करा. एका क्षणाचा ही व्यय करू नका.
  2. नविन प्रकल्प कुठे येत आहेत याचा सदैव मागोवा घ्या.
  3. शक्यतो नविन प्रकल्प येण्या आधी जमिनी घेता आल्यास उत्तम.
  4. इतक्या दूर काय कामाची जमिन वगैरे विचार करू नका. दूर जमिनी असली तरी भाव वाढत राहतो.
  5. जमिनीचा नक्की भाव काय आहे हे सदैव तपासत रहा.
  6. जेथे जमिन घ्यायची आहे तेथे जमिन विकायची आहे असे सांगून भाव तपासा - खरा भाव समोर येईल.
  7. जमिन घेतांना वकिल आणि कागदपत्रे सर्व तपासून घेणे आवश्यक आहे.
  8. दुकान घेणे उत्तम असते - शक्य तो मोक्यावरचे दुकान घ्या.
  9. दुकान जेव्हढ्या मोठ्या रस्त्यावर घेता येइल तेथे घ्या.
  10. दुकान जेव्हढे मोठे घेता येइल तेवढे मोठे घ्या.
  11. चांगले सीए आणि वकील यांची मदत सदैव घ्या, त्यांना हाताशी ठेवा
  12. जमिनी शोधणारे एजंटसच्या कायम संपर्कात रहा.
असे तुम्ही कदाचित केले ही असेल. आणि आज कर्जात बुडाल्याचा त्रास होत असेल. पण स्थावर नावावर असेल तर येत्या काळात त्यातून बाहेर पडाल याची खात्री बाळगा.

In reply to by निनाद

निनाद Tue, 10/10/2023 - 08:40
खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे. यामुळे तुम्ही जमा केलेली संपत्ती ही विनासायास तुमच्या नॉमिनीकडे ( ट्रस्ट बेनेफिशयरी) जाऊ शकते. आणि यावर बहुतेकवेळा कॅपिटल गेन्स टॅक्स लागत नाही. संपत्ती नेहमी ट्रस्टमध्ये घ्या. ह सल्ला मी जरूर देईन. यामध्ये तुमच्या संपत्तीची सुरक्षा फार जास्त असते. विश्वस्त या नात्याने तुम्ही कधीही ट्रस्टच्या अटी बदलू शकता. तुम्ही लाभार्थी काढून टाकू शकता, नवीन नियुक्त करू शकता आणि ट्रस्टमधील मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी अटी सुधारू शकता. मी यातला तज्ञ नाही त्यामुळे जाणत्या अकाउंटंट आणि हुषार वकिलाकडून हा ट्रस्ट चा सेट अप बनवून घ्या. त्याची मालकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला द्या. त्या कंपनीचे डायरेक्टर तुम्हीच रहा. या शिवाय अविभक्त हिंदु कुटुंब या सेटअप चा वापर करता येऊ शकतो. या अशा व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असते. थोडा पैसा जाईल पण व्यवस्था बनेल आणि संपत्तीची कार्यपद्धती बनेल. श्रीमंत होणेच महत्त्वाची नाही तर श्रीमंत राहणे हे ही महत्त्वाचे असते.

अमर विश्वास Tue, 10/10/2023 - 12:06
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. किंवा उतारवयात स्वतःला बेनिफिट मिळावा आणि नंतर वारसांना म्ह्णून हा उत्तम पर्याय आहे .. पण आर्थिंक नियोजन हे त्याहून खूप वेगळे आहे

In reply to by अमर विश्वास

निनाद Tue, 10/10/2023 - 13:19
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.

अमर विश्वास Tue, 10/10/2023 - 13:58
तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र वाचा म्हणजे झाले खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे. हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.

चित्रगुप्त Sun, 09/24/2023 - 19:24
या बाबतीतला माझा अनुभव म्हणजे जरा बरी नोकरी लागल्यावर पन्नाशीत सुमारे आठ-दहा वर्षे दर महिन्याला पोस्टाची NSC घेणे यापलिकडे काहीही केले नाही. एकदा कुणाच्या तरी सल्ल्याप्रमाणे काही म्युच्युअल फंड का काय घेतले त्यात नुकसानच झाले, ते अक्कलखाती जमा केले. बाकी प्रापंचिक खर्च आणि घर बांधणे यातून शिल्लक कधीच रहायची नाही. गेल्या वर्षी घर विकून आलेले पैसे आता 'वाढवायचे' नसून 'खर्च करायचे' असल्याने एफडीशिवाय अन्य काही केलेले नाही. या बाबतीत आवड, अभ्यास आणि ज्ञान शून्य असल्याने त्या वाटेलाच गेलो नाही. मात्र नशिबाने एकंदरित आयुष्य चांगले व्यतीत झाले आणि जन्मभर विविध छंदांचा पाठपुरावा लहानपणापासून आजतागायत अव्याहतपणे करता आला.
आणि ती वेळ न साधल्यानं आपण किती वेळ वाया घालवला हे आठवून आज फार फार खेद वाटतो.
अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.
अर्थकारणातलं आपल्याला काही कळत नाही" हे भूषण नसून विदारक आहे हे समजायला हवं. हे असले विचार सर्वस्वी अकारण, अहितकारक आहेत
-- जे आपल्याला कळत/आवडत नाही, त्या वाटेला लागण्याऐवजी आपण आपल्या आवडत्या गोष्टींचा पाठपुरावा करत राहिलो तर आपले जीवन सफळ, परिपूर्ण, समाधानकारक, सार्थक होते असा माझा अनुभव आहे. आपण आपल्या आवडीचे कार्य निष्ठेने करत आहोत, हे समाधान फार मोठे असते. पैसा नशिबाने येत-जात असतो. ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही. -- अर्थात हे माझे अनुभवातून आलेले शहाणपण आहे. इतरांचे अनुभव वेगळे असू शकतात.

In reply to by चित्रगुप्त

राघव Mon, 09/25/2023 - 00:29
कॉमी आणि चित्रगुप्त सर, आपल्या प्रतिसादा साठी धन्यवाद!
जन्मभर विविध छंदांचा पाठपुरावा लहानपणापासून आजतागायत अव्याहतपणे करता आला.
अगदीच अव्याहतपणे नाही, पण हे मी देखील करत आलोय आणि त्यातला आनंद नेहमीच उल्हसित करून जातो हे अगदीच खरे आहे! :-)
अशा प्रकारचा 'फार फार खेद' करणे याला काहीही अर्थ नाही. संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने जरी तो वेळ 'वाया घालवला' असे वाटत असले तरी त्या काळात अनेक सुंदर गोष्टी जीवनात घडल्या असतील, त्यांच्या स्मृतीत रमणे उत्तम. नशिबात असेल तेच, तेवढेच आणि तेंव्हाच मिळते, हे मला स्वतःच्या अनुभवातून उमगले आहे.
नंतर खेद करण्यात अर्थ नाही हे जरी खरे असले तरी, पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यावेळेस योग्य गुंतवणूक केलेली असती तर घरी देखील हातभार लावता आला असता, वडिलांवर असलेला भार जरा हलका करता आला असता, इतकेच म्हणायचे होते.
ज्यांना अर्थकारणातले काही कळत नाही, त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नये. तो आपला मार्ग नव्हे हे समजून घ्यावे. त्यात विदारक, अहितकारक असे काही नाही.
:-) माझे विधान सरसकट नाही, तसे सूचीत झाले असल्यास क्षमस्व. विदारक आणि अहितकारक हे त्यांच्यासाठी आहे की जे योग्य प्रयत्न करण्याआधीच ठरवून बसतात की "आपल्याला काही समजत नाही." एखाद्या गोष्टीचा बागुलबुवा करून घेणे हे अहितकारकच आहे. हे मी स्वतः केलेले आहे. पण जेव्हा समजून घ्यायला घेऊन बसलो तर लक्षात आले की, हे फार काही रॉकेट सायन्स नाही. काही बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या, डोके लावायचे आणि प्रयत्न करून पहायचे इतकेच केले.. त्यातूनही बरेच काही करता आले. अजूनही स्टॅटिस्टिक्सच्या वाट्याला जाऊन सगळे समजून घेणे झालेले नाही.. पण मनावर घेतले तर तेही काही अशक्य वगैरे नाही. एखाद्या गोष्टीची गरज नसणे वेगळे आणि एखाद्या बागुलबुव्यापोटी त्या गोष्टीच्या वाटेलाच न जाणे वेगळे, इतकेच. पुनःश्च धन्यवाद!

कर्नलतपस्वी Mon, 09/25/2023 - 06:26
मी किंवा चित्रगुप्त मागील पिढीतले. अगदीच मोजका पगार, पाच सहा भावंड,म्हातारे आईवडील, बहिणी च्या लग्नात हातभार, भावांचे शिक्षण अशा वाडा संस्कृतीत वाढलेले. मार्केट या नावावर फक्त भाजी मार्केट माहीत असलेले. शरद तळवलकर, ए के हंगल कडून प्राॅव्हिडंट फडांचे महत्व कळालेले. मोहम्मद रफी कडून "वो दुनिया बाबूल का घर ,ये दुनिया ससूराल", कळाले. "कारल्याचा वेल लाव गं सुने, मग जा आपुल्या माहेरा", तेव्हा बहुतेक जण कारल्याचा वेल लावून केव्हां कारली येतील वाट बघत बसलेले. बरेचसे कारली यायच्या आगोदरच माहेरी निघून गेलेले. कसले नियोजन आणी काय.... पुढे काळ बदलला,परीवार नियोजन आल्यावर बर्या पैकी पैसा हातात खेळू लागला. एकत्र कुटुंब ते एकच कुटुंब अशी परिस्थिती, "आपळो छोकरो,आपळो धनी बरोबरच आपळो मनी" संस्कृती वाढीस लागली. अर्थिक नियोजनाचे वारे वाहू लागले.

चित्रगुप्त Mon, 09/25/2023 - 07:05
@कर्नल तपस्वी: थोडक्यात अगदी नेमके सांगितलेत. आमच्या आणखी आधीच्या पिढीच्या (शहरात रहाणार्या) लोकांपैकी कित्येकांना तर आयुष्यात स्वतःचे घर घेता आले नव्हते. माझ्या लहानपणी ज्या घरात रहायचो त्याचे भाडे मुळात साडेसात रुपये होते ते नंतर वाढत पंचवीस पर्यंत झाले होते. मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला होता (दोन वर्षांनंतर ते सोडून दिले) त्याची सहा महिन्याची फी पावणे दोनशे रुपये होती, ती सुद्धा जमवणे वडिलांना कठीण जायचे. मला दीडशे रुपये महिन्याची पहिली नोकरी लागली, त्यानंतर महाराष्ट्र बँकेत खाते उघडले ते पाच रुपये जमा करून. कसली बचत आणि कसले नियोजन. शेयर मार्केट वगैरे शब्द पण ऐकले नव्हते... पण त्याकाळी जो आनंद उपभोगला, त्याची सर कशालाच नाही.

In reply to by चित्रगुप्त

राघव Mon, 09/25/2023 - 09:38
माझ्या वडिलांच्या बाबतीत असं झालेलं आहे. अगदी कमी पगार, घरात माणसं ४-५ किंवा अधिक, त्यात आणिबाणीत फसलेलं घरचं बजेट.. त्यावेळी जे कर्जाचं शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागलं ते जवळ-जवळ ३० वर्ष चाललं. सगळं निभावून झालं, पण बहुतांश मध्यमवर्गीयांची अशीच परिस्थिती होती असं वाटतं.

कंजूस Mon, 09/25/2023 - 08:27
लहानपणी वर्तनाचे संस्कार होतात. तसे आर्थिक संस्कारही होणे गरजेचे असते. त्यातूनच बचत, गुंतवणूक आणि मौजमजा किती करणे हे ठरवणे पुढे सोपे जाते. मोठेपणी मित्रांच्या जोडीने काही करताना वाहवत जाणे टाळता येते. संस्कार झाले नसल्यास निरीक्षण करून शिकले पाहिजे.

In reply to by कंजूस

राघव Mon, 09/25/2023 - 09:48
लाख बोललात कंकाका. हे असं कमीत कमी शब्दांत सांगता यायला पाहिजे राव. :-) का कुणास ठाऊक पण घरी मी हे पाहिलंय की नियोजनाच्या विचारालाच फाट्यावर मारलेले असायचे. आई काटकसरीनं जपून पैसे खर्च करायची कारण मुळात पैसाच पुरेसा नसायचा. हिशेब लिहून ठेवायची. पण बाबांना ते पटायचं नाही. त्यांचं आपलं साधं धोरण म्हणजे "आले ते जमा, गेले तो खर्च, राहिले ती शिल्लक".. अर्थात् शिल्लक बहुदा उरायची नाहीच. म्हणायचे फार पैसा-पैसा करू नये! यामुळं आईनंही पुढे लक्ष काढून घेतलं. गुंतवणुकीचं नियोजन म्हणजे पैशाचा हव्यास नाही, हे बाळकडू त्यामुळं आम्हाला मिळालंच नाही. :-)

In reply to by राघव

कर्नलतपस्वी Mon, 09/25/2023 - 10:15
आडात असेल तर पोहर्यात येईल आशा परिस्थितीत कसले संस्कार आणी कसले नियोजन. पण एक मात्र नक्कीच शिकवलंय आंथरूण पाहून पाया पसरावे हे ज्यांनी गाठी बांधलं त्यांची तीसरी पिढी व्यवस्थित अर्थीक नियोजन करत आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची ,सर्व उलगडून सांगता येत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Mon, 09/25/2023 - 12:01
कर्नल, सहमत. पण होतं काय की कुणीतरी सुरुवात करायला तर हवी. मग पुढचा शहाणा होतो. आपल्या समाजातले लोक आपल्यासारखेच वागत असतात आणि तिथून काही शिकता येत नाही. दुसरीकडे पाहून हळूहळू मतं बनवायची आणि मग वेळ येईल तेव्हा उडी घ्यायची. हल्ली बऱ्याच स्कीम्स ( योजना) खुणावत असतात. त्यात काही मुलांसाठी पंधरा वर्षांच्या. ती मोठी झाली की शिक्षणासाठी पैसे मिळतील. त्याचं काय झालं? मिळणारी रक्कम आताच्या शिक्षणाला पुरते का? जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत काही वेगळे निर्णय घेता येत नाहीत. बाकी सामान्य गुंतवणूकदार काय करतो तर जिथे बरीच चर्चा झाली तिथे घुसतो आणि हुशार लोक त्यात अगोदर घुसून त्यावेळी बाहेर पडत असतात. पण हे सर्व निरीक्षण करूनच मिळवायचं असतं.

अमर विश्वास Mon, 09/25/2023 - 10:11
आर्थिक नियोजन .. म्हणजे आजच्या साठी उत्पन्न खर्चाचा ताळमेळ आणि भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक ... आर्थिक नियोजनाचे थोडेसे आरोग्यासारखे आहे .. आजारी पडलो कि आपल्याला डॉक्टर आठवतो ... बाकी वेळी आपण वाट्टेल ते खाऊन , व्यायामाचा कंटाळा करून आरोग्याचा घात करत असतो .. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने वाट्टेल ते खाणे म्हणजे अनावश्यक खर्च ... आणि व्यायाम म्हणजे गुतंवणूक ... आज नको वाटली तरी भविष्यसाठी आवश्यक ... तसेच डॉक्टर म्हणजे आर्थिक सल्लागार ... जसे आपण डॉक्टर कडे जातो .. स्वतः औषध घेत नाही ... तसेच गरज असेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घेण आवश्यक आहे आर्थिक सल्लागार .. यातही दोन प्रकार आहेत ... Finanacial Planner वर Investment Consultant ... शेवटी योग्य डॉक्टर गाठणेही महत्वाचे ...

In reply to by अमर विश्वास

राघव Mon, 09/25/2023 - 16:14
अ‍ॅनालॉजी आवडली! पण स्वतः थोडादेखील अभ्यास केल्याविना कोणत्याही प्लॅनर कडे संपूर्ण पोर्टफोलीओ देण्याच्या मी विरुद्ध आहे. मागे एकदा एका प्लॅनरसोबत मीटींग झाली. तेव्हा त्याचा सल्ला होता की सध्याच्या गुंतवणुकीतून मी काही भाग विकावा आणि त्याच्याकडे द्यावा. त्यावर मी त्याला म्हटले "ही गुंतवणूक करतांना माझा काहीएक विचार होता. आज जर मी ती गुंतवणूक मोडायची असेल तर मला तसं सबळ कारण सांग. केवळ तुला गुंतवणुकीसाठी निधी द्यायचा एवढे एक कारण पुरेसे नाही." त्यानंतर चर्चा बंद झाली! :-)

जाणकार मिपाकरांच्या मताच्या प्रतिक्षेत. वाखूसा. माझे २ पैसे--लिक्विडीटी,सिक्युरिटी,ग्रोथ(तरलता,सुरक्षा,परतावा)--या त्रिसूत्रीवर बाजार चालतो असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याप्रमाणे खालील मुद्दे मांडतो १.२००१ च्या आसपास नोकरी लागली तेव्हा आईच्या सल्ल्याने काही एन एस सी प्रमाणपत्रे घेउन ठेवली होती. तेव्हा ती ई ई ई (एग्झम्प्ट्*३) कॅटेगरीमधे होती. त्यांची मुदत संपल्यावर मात्र पुन्हा घेतली नाहीत कारण तोवर त्याना टॅक्स ऑन मॅचुरिटी लागला. २. यथावकाश पी पी एफ खाते उघडले. त्यात जमेल तसे पैसे टाकायचो. ते अजुन चालु आहे. ३.मग एल आय सी मध्ये गुंतवणूक वाढवत नेली, पण कालांतराने समजले की विमा आणि गुंतवणूक हे वेगळे विषय आहेत.- विम्यामुळे संरक्षण मिळते पण तुमचा रायडर्स मुळे फायदा कमी होतो. तेव्हा चालु केलेल्या पॉलिसी आता फक्त उपचार म्हणून चालु ठेवल्यात. ४. मग हळूहळू शेअर मार्केट बद्दल समजले. ती चुकीची वेळ होती(२००९) त्यामुळे थोडे पैसे बुडले. मग काही वर्षे गप्प बसलो.घर घेतले, त्यामुळे होम लोनमधे सगळे पैसे घातले आणि ते फेडले. हाती पैसा शून्य, पण घर लोन फ्री झाले. ५ . वर्ष२०१५ मध्ये कंपनीतले काही आर्थिक बाबीत हुशार लोक भेटले आणि म्युच्युअल फंडांबद्दल समजत गेले. २-३ फंडात पैसे गुंतवत गेलो, बरा फायदा झाला. सध्या ८-१० फंडात गुंतवणूक चालु आहे. ६. शेअर मार्केट कडे पुन्हा लक्ष दिले. लाँग टर्म गुंतवणूकीचे फायदे समजत गेले.[आदर्श --वॉरेन बफे/कै.राकेश झुन्झुनवाला/नंदन निलेकणी(७७०० करोड)] मग हळूहळू चांगले शेअर्स लक्ष ठेवुन जमवत गेलो, एफ डी मधील थोडीफार रक्कम हळूहळू तिकडे वळवली. आता मुलालाही ट्रेडिंग खाते काढुन दिले आहे. दर महिन्याला काही रक्कम त्याला देतो अट एकच-नीट समजून गुंतव आणि २५ वर्षाचा होईतो विकु नकोस. ७. कूटचलनात पैसे गुंतवायचा प्रयत्न केला पण तिथे मार्केट रिस्क खूप आहे आणि त्यामानाने फायदा वाटला नाही, म्हणुन आता फक्त लक्ष ठेवुन असतो. ८. सेकंड होम्,जमीन्,फार्म हाऊस वगैरे आपल्यासाठी नाही. असा सगळा प्रवास आहे. बाकी रोज व्यायाम, रोज काम, रोज अभ्यास्,रोज काही छंद, रोज ध्यान धारणा असे सगळे थोड्या प्रमाणात नियमित करत राहीले तर माणुस सुखी होतो म्हणे. तेव्हा पैशाखेरीज ईतरही बाबी महत्वाच्या.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

राघव Mon, 09/25/2023 - 16:19
वाह! खूप सुंदर अन् चांगली माहिती. डायवर्स गुंतवणूक! :-)
..वगैरे आपल्यासाठी नाही.
हे खूप आवडले. आपल्याला काय करायचे किंवा काय झेपेल ते आपण ठरवायला पाहिजे. जिकडे स्वतः लक्ष घालता येईल तितपतच करावे, हे अगदी योग्य आहे!

सुबोध खरे Tue, 09/26/2023 - 19:48
१) The sad truth is that we spend more time teaching children how to swim than to manage money. २) Cash-rich but time-poor parents who say “yes” to every want, guiltily buying all manner of gifts and treats for their children, normalise unhealthy spending habits. ३)money means nothing much but before you utter the sentence make sure you have enough of it with you.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Tue, 09/26/2023 - 20:07
एकंदर आपल्याकडे (मराठी घरांमध्ये) आर्थिक साक्षरता याकडे फारसे गंभीरतेने पाहिले जात नाही. पैसे कसे मिळवायचे याचे शिक्षण घेण्यात जास्त वेळ दिला जातो परंतु मिळवलेले पैसे कसे वाढवायचे याचे शिक्षण अभावानेच मिळते. यामुळे "अंथरूण पाहून पाय पसरवा" सारखा निम्न मध्यमवर्गीय सल्लाच जास्त दिला जातो. आपले पाय आहेत त्यापेक्षा मोठे अंथरूण घेण्याचा विचारही करत नाही. यामुळे कित्येक लोक आयुष्यभर काटकसर करून जगताना दिसतात आणि त्यालाच मी समाधानाने आणि सुखाने जगलो असे नाव देताना आढळतात. मी अनारक्षित डब्यापासून ते व्हिस्टाडोम पर्यंत रेल्वेच्या सर्व वर्गात प्रवास केला. तेंव्हा अनारक्षित डबाच कसा छान असतो असला दळभद्री विचार कधीही केला नाही. हा विचार म्हणजे चाळीतच जास्त प्रेम असतं किंवा एकत्र कुटुंबच कसं चांगलं याइतकाच दळभद्री विचार आहे. चांगला फ्लॅट विकून चाळीत जाणारा एकही मनुष्य मला आजतागायत दिसलेला नाही. आपल्या मुलीचे आवर्जून एकत्र कुटुंबात लग्न करणारा बाप अभावानेच आढळेल. मी सुरक्षित सरकारी नोकरी १८ वर्षांनी सोडून विना निवृत्तीवेतन बाहेर पडलो आणि आजतागायत कोणत्याही महिन्यात सरकारी नोकरीपेक्षा कमी पैसे मिळाले नाहीत. आपल्या मुलांना केवळ आर्थिक साक्षरता नव्हे तर आर्थिक सुशिक्षण देणे आवश्यक आहे. मुंबईत मोठी मोठी रुग्णालये उभे करणार्यात एकही मराठी माणूस नाही तर बाहेरून आलेले सिंधी गुजराती लोकच जास्त आहेत. तेंव्हा समाजसेवाच करायची असेल तरी सुद्धा बक्कळ पैसे कमवा स्वतः सुद्धा उपभोग घ्या आणि समाजाचे सुद्धा भले करा. उगाच श्रीमंती लुळी पांगळीच असते आणि गरिबी धट्टीकट्टी असते सारखे भिकारडे समाजवादी/ साम्यवादी विचार आपण जितक्या लवकर टाकून देऊ तितका आपला आर्थिक सामाजिक आणि मानसिक विकास लवकर होईल. सुविनियोगात समृद्धी हाच मूलमंत्र खरा.

सुबोध खरे Tue, 09/26/2023 - 20:14
माझ्या माहितीतील एक रेल्वे मध्ये सामान्य कारकून असलेल्या माणसाने थोडेसे पैसे साचले कि एक एक समभाग घे असे करत करत संचय करत तीन कोटीची संपत्ती जमा केली. त्याच्या मुलाला (बँकेत असलेल्या) त्याच्या पश्चात ती संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ( रुपये दीड लाख मुद्रांक शुलक वकिलाची फी इ साठी) चक्क तात्पुरतं कर्ज काढावं लागलं. जर रेल्वेत सामान्य कारकून असे करू शकतो तर आपण का नाही? आपण "काही तरी कारणे काढून चालढकल करत राहतो" आणि संधी येऊन सुद्धा त्याचा उपयोग (आणि नंतर उपभोग) करू शकत नाही.

कर्नलतपस्वी Wed, 09/27/2023 - 07:41
त्याच्या मुलाला (बँकेत असलेल्या) त्याच्या पश्चात ती संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ( रुपये दीड लाख मुद्रांक शुलक वकिलाची फी इ साठी) चक्क तात्पुरतं कर्ज काढावं लागलं. बापाकडे तीन कोटी आणी मुलाला दिड लाखाचं कर्ज घ्यावे लागले.... नवलच ... आपापल्या कुवतीनुसार प्रत्येक जण,अपवाद सोडा, अर्थिक नियोजन हे सर्वचजण करत असतात. प्रत्येकाची पद्धत निराळी. कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न घेणे आणी दुबई ला एक्स्पोर्ट करणे हे सुद्धा अर्थिक नियोजन. मराठवाड्यातील तरूण शेतकऱ्याने आजोबांच्या सल्ल्यानुसार कोरडवाहू आर्धाया एकरावर कर्टुले रानभाजीचे उत्पन्न घेऊन अर्ध्या एकरावर दोन एकर शेतजमीन खरेदी केली. रिक्षाचालकाचा मुलगा, मुलगी आय आय टी मधे,कलेक्टर बनणे,उच्च शिक्षित होणे हे सुद्धा अर्थिक नियोजन. अर्थिक नियोजन या गोष्टीकडे कुठल्याही चौकटीतून बघणे चुकीचे ठरेल. अर्थात अर्थिक नियोजन करण्यासाठी प्राथमिक गरजा भागवण्या इतपत ही प्राप्ती नसेल तर अर्थिक नियोजन काय करणार. खर्या अर्थाने अर्थिक नियोजन म्हणजे आहे त्या परिस्थितीतून एक पाऊल पुढे जाणे,आत्मनिर्भर बनणे म्हणेन.

In reply to by कर्नलतपस्वी

अमर विश्वास Wed, 09/27/2023 - 11:12
कर्नल सर ... थोडा वेगळा विचार मांडतो ... कोरडवाहू शेतीतून गुलाबाचं उत्पन्न घेणे आणी दुबई ला एक्स्पोर्ट करणे हे सुद्धा अर्थिक नियोजन.... हे काही पटले नाही ... ही बिझिनेस आयडिया असू शकते. Entrepreneurship म्हणा हवं तर ... आपला उत्पन्न वाढवणे , त्यासाठी वेगवेगळे उपाय (sources) शोधणे हे business / Entrepreneurship म्हणता येईल ... आलेला पैसा (उत्पन्न) त्याचे आपण पुढे काय करतो ते आर्थिक नियोजन दोन्ही आवश्यक आहे ... पण त्यासाठी वेगवेगळे कौशल्य (Skillset) आणि दृष्टिकोन (mindset) आवश्यक आहे आणि एक जमले म्हणजे दुसरे जमतेच असे नाही

कर्नलतपस्वी Wed, 09/27/2023 - 11:32
मला समजलेले अर्थीक नियोजन.... पैसा गुंतवा पैसा वाढवा. कुणी एफ डी,कुणी शेअर मार्केट ,कुणी शेतीत . नो रिस्क लो रिस्क, हाय रिस्क कोरडवाहू शेतीत कूपनलिका, मोटार, ठिबक सिंचन सारखे प्रकल्पातून उत्पादन वाढवणे म्हणजेच पैसा वृद्धिंगत करणे. तुमच्याच भाषेत, इन्स्ट्रूमेन्ट कुठलेही असो पैसा वाढणे महत्वाचे. ढुंगणावर ठिगळं लावलेली चड्डी घालून येणारा वर्गमित्र आता बुडाखाली एस यु व्ही घेऊन फिरतोय. वर्गमित्राने स्नेहसंमेलनात मांडव गुलाबाने भरून टाकला होता. मराठी घराघरात अर्थीक नियोजन या विषयावर संस्कार होताना दिसतात. फक्त म्युच्युअल फंड, शेअर मार्केट म्हणजेच अर्थीक नियोजन असा अर्थ मुळीच नसावा एवढेच माझे म्हणणे. बाकी आजची पिढी मागच्या पिढी पेक्षा या बाबतीत जास्त जागरूक दिसते.

In reply to by कर्नलतपस्वी

राघव Wed, 09/27/2023 - 13:03
बरोबर. उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत तयार करणे हे देखील आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे. कोणती कल्पना चालेल आणि कोणती नाही याचं स्वॉट अ‍ॅनालिसिस करून तशा पद्धतीनं व्यापाराचा स्त्रोत तयार करणं ही उद्योजगता/आंत्रप्रिनरशिप. कर्नलसाहेब तुमचं म्हणणं काय ते समजतंय आणि बहुतांश मध्यमवर्गीयांची आपल्या पिढीत अगदी हातातोंडाशी गाठ हीच अवस्था होती हे देखील मान्य आहे. याचा अर्थ त्यांनी समाधान मिळवलं नाही असं मला म्हणायचं नाहीये. ढोबळ मानानं असं म्हणता येईल की, पैसा हे विनियोगासाठी गरजेचं साधन आहे आणि समाधान हे त्या विनियोगातून मिळालेलं फळ आहे. अर्थात् कमी पैसा म्हणजे समाधान कमी असं नाही हे मान्य आहे. माझा मुद्दा फक्त "मला त्या अर्थकारणातलं काही कळत नाही ब्वॉ" अशी मानसिकता बदलण्याबद्दल होता कारण अशी मानसिकता आपल्या पुढच्या पिढीत आपसुक उतरते आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी खूप वेळ लागतो.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त Wed, 09/27/2023 - 14:27
मराठी घराघरात अर्थीक नियोजन या विषयावर संस्कार होताना दिसतात. फक्त म्युच्युअल फंड, शेअर मार्केट म्हणजेच अर्थीक नियोजन असा अर्थ मुळीच नसावा एवढेच माझे म्हणणे.
आमुचेही हेचि म्हणणे. माझ्या अमेरिकेतल्या मुलाने काही काळ एक उद्योग करून बघितला होता (सध्या त्याला 'पिकलबॉल' खेळण्याची गोडी लागल्याने तो बंद केला आहे): अ‍ॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अ‍ॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो. मुख्य मेहनत म्हणजे भाड्याची ट्रक घेऊन सामान घरी आणून ते स्वतः उतरवणे आणि गराजमधे व्यवस्थित लावून ठेवणे. नंतर हळू हळू विकले जाते. त्यातल्या काही वस्तू घरी वापरण्यासारख्याही असतात. यातून एक वेगळ्याच प्रकारचे व्यवहारचातुर्यही विकसित होते. गंमत म्हणजे जे काही थोडेसे भारतीय वस्तू घ्यायला येतात त्यापैकी काहीजण आणखी घासाघीस करतात किंवा सामान घरी घेऊन गेल्यावर त्यात अमुक खोट आहे, सबब सामान परत घेऊन जा आणि पैसे परत करा, नाहीतर वाईट रिव्हू देऊ अशी धमकी देतात. अशा अनुभवांमुळे भारतीय व्यक्तीने फोनवर पृच्छा केली तर वस्तू विकली गेली असे सांगायला सुरुवात केली होती. त्यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते. वस्तूत काही कमतरता असेल तर स्वतः ठीक करून घेतात. मी घरी असल्याने बरेचदा मीच त्या वस्तू काढून द्यायचो, तेंव्हा इथेच आधी उघडून, तपासून खात्री करून घ्या असे संगायचो. सामान गोदामातून आणताना त्यात काय काय आहे ते सगळे कळत नाही. मोठमोठे सोफे, पलंग, ट्रेड मिल, गाद्या अश्या सामानापासून किरकोळ वस्तूंपर्यंत काहीही असू शकते. परंतु नुकसान मात्र होत नाही. (आपला पोरगा फावल्या वेळात टीव्ही बघत लोळण्यापेक्षा काहीतरी धडपड, उद्योग करतो किंवा खेळात प्राविण्य मिळवतो आहे, हे आमचे समाधान)

In reply to by चित्रगुप्त

राघव Wed, 09/27/2023 - 14:43
अ‍ॅमेझॉन वरून (किंवा अन्य मोठमोठ्या स्टोअर्स वगैरे मधून) घेतलेल्या ज्या वस्तू परत केल्या जातात, त्या साठवण्याची भलीमोठी गोदामे असतात. अधून मधून त्या सामानाचा लिलाव केला जातो. अल्प किंमतीत ट्रकभर सामान मिळते ते आणायचे. घरी त्यातली प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून अ‍ॅमेझॉन वर तिची जी किंमत असेल त्याच्या ५०-६० टक्के किंमतीत रोख पैसे घेऊन विकायची (फेसबुक मार्फत) यात बराच नफा मिळतो.
भारी कल्पना आहे! आवडली! :-)
यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते.
होय, हे बऱ्याच लोकांकडून ऐकलंय. आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते! त्यातूनच ओरबाडून घेण्याची वृत्ती आलेली आहे. असो.

चित्रगुप्त Wed, 09/27/2023 - 16:33
आपल्याकडे मुख्यतः फुकट ते पौष्टिक अशी मानसिकता दिसते!
-- त्याबरोबरच अर्ध्या किंमतीत सामान मिळत असूनही एकादा स्क्रू निखळलेला असणे एवढ्या क्षुल्लक कारणावरून "आम्ही पैसे देतो आहे" अशी मुजोरी दाखवत 'ती परत घेऊन जा आणि पैसे परत करा नाहीतर खराब रिव्हू देऊ' हे आणखी वरून.

निनाद गुरुवार, 09/28/2023 - 06:55
काहीही करा पण स्थावर मालमत्ता नक्की बनवा. माझ्या अनुभवात आजवर हेच सर्वात स्थिर राहिले आहे. राहते घर झाल्या नंतर अधिक गुंतवणूक म्हणून शक्य तो जमिन घेतली असेल तर चांगले. त्यानंतर मोक्यावरचे दुकान, विमानतळालगत मोठ्या जमिनीवरील गोडाऊन, हे ही चांगले असेल. बाकी इतर बाबतीत ज्ञान कमी आणि त्यातही हात पोळलेले असल्याने त्यावर बोलणे शक्य नाही.

In reply to by निनाद

अमर विश्वास गुरुवार, 09/28/2023 - 10:04
स्थावर मालमत्ता हा मुद्दा एकदम बरोबर आहे ... गुंतवणूक --- का ? कधी? कशी ? कुठे ? यात लिहिल्याप्रमाणे स्थावर मालमत्ता हा महत्वाचा asset class आहे ... त्याकडे दुर्लक्ष करू नका ... मी स्वतः या asset class मधून भरपूर नफा कमावला आहे .. एकदा नाही अनेकदा ... त्यामुळे स्वानुभवाने सांगतो ... याचा जरूर वापर करा

अहिरावण Fri, 09/29/2023 - 13:24
अनेकांनी आर्थिक नियोजनाचे महत्व फार छान सांगितले. नवी पिढी याबाबत सजग आहे आणि मागील पिढीत जे त्रास भोगावे लागले ते भोगावे लागणार नाहीत असे अनेकांना वाटते. त्याचबरोबर नवी पिढी नात्यांचे नियोजन पण छान करते, नात्यांची ओझी वागवत नाहीत. कित्येक तर नवरा बायको नाते सुद्धा फटकन तोडून टाकते. आर्थिक समृद्धी असल्याने नात्यांची गरजच वाटत नाही. मागील पिढी आजी अजोबा, आई बाप, काका काकू, आत्या मावश्या अशी नाती पदरमोड करुन सांभाळायची. पुर्वजांचे आशीर्वाद मिळाले पण वंशज त्यांच्यावर थुंकले. प्राक्तन प्रत्येकाचे. आर्थिक समृद्धीच्या जोरावर वॄध्दाश्रमात रहाणारेआणि तिथे रहाणे अगदी घरच्यांसोबत राहिल्यासारखे वाटते असे अभिमानाने सांगणारे पाहीले की कीव वाटते.

In reply to by अहिरावण

राघव Sat, 09/30/2023 - 00:14
नात्यांच्या नियोजनाचा विचारही कधी मनात आला नाही ब्वॉ. उलट मला स्वतःला तर घर माणसांनी भरलेलं आवडतं. त्यात वडील माणसं (कोणीही) आणिक जास्त! मित्र, नाती तशी भरपूर आहेत, पण एखाद्या कारणासाठी म्हणून आजवर एक मित्रही केला नाही.. नाती तर जाऊच देत. देवकृपेनं असा मानसिक विकार झाला नाही मला अजून. असो. मागे एका धाग्यावर एक प्रतिसाद दिला होता, तो इथं उद्धृत करावासा वाटतो -
कितीही म्हटलं तरी आपलं कुणी आपल्यासोबत आहे ही भावनाच खूप जणांना दिलासा देणारी असते. दोन उदा: १. एक म्हातारी, जन्मभर जॉब केला. तोवर तोंडाच्या पट्ट्यानं सगळ्या जवळच्यांना दुखवून ठेवलं. ज्या मुलानं तिची जबाबदारी घेतली तो नेमका लवकर गेला. बाकीच्या दोघांनी हात वर केले. अक्षरशः १ महिनासुद्धा कुणी ठेवून घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती. त्यातच ती गेली. २. एक म्हातारी, विधुराशी लग्न केलं. जन्मभर जॉब केला. उभी हयात लोकं जोडण्यात गेलीत. प्रचंड भोग भोगलेत पण मनातले आणि तोंडातले मार्दव कधी कमी झाले नाही. आज एक सावत्र मुलगी आणि एक सख्खी मुलगी आहे असे लोकांना सांगीतले तरी खोटं वाटेल इतकं प्रेम आहे. दोन्ही मुली स्वतःहून आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी भांडतात. नातवंडांना आजीला बघीतलं की गगन ठेंगणं होतं. आनंद ओसंडून वाहणारं घर आहे. पुन्हा म्हणतो, समजूतदारपणा नसलेल्या व्यक्तीचा सहवास, मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीतील असो, त्रासदायकच असतो.
जीभेवर गुळाची ढेप, मनांत आशावादी आनंद, सगळ्यांवर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती, स्वतःच्या शरीराच्या मर्यादांची जाणीव ठेवूनही शक्यतो स्वतःची कामं स्वतः करण्याची हातोटी, कुणी मागीतलाच तर आपुलकीनं पण निर्लिप्तपणे सल्ला देण्याचं कसब आणि या सर्व गुणांच्या जोडीला निग्रही व्यक्तिमत्व असूनही असलेला गोड विनय...! अहो इतके गुण आहेत ना या वर उल्लेखलेल्या म्हातारीत की जगावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणता येईल. म्हटलं तर सगळ्यांत आहे म्हटलं तर पूर्ण अलिप्त! मी स्वतः या आजींना मागच्या १० वर्षांपासून बघतोय.. आजतागायत एकदासुद्धा कधी वैताग, नैराश्य, चिडचिड असं झालेलं बघीतलं नाही मी त्यांचं.. अगदी त्यांची स्वतःची तब्येत खराब असतांना देखील! त्यांच्याकडे बघून असं वाटतं की वृद्धाश्रम माणसाच्या मनातच असतो कुठेतरी. आपल्यावर कोण प्रेम करतं यापेक्षा, आपण सगळ्यांचं अजून किती प्रेमानं केलं पाहिजे या दृष्टीकोनातून आयुष्य घडवणं सोपं नाही.. तेही लाचारीतून नव्हे, तर मनापासून! आपला स्वभाव बदलणं आपल्याच हातात असतं.. पण स्वतःकडे त्यासाठी डोळसपणे बघायला हवं.

In reply to by राघव

अहिरावण Sat, 09/30/2023 - 10:26
>>>नात्यांच्या नियोजनाचा विचारही कधी मनात आला नाही ब्वॉ. उलट मला स्वतःला तर घर माणसांनी भरलेलं आवडतं. त्यात वडील माणसं (कोणीही) आणिक जास्त! हल्ली अशा वृत्तीला शिकले सवरलेले पैसेवाले लोक दळभद्री वृत्ती असे नाव देतात असे ऐकले आहे.

In reply to by राघव

कंजूस Sat, 09/30/2023 - 15:21
काही प्रसिद्ध लोकांची चरित्रे,आत्मकथनं वाचल्यावर (१९००-१९५०) समजलं की नात्यातल्या लोकांच्या मदतीनेच त्यांचं जीवन सोपे,यशस्वी झाले.

अमर विश्वास Fri, 09/29/2023 - 16:44
आर्थिक समृद्धीच्या जोरावर वॄध्दाश्रमात रहाणारेआणि तिथे रहाणे अगदी घरच्यांसोबत राहिल्यासारखे वाटते असे अभिमानाने सांगणारे पाहीले की कीव वाटते. यात कीव वाटण्यासारखे काय आहे ? सगळ्यांनी मुलांसोबत राहिले पाहिजे असे थोडीच आहे ? त्यांनी आनंदी राहण्याचा मार्ग शोधला हे खरे तर कौतुकास्पद आहे

In reply to by अमर विश्वास

अहिरावण Fri, 09/29/2023 - 19:24
सहमत आहे. परंतु अशांच्या शब्दांमधील अभिनिवेश आणि डोळ्यांतील भाव मेळ खात नाहीत ही कीव करण्याची बाब. प्रत्यक्षातील अशा लोकांशी थोडी चर्चा केली की मुखवटे खरडले जातात.

In reply to by अहिरावण

पण तरीही बोलतो उदा.१. बायको गेली. नवरा वय वर्षे ७५+ ,दोन मुली परदेशात स्थायिक--. एकटे राहण्यापेक्षा वृद्धाश्रम काय वाईट? उदा.२. नवरा गेला,मुलासुनेशी पटत नाही म्हणुन २-४ दिवसापेक्षा जास्त राहणे नको. वय ८०+ मग वृद्धाश्रम काय वाईट? उदा.३--नवरा-बायको दोघे ८०+. पैसा भरपूर. मोठे घर, पण मुलगा/मुलगी वेगळे राहतात. घराचा मेंटेनन्स जमत नाही. नोकर चाकर ठेवणे भरवशाचे वाटत नाही. मग वृद्धाश्रम काय वाईट? उदा.४-- उदा.३ मध्ये एक जोडीदार अपंग किवा दिर्घकाळ आजारी. मग वृद्धाश्रम काय वाईट?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अहिरावण Fri, 09/29/2023 - 20:03
सहमत आहे. वृद्धाश्रम ही ठीकच बाब आहे. माझ्या मुळ प्रतिसादातील वाक्य पुन्हा देतो
त्याचबरोबर नवी पिढी नात्यांचे नियोजन पण छान करते, नात्यांची ओझी वागवत नाहीत. कित्येक तर नवरा बायको नाते सुद्धा फटकन तोडून टाकते. आर्थिक समृद्धी असल्याने नात्यांची गरजच वाटत नाही.
फक्त कीव अशी वाटते की असे लोक (वर तुम्ही दिलेली चार उदाहरणे + विविध शेकडो उदाहरणे) यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात. वादग्रस्त मुद्दा आहे हे मान्य. कदाचित मला नेमके काय खटकत आहे आणि सांगावेसे वाटत आहे त्यासाठी योग्य वाक्यरचना करता येत नाही असे दिसते. दोष माझ्या भाषाअज्ञानाचा असावा असे वाटते

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त Fri, 09/29/2023 - 22:31
यांचे खोल थिजलेले डोळे आणि हताश भाव पाहीले की कीव वाटते की एवढी सगळी समॄद्धी असूनही म्हातारपणी फक्त मरणाची वाट पहात असतात.
गेल्या वर्षी पुण्यातील एका महागड्या वृद्धाश्रमात (दरमहा ४५,००० + औषधे वगैरे) माझा मोठा भाऊ (वय ९०) आणि दुसर्या तशाच एकात माझे गुरुतुल्य चित्रकार मित्र (वय ९०) यांना भेटायला जाऊन आलो. मुळात दोघेही अत्यंत आनंदी, उद्योगी पण आता 'थिजलेले डोळे आणि हाताश भाव'... त्यांच्याहूनही वाईट अवस्थेतले भकास, निराश, निव्वळ मरणाची वाट बघत असलेले अनेक लोक तिथे बघून प्रचंड धक्का बसला होता. काही जणांचे तिथे हॅप्पी बड्डे वगैरे मनवले जात होते, नातेवाईक आलेले होते पण खुद्द त्या वृद्धांच्या चेहर्यावरून त्यातले वैयर्थ स्पष्ट दिसून येत होते. माझे चित्रकार मित्र त्यापूर्वी एकटे इंदुरात रहात होते, शेजारी पाजारी मदत करायचे, डबा पोचवायचे. पण पुण्यात रहणार्या मुलाने बोलावून घेतले आणि काही महिन्यांनी वृद्धाश्रमात ठेवले. त्यांना कुठून मुलाकडे आलो असे वाटत होते. (आता दोघेही निवर्तले आणि सुटका झाली) -- वादग्रस्त मुद्दा आहे खरा, आणि कुणाच्या नशीबात कसा शेवट लिहीलेला आहे, ते अगम्य असते. नको ते दीर्घायुष्य. सगळे काही ठीक असतानाच उचल रे देवा, असे वाटत असूनही नव्वद-शंभर वर्षे जगलेले आमच्या कुटुंबात आहेत.

कर्नलतपस्वी Sat, 09/30/2023 - 07:54
अर्थिक नियोजन सोप्पे आहे पण नात्यांचे नियोजन म्हणजे तारेवरील कसरत. आताची परिस्थिती पहाता मन उद्विग्न होते. कुणाची चुक कोण बरोबर, शेवटी प्रारब्ध म्हणून श्रीकृष्णार्प्णमस्तू म्हणायचें व पुढे चालायचे.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण Sat, 09/30/2023 - 10:36
>>प्रारब्ध अहो पण प्रारब्ध प्रारब्ध असे काही नसते. आपण जे काही ठरवू तेच होत असते आणि तेच, तसेच करायचे असते असे शिकले सवरलेले लोक सांगतात. प् रारब्ध म्हटले की कर्म योग आला आणि मग तेच ते पुनर्जन्म आणि जनम जनम के फेरे आले... तसं नसत काही असे कळवळून किती तरी लोक सांगत आहेत आणि आपण ऐकतच नाही. काय म्हणावे या कर्माला... प्रारब्धच दुसरे काय ! एकत्र कुटुंब दळभद्री, विभक्त कुटुंबही दळभद्री, एकल कुटुंबही दळभद्री, एकटा जीव तो सुद्धा दळभद्री. जळ्ळं मेलं मानवाचं जिणं... दळभद्री !! त्यातला त्यात एकत्र कुटूंब बरं... मेलो तर ज्यांना आपण आयुष्यभर आपलं मानलं (त्यांनी मानलं की नाही हा भाग वायला) ते आपलं प्रेत जनरीतीसाठी तरी उचलून स्मशानात नेऊन एकदाचं जाळून टाकू याला म्हणुन जाळतात. कुणा ति-हाईताने अग्निडाग देण्यापेक्षा आपल्याच रक्ताच्या माणसाने आपल्याला जाळलेले काय वाईट? असो ज्याचा त्याचा विचार... किती का दळभद्री असेना..

In reply to by वामन देशमुख

अहिरावण Mon, 10/02/2023 - 13:42
गाडीला चाक असले की हवी तिथे आणि हवी तशी नेता येते. चाकामुळे मानवी जीवन खुप सुसह्य झाले. सगळी प्रगती चाकामुळे झाली. चाक थांबले की प्रगती थांबते.

कंजूस Sat, 09/30/2023 - 15:30
आर्थिक नियोजनापासून ते पार "कुटुंबनियोजनाचार विचार काय होतं की एखाद्या मनुष्यास इर्षा , महत्त्वाकांक्षा असते. त्याला आर्थिक घौडदौड करायची असते, नवीन आव्हानं पेलायची असतात. यश मिळत असतं. अशावेळी त्यांचे नातेवाईक म्हणतात तू हो पुढं, आम्ही तुझे घर,मुले संभाळू. आणि मग तो टिपुकल्या संसारात न अडकता मोठमोठी कामं पार पाडताना दिसतो. कुटुंबातील हे नियोजन गुप्त रीतीने काम करत असते.

राघव Mon, 10/02/2023 - 22:07
कशाला हा नकारात्मक सूर लागतोय अन् का ते उपरोधाचं बोलणं येतंय ते मला समजण्यापलिकडे आहे. आर्थिक नियोजन करणे म्हणजे नातेवाईकांपासून दूर जाणे, आपण आणि आपलं छोटं कुटुंब हेच बरं, नकोत ती माणसं.. असं असलंच पाहिजे काय? उलट आहे त्या लोकांसाठी, जे उत्पन्न आहे त्याचा योग्य विनियोग व्हावा आणि सगळ्यांचं आयुष्य अधिक सुकर व्हावं यालाच आर्थिक नियोजन म्हणायला नको काय? काही लोकं वाईट वागतात म्हणून सगळेच वाईट म्हणतांना, तोच न्याय काही माणसं चांगली म्हणून सगळीच चांगली असं का नसावं? असो. ज्याचा त्याचा अनुभव आणि मत वेगवेगळं असणारंच. त्यामुळे सगळ्यांतून चांगलं काहितरी घ्यावं आणि पुढचा विचार घ्यावा, हे योग्य. आर्थिक नियोजन करतांना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, काय कटाक्षानं टाळलं पाहिजे, त्या अनुषंगानं आणिक मुद्दे असू शकतील. जसं, - वय कमी असतांना थोडी का होईना गुंतवणूक सुरु केली तर धडपड करून शिकण्यात जवळपास ३-४ वर्षे लागतात. त्यामुळे त्यानंतर ज्यावेळी नियमित रक्कम हाती येऊ लागेल त्यावेळी तिचा वापर अधिक योग्यपणे करण्यास व्यक्ती तयार असेल आणि लवकर स्थिरता येईल. - या कमी वयातील घेतलेल्या अनुभवाचा एक आणिक फायदा म्हणजे आपलं विचारांचं क्षितिज लवकर रुंदावतं, ज्याचा कोणतेही निर्णय घेण्यात उपयोग होतो.

निनाद गुरुवार, 10/05/2023 - 05:11
कुणास स्वतःच्या अनुभवातून काही आणिक सांगावेसे वाटले तर जरूर लिहावे.
माझ्या मित्राचे वडील व्यावसायिक होते. त्यांनी त्या काळात मला सल्ला दिला होता - 'तुला आयुष्यात पुढे जायचे असेल तर घेता येईल तेव्हढे कर्ज घे आणि जमिनीत गुंतव - तू त्या शिवाय आयुष्यात प्रगति करणार नाहीस' अर्थात तरुण वय आणि गुंतवणुकीचा दृष्टिकोनच नसल्याने हा सल्ला मी ऐकला नव्हता. पण माझ्या एका मित्राने मात्र तो ऐकला होता. आणि त्याने त्या काळात प्रचंड धडपड करून वडिलांशी डिल करत-करत त्यांना अगदी मोक्यावरचे एक दुकान घ्यायला लावले होते. वडिल नोकरी करणारे अणि मध्यमवर्गिय. त्याकाळात हे फार मोठे कर्ज होते! कर्ज असल्याने त्याने सुरुवाती पासून नोकरी आणि शर्ट्स विकण्याचा जोड व्यवसाय केला. या मित्राने केलेली ही अगदी तरुण वयातली गुंतवणूक या सार्‍या कुटुंबाला पुढे खूप हात देऊन गेली. त्यांची आर्थिक ओढाताण होत होती पण त्या काळात अवाढव्य वाटणारे लाखांचे कर्ज पुढे जेमेतम सात ते नऊ वर्षात अगदीच आवाक्यातले दिसू लागले होते. दुकानाची किंमत दहा वर्षात दुपटीच्या पुढे गेली. त्यावर बँक मॅनेजर अजून कर्ज घ्या म्हणू लागला. मोक्यावर असल्याने दुकान सदैव भाड्याने जायचे. एका काळात अचानक नोकरी गेल्यावर सहा महिने या भाड्याची मदत झाली होती. या अनुभवाने पुढे जाऊन त्याने अजून दोन दुकाने घेतली. पुढे अनेक जमिनी घेतल्या आणि घेतच राहिला. कर्जे कशी घ्यायची यासाठी अनेक सीए त्याला मदत करतात. अनेक वकिलांची सल्ला-मसलत चाललेली असते. आणि आता त्याचा तो प्रमुख व्यवसाय बनला आहे. कर्ज घेतांना उपयोगी येते म्हणून टाईमपास म्हणून नोकरी करतो. आजही जमिनी घेतोच आहे आणि किमान दहा कोटींचे कर्ज तो कायम 'राखून' असतो! अर्थात उशिराने शहाणपण आल्यावर आम्हीही पुढे त्याच मार्गाने गेलो - पण शेवटी गेलेला काळ भरून काढणे शक्य नसते. त्यामुळे त्याच्या येव्हढे प्रचंड मोठे नेटवर्क सर्कल आणि त्या मार्फत मिळणारी मोक्यांच्या जमिनींची माहिती योग्य वेळी हातात येणे शक्य होत नाही. आता हा मित्र अनेक जमिनींचा मालक झाला असल्याने राजकिय व्यक्तिमत्वे त्याच्याशी जवळीक साधत राहतात. त्याला आपल्या प्रकल्पात ओढायचा प्रयत्न करतात - आणि माझा मित्र अजून श्रीमंत होत राहतो! सांगण्याचा उद्देश-
  1. नविन नोकरी लागली आहे? - लगेच स्थावर गुंतवणूक करा. एका क्षणाचा ही व्यय करू नका.
  2. नविन प्रकल्प कुठे येत आहेत याचा सदैव मागोवा घ्या.
  3. शक्यतो नविन प्रकल्प येण्या आधी जमिनी घेता आल्यास उत्तम.
  4. इतक्या दूर काय कामाची जमिन वगैरे विचार करू नका. दूर जमिनी असली तरी भाव वाढत राहतो.
  5. जमिनीचा नक्की भाव काय आहे हे सदैव तपासत रहा.
  6. जेथे जमिन घ्यायची आहे तेथे जमिन विकायची आहे असे सांगून भाव तपासा - खरा भाव समोर येईल.
  7. जमिन घेतांना वकिल आणि कागदपत्रे सर्व तपासून घेणे आवश्यक आहे.
  8. दुकान घेणे उत्तम असते - शक्य तो मोक्यावरचे दुकान घ्या.
  9. दुकान जेव्हढ्या मोठ्या रस्त्यावर घेता येइल तेथे घ्या.
  10. दुकान जेव्हढे मोठे घेता येइल तेवढे मोठे घ्या.
  11. चांगले सीए आणि वकील यांची मदत सदैव घ्या, त्यांना हाताशी ठेवा
  12. जमिनी शोधणारे एजंटसच्या कायम संपर्कात रहा.
असे तुम्ही कदाचित केले ही असेल. आणि आज कर्जात बुडाल्याचा त्रास होत असेल. पण स्थावर नावावर असेल तर येत्या काळात त्यातून बाहेर पडाल याची खात्री बाळगा.

In reply to by निनाद

निनाद Tue, 10/10/2023 - 08:40
खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे. यामुळे तुम्ही जमा केलेली संपत्ती ही विनासायास तुमच्या नॉमिनीकडे ( ट्रस्ट बेनेफिशयरी) जाऊ शकते. आणि यावर बहुतेकवेळा कॅपिटल गेन्स टॅक्स लागत नाही. संपत्ती नेहमी ट्रस्टमध्ये घ्या. ह सल्ला मी जरूर देईन. यामध्ये तुमच्या संपत्तीची सुरक्षा फार जास्त असते. विश्वस्त या नात्याने तुम्ही कधीही ट्रस्टच्या अटी बदलू शकता. तुम्ही लाभार्थी काढून टाकू शकता, नवीन नियुक्त करू शकता आणि ट्रस्टमधील मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी अटी सुधारू शकता. मी यातला तज्ञ नाही त्यामुळे जाणत्या अकाउंटंट आणि हुषार वकिलाकडून हा ट्रस्ट चा सेट अप बनवून घ्या. त्याची मालकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला द्या. त्या कंपनीचे डायरेक्टर तुम्हीच रहा. या शिवाय अविभक्त हिंदु कुटुंब या सेटअप चा वापर करता येऊ शकतो. या अशा व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असते. थोडा पैसा जाईल पण व्यवस्था बनेल आणि संपत्तीची कार्यपद्धती बनेल. श्रीमंत होणेच महत्त्वाची नाही तर श्रीमंत राहणे हे ही महत्त्वाचे असते.

अमर विश्वास Tue, 10/10/2023 - 12:06
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. किंवा उतारवयात स्वतःला बेनिफिट मिळावा आणि नंतर वारसांना म्ह्णून हा उत्तम पर्याय आहे .. पण आर्थिंक नियोजन हे त्याहून खूप वेगळे आहे

In reply to by अमर विश्वास

निनाद Tue, 10/10/2023 - 13:19
ट्रस्ट हा इच्छापत्र (will) ला चांगला पर्याय असू शकतो. हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.

अमर विश्वास Tue, 10/10/2023 - 13:58
तुमच्याच दोन कॉमेंट्स एकत्र वाचा म्हणजे झाले खाजगी कुटुंब ट्रस्ट हे अजून एक फार दुर्लक्षित असलेले साधन संपत्ती व्यवस्थापनासाठी वापरले पाहिजे. हा आर्थिक नियोजनाचा वेगळा भाग झाला. पण हा आर्थिक दृष्टीने पर्याय कदापि नाही.
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः ह्या लेखामागील हेतू हा गुंतवणूक कशी, कुठे आणि किती करावी हे ठरवण्याकरता नाही. त्यासाठी अनेक तज्ञ मंडळींनी मिपावर अगोदरच लिहून झालेले आहे. तेवढा माझा स्वतःचा अभ्यासही नाही. पण मला स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून मी काय शिकलो इतपतच लिहावेसे वाटले. आणिकही अनेक उत्तम विचार असतील हे मी नाकारत नाही. --- आजच एक धागा बघीतला की आर्थिक नियोजन कसे करावे. कधी विचारचक्रात पडलो आणि भूतकाळात गेलो ते माझे मलाच समजले नाही. एक वेळ अशी होती की अगदीच मोजके पैसे शिल्लक असत, ज्यात गुंतवणूक कशी करावी हेच सुचत नसे.

खचलेले शेजारी

सुधीर मुतालीक ·

नोटबंदी झाली, आणि तमाम जनतेने ती मुकाट स्वीकारली. ए टी एम समोर रांगा लावल्या, त्रास सोसला पण मग हळुहळु यु पी आय, क्रेडिट्,डेबिट कार्डे वापरायला लागुन त्यावर मातही केली. आज तर अशी परीस्थिती आहे की भाजीवालेसुद्धा १० रुपयासाठी यु पी आय् ने पैसे स्वीकारतात. खिशात पैसे न ठेवता आपण जवळपास सर्वच व्यवहार करु शकतो. तरीही एक मोठा वर्ग अजुनही रोख रक्कमेवर अवलंबुन आहे. त्यामुळे सरकार नोटा पुर्ण बंद करु शकत नाही. चलनात आता पुन्हा तेव्हढ्याच नोटा आहेत,जेव्हढ्या २०१६ साली होत्या आणि अर्थातच पुन्हा या नवीन नोटांची नक्कल करणे फारसे कठीण नसावे. किंबहुना ते होतच असेल. नोटबंदीचा तोटा कोणाला आणि कसा झाला हे लेखात वर आलेच आहे.पण नोटबंदीचा नक्की फायदा काय झाला आणि कोणाला झाला?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सुधीर मुतालीक Mon, 01/09/2023 - 22:57
एकदाच कधीतरी डीप क्लिनिंग करून घर कायमचे स्वच्छ रहात नाही, दर दिवाळीच्या निमित्ताने आपण करतोच. नोटबंदी ही अनेक वर्षांची केलेली साफसफाई होती. ती आवश्यक होती. खोट्या नोटा एकूण चलनी नोटांच्या दहा टक्के इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने वापरात आल्या होत्या, एटीम मधून खोट्या नोटा यायला लागल्या होत्या. कधीतरी हा कचरा साफ करणे आवश्यक होते, बहुदा या विषयी दुमत नसावे. त्यामुळे फायदा देशाचा झाला, लोकांचा देखील झाला. मला स्वतःला बँक ऑफ महाराष्ट्र मधून मिळालेल्या रक्कमे मध्ये दोन गठ्ठयात तीन खोट्या नोटा आल्या होत्या. हा सुळसुळाट अन्यथा थांबविण्याचा मार्ग कोणता होता ? एटीम समोर रांगा लावल्या किंवा त्रास सहन केला हा व्यवस्थेचा दोष नव्हता. तो जनतेचा आततायीपणा होता. नोटा बदलून देण्याचे वेळापत्रक ठरवून दिले होते. त्यानुसार जनतेने धीराने घ्यायला हरकत नव्हती. अलीकडे संजय राऊत यांनी हजारो माणसे रांगे मधून उभी राहून मेली असे अवास्तव विधान केले. त्याहीवेळी त्रास आणि रांगा आणि उपासमार वगैरेचे अवास्तव चित्रण केले गेले. डिजिटल व्यवहार ही जी आज प्रचंड सोय निर्माण झाली आहे, ते त्या तथाकथित धक्क्याचे फलित नव्हे काय ? अन्यथा पेटीमच्या जाहिरातींकडे किती गंभीरपणे जनतेने बघितले होते ?  लॉंड्रीवाल्यांपासून फॅमिली डॉक्टर्स पर्यंत सगळे - जे रोजची रोख जमा करायचे - आज डिजिटल पेमेंट स्विकारायला तक्रार करत नाहीत. हे सगळे मोठ्या प्रमाणावर कराच्या जाळ्यात आले. २०१० ते २०१६ दरम्यान - सहा वर्षात -  कर भरणाऱ्यांच्या संख्येत ६२ लाख लोकांची वाढ झाली होती. नोटबंदीनंतर एका वर्षात १.०१ कोटी करदात्यांची संख्या वाढली होती. देशातली जितकी रोकड १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत बँकेबाहेर किंवा unaccounted होती त्याच्या कैक पटीने आज कमी आहे हे मान्य करायला आकडेमोडीची आवश्यकता नसावी. फायदा देशाचा म्हणजे शेवटी तुमचा माझाच झाला आहे. 

In reply to by सुधीर मुतालीक

बर्याच वर्षानंतर लिहिते झालात.... धन्यवाद सुंदर लेखाबद्दल.... पाकिस्तान तांत्रिक रीत्या कधिच दिवाळखोर झालाय .... पाकिस्तानी स्टेट बँक $ 5000 साठि सुध्दा L.C. नाहि देत आहे.... साठ हजार पेक्षा जास्त कंटेनर्स कराची बंदरावर अड्कुन पड्लेयत, भाजी, डाळि, तेल वगैरे....डिसेंबर २०२२ चा "खरा" महागाई निर्देशंक ३९.५% होता..... $$$$ ला ईशाक डार ने कॅप करुन ठेवलेय २३० च्या आत पण मार्केट (ब्लॅक) मध्ये २९० ला घेतला जातोय आणि ३०० ला विकला... बाकि अफगाणी जास्त एक्स्चेंज रेट देउन स्मगल करतायत ते वेगळे. सध्याच्या घडीला त्यांच्या गंगाजळित ४.३ बिलियन पेक्षा जास्त नाहियेत त्या ४.३ बिलियन पैकि ३ बिलियन सौदि ने फक्त ठेवण्या करता दिलेले ३ बिलियन आहे बाकि चाइनिज. स्पष्ट आहे जो पर्यंत आय एम एफ $ ५०० मिलियन चा पुढिल ट्रांचे पास करत नाहि तो पर्यंत एक हि देश मग तो सौदि असो, चिन, वर्ल्ड बँक कि एशियन डेव्लपमेंट बँक कोणिहि एक छ्दाम फेकुन मारणार नाहि आहे. रोज TTP, Baloch घसिट घासिट कर दौडा दौडा कर मार रहे वो अलग.

In reply to by श्रिपाद पणशिकर

Trump Mon, 01/16/2023 - 13:00
कॅप = मर्यादीत करुन ठेवले आहेत. मार्केट (ब्लॅक) = काळ्या बाजारात एक्स्चेंज रेट = विनिमय दर बिलियन = अब्ज मिलियन = दशलक्ष ट्रांचे = हप्ता L.C. = उधारी कंटेनर्स = मालखोकी

सस्नेह Mon, 01/09/2023 - 18:40
हम्म... खरंय तुमचं म्हणणं. कोरोनाच्या बाबतीत तरी भारताने अमेरिकेवर मात केली आहे.

कानडाऊ योगेशु Mon, 01/09/2023 - 23:15
असाच मेसेज व्हाट्सप वरही फिरत होता त्यामुळे त्यात उल्लेख केलेल्या नोटाबंदीच्या यशस्वीतेबद्दल सांशक आहे. तरी पण समजा पाकिस्तानची शकले झाली तर त्याचा भारताला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल असे वाटते. कारण त्यानंतर येणार्या निर्वासितांचा लोंढा थोपविणे अवघड होऊन जाईल. जसे बांगला देश मुक्ती संग्रामानंतर झाले होते आणि त्यावेळी पौर्वात्य राज्यात घुसलेले निर्वासित आता कायमची डोकेदुखी होऊन बसलेले आहेत.

Nitin Palkar Tue, 01/10/2023 - 19:42
कोणत्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न ठेवता लिहिलेला तटस्थ लेख. भारताच्या सर्व शेजऱ्यांपेक्षा भारतच सुस्थित आहे हे सत्य आहे, आणि ही भावना सुखद नाही असे कोण म्हणू शकेल? खचलेले शेजारीच नव्हे तर जागतिक पटलावर देखील भारताची प्रतिमा आज नि:संशय उजळ आहे. हे नक्की विद्यमान केंद्र सरकारचेच यश आहे.

तुषार काळभोर Sun, 01/15/2023 - 19:47
लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते. त्यांना त्यांच्या परकीय गंगाजळीमध्ये या चोरी मधून मिळालेली रक्कम टाकायची होती, जे तिथे होत होते. खोट्या नोटांच्या जोरावर बांगलादेश, नेपाळ, वगैरे देशांमधून या खोट्या नोटांच्या आधारावर डॉलर्स खरेदी केले गेले.
एक हजाराच्या सव्वीस लाख नोटा म्हणजे २६० कोटी रुपये. ते सगळेच पाकिस्तानने भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवले, असे गृहीत धरू. हे झाले पाच वर्षांत. म्हणजे दरवर्षी सरासरी ५२ कोटी रुपये. २०१५ मध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था (जिडीपी) २७,००० कोटी अमेरिकन डॉलर्स, अर्थात तेव्हाच्या विनिमय दरानुसार (६२ रुपये प्रति अमेरिकन डॉलर) १६.७५ लाख कोटी (भारतीय) रुपये इतकी होती. तर पाकिस्तान कडील परकीय गंगाजळी अठरा अब्ज अमेरिकन डॉलर्स, (तेव्हाच्या विनिमय दरानुसार) १.११ लाख कोटी (भारतीय) रुपये इतकी होती. नोटाबंदीचा परिणाम होऊन पाकिस्तानचे वार्षिक पन्नास कोटी रूपये (ऐंशी लाख अमेरिकन डॉलर्स) नुकसान झाले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, हे थोडे अतिशोयक्तीपूर्ण विधान वाटत नाही का? *******
खोट्या नोटा एकूण चलनी नोटांच्या दहा टक्के इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने वापरात आल्या होत्या, एटीम मधून खोट्या नोटा यायला लागल्या होत्या. कधीतरी हा कचरा साफ करणे आवश्यक होते, बहुदा या विषयी दुमत नसावे. त्यामुळे फायदा देशाचा झाला, लोकांचा देखील झाला. मला स्वतःला बँक ऑफ महाराष्ट्र मधून मिळालेल्या रक्कमे मध्ये दोन गठ्ठयात तीन खोट्या नोटा आल्या होत्या.
मला पूर्ण आयुष्यात एकदा पाचशेची खोटी नोट मिळाली होती. अर्थात ते माझे आर्थिक नुकसान झालेच. दोन गठ्ठ्यात तीन नोटा (असा एक अनुभव) म्हणजे (काही वर्षांच्या बँकिंग अनुभवात, कदाचित आयुष्यात एकदा) दीड टक्का. इतर सदस्यांना रोज एखादी खोटी नोट मिळाल्याचा अनुभव असल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. तेव्हा खोट्या नोटा एकूण चलनी नोटांच्या दहा टक्के इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने वापरात आल्या होत्या हे विधान अतिशोयक्तीपूर्ण नाही का? मूळ लेखातील सर्व विधानांची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची तसदी आपण घेतली असेलच, अशी आशा आहे.

In reply to by तुषार काळभोर

तर्कवादी Mon, 01/16/2023 - 00:20
नोटाबंदीचा परिणाम होऊन पाकिस्तानचे वार्षिक पन्नास कोटी रूपये (ऐंशी लाख अमेरिकन डॉलर्स) नुकसान झाले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, हे थोडे अतिशोयक्तीपूर्ण विधान वाटत नाही का?
आकडेमोड करुन उत्तम विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by तुषार काळभोर

कॉमी Mon, 01/16/2023 - 11:44
केवळ तथ्यच नाही, तर कदाचित खरया तथ्यांची मांडणी सुद्धा कितपत तर्कपूर्ण पद्धतीने झालीय ह्याबद्दल शंका आहे. उदाहरणार्थ -
वास्तविक नोटबंदीच्या आधी दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टें २०१६ मध्ये पाकिस्तानला जागतिक नाणेनिधीकडून ६.६ मिलियन डॉलर्सची घसघशीत मदत झाली होती.
६.६ मिलियन डॉलर ही देशाच्या पातळीवर बघितली तर अतिशय किरकोळ रक्कम आहे. ती घसघशीत वैगरे अजिबात नहीं वाटत.

In reply to by तुषार काळभोर

श्वेता२४ Mon, 01/16/2023 - 14:47
पण मी बॅंकेत होते त्यावेळी पेट्रोलपंपवाल्यांची कॅश यायची. ३-४ पेट्रोलपंप होते. त्यांचे तेथील अनेक बॅंकाकडे चालू खाते होते.तीथे अन्य ३ बॅंका होत्या . रोजची एवरेज ७-८ लाख कॅश असायची . ते लोक कॅशच्या बॅगा टाकून जायचे. कस्टमर संपले की मी कॅश मोजायला घ्यायची. रोजच्याच ४-५ तरी ५०० च्या नोटा खोट्या सापडायच्या. त्या बाजूला काढून ठेवायच्या . पंपाचा माणूस जाताना खोट्या नोटा आमच्याकडून घेऊन खर्या नोटा द्यायचा. दोघांचाही एकमेकांवर विश्वास होता. मी म्हणायचे या नोटा परत तुम्ही कुणालातरी खपवणार किंवा परत त्या कुठल्यातरी बॅंकेत जाणार. हे सर्क्यूलेशन संपणारच नाही. तो म्हणायचा पोलीस कंप्लेंट केली तर आमचं रोजचं एवढं नुकसान आहे. बॅंक कस्टमरला दुखवायला तयार नव्हती.हे एका पंपाचे एका बॅंकेतील प्रमाण. आता ३-४ पंपाचे ३-४ बॅंकातील रोजचे प्रमाण विचारात घेतले तर? पण ५०० च्या खोट्या नोटा खूपच जास्त प्रमाणात येत असत एवढं नक्की. तुलनेने १०००, १०० व ५० च्या खोट्या नोटा कमी सापडल्या मला तरी. हे मी २००८-२०१० या कालखंडाबद्दल बोलतेय.

In reply to by श्वेता२४

तर्कवादी Tue, 01/17/2023 - 18:25
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार ७-८ लाख च्या कॅशमध्ये ५०० च्या ५ नोटा म्हणजे ७ लाख रुपयात २५०० रुच्या खोट्या नोटा म्हंटले तर प्रमाण ०.३५% म्हणजे एक टक्क्यापेक्षाही बरेच कमी.

डँबिस००७ Mon, 01/16/2023 - 15:55
लोकांच नोटबंदी का केली गेली वैगेरेच गुर्हाळ चालु देत पण सरकार आता एक्शन मोडवर आलेल आहे. CBI books former Finance Secretary Arvind Mayaram माजी वित्त सचिव असलेले अरविंद मायराम यांच्या वर FIR दाखल केला गेलेला आहे. CBI books ex-finance secy Arvind Mayaram for graft in bank note security thread https://www.hindustantimes.com/india-news/cbi-books-ex-finance-secy-arvind-mayaram-for-graft-in-bank-note-security-thread-101673532118153.html खर्या व खोट्या नोटांमध्ये फरक कळावा ह्या साठी नोटांमध्ये घातलेली दुरंगी सेक्युरीटी स्ट्रिप आपल्या कंपनीनी बनवलेली असुन त्याच पेटंट आपल्या कंपनी कडे आहे अशी बतावणी करुन डे ला रुश नावाच्या कंपनीने नोटा छापण्याच कंत्राट मिळवल. डे ला रुशच्या दाव्याची सत्यता पडता़ळुन पहाण्याच कर्तव्य वित्त विभागा चे प्रमुख ह्या नात्याने अरविंद मायराम यांचे होत पण ते केले गेले नाही. ह्या नोटा छापण्या संबंधीचे अनेक निर्णय वित्त विभागाच्या अधिकार्यांना अंधारात ठेवून घेण्यात आले होते असे तपासणीत पुढे आलेले आहे. अरविंद मायराम यांच्यावर १४०० कोटी रुपयाच्या अपहार केल्याचा आरोप आहे.

डँबिस००७ Mon, 01/16/2023 - 19:17
खचलेल्या पाकिस्तानात फक्त ३ दिवसाला पुरेल ईतक क्रुड तेल बाकी राहीलेल आहे. बलुचिस्तानात अगोदरच गव्हाच पीठ बाजारात मिळत नाही. भारतात सर्वात जास्त गहु उत्पादन पंजाब मध्ये होत जे पुर्ण भारतात वितरीत होत त्याशिवाय गहू निर्यातही होतो. पण त्याच भारतातल्या पंजाबच्या क्षेत्रफळाच्यापेक्षा मोठा पंजाब पाकिस्तानात आहे. भारताच्या क्षेत्रफळाच्यापेक्षा पाकिस्तान १/५ आहे. पण ईतका मोठा पंजा ब असुन सुद्धा आज पाकिस्तानची ही परिस्थिती आहे.

नोटबंदी झाली, आणि तमाम जनतेने ती मुकाट स्वीकारली. ए टी एम समोर रांगा लावल्या, त्रास सोसला पण मग हळुहळु यु पी आय, क्रेडिट्,डेबिट कार्डे वापरायला लागुन त्यावर मातही केली. आज तर अशी परीस्थिती आहे की भाजीवालेसुद्धा १० रुपयासाठी यु पी आय् ने पैसे स्वीकारतात. खिशात पैसे न ठेवता आपण जवळपास सर्वच व्यवहार करु शकतो. तरीही एक मोठा वर्ग अजुनही रोख रक्कमेवर अवलंबुन आहे. त्यामुळे सरकार नोटा पुर्ण बंद करु शकत नाही. चलनात आता पुन्हा तेव्हढ्याच नोटा आहेत,जेव्हढ्या २०१६ साली होत्या आणि अर्थातच पुन्हा या नवीन नोटांची नक्कल करणे फारसे कठीण नसावे. किंबहुना ते होतच असेल. नोटबंदीचा तोटा कोणाला आणि कसा झाला हे लेखात वर आलेच आहे.पण नोटबंदीचा नक्की फायदा काय झाला आणि कोणाला झाला?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सुधीर मुतालीक Mon, 01/09/2023 - 22:57
एकदाच कधीतरी डीप क्लिनिंग करून घर कायमचे स्वच्छ रहात नाही, दर दिवाळीच्या निमित्ताने आपण करतोच. नोटबंदी ही अनेक वर्षांची केलेली साफसफाई होती. ती आवश्यक होती. खोट्या नोटा एकूण चलनी नोटांच्या दहा टक्के इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने वापरात आल्या होत्या, एटीम मधून खोट्या नोटा यायला लागल्या होत्या. कधीतरी हा कचरा साफ करणे आवश्यक होते, बहुदा या विषयी दुमत नसावे. त्यामुळे फायदा देशाचा झाला, लोकांचा देखील झाला. मला स्वतःला बँक ऑफ महाराष्ट्र मधून मिळालेल्या रक्कमे मध्ये दोन गठ्ठयात तीन खोट्या नोटा आल्या होत्या. हा सुळसुळाट अन्यथा थांबविण्याचा मार्ग कोणता होता ? एटीम समोर रांगा लावल्या किंवा त्रास सहन केला हा व्यवस्थेचा दोष नव्हता. तो जनतेचा आततायीपणा होता. नोटा बदलून देण्याचे वेळापत्रक ठरवून दिले होते. त्यानुसार जनतेने धीराने घ्यायला हरकत नव्हती. अलीकडे संजय राऊत यांनी हजारो माणसे रांगे मधून उभी राहून मेली असे अवास्तव विधान केले. त्याहीवेळी त्रास आणि रांगा आणि उपासमार वगैरेचे अवास्तव चित्रण केले गेले. डिजिटल व्यवहार ही जी आज प्रचंड सोय निर्माण झाली आहे, ते त्या तथाकथित धक्क्याचे फलित नव्हे काय ? अन्यथा पेटीमच्या जाहिरातींकडे किती गंभीरपणे जनतेने बघितले होते ?  लॉंड्रीवाल्यांपासून फॅमिली डॉक्टर्स पर्यंत सगळे - जे रोजची रोख जमा करायचे - आज डिजिटल पेमेंट स्विकारायला तक्रार करत नाहीत. हे सगळे मोठ्या प्रमाणावर कराच्या जाळ्यात आले. २०१० ते २०१६ दरम्यान - सहा वर्षात -  कर भरणाऱ्यांच्या संख्येत ६२ लाख लोकांची वाढ झाली होती. नोटबंदीनंतर एका वर्षात १.०१ कोटी करदात्यांची संख्या वाढली होती. देशातली जितकी रोकड १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत बँकेबाहेर किंवा unaccounted होती त्याच्या कैक पटीने आज कमी आहे हे मान्य करायला आकडेमोडीची आवश्यकता नसावी. फायदा देशाचा म्हणजे शेवटी तुमचा माझाच झाला आहे. 

In reply to by सुधीर मुतालीक

बर्याच वर्षानंतर लिहिते झालात.... धन्यवाद सुंदर लेखाबद्दल.... पाकिस्तान तांत्रिक रीत्या कधिच दिवाळखोर झालाय .... पाकिस्तानी स्टेट बँक $ 5000 साठि सुध्दा L.C. नाहि देत आहे.... साठ हजार पेक्षा जास्त कंटेनर्स कराची बंदरावर अड्कुन पड्लेयत, भाजी, डाळि, तेल वगैरे....डिसेंबर २०२२ चा "खरा" महागाई निर्देशंक ३९.५% होता..... $$$$ ला ईशाक डार ने कॅप करुन ठेवलेय २३० च्या आत पण मार्केट (ब्लॅक) मध्ये २९० ला घेतला जातोय आणि ३०० ला विकला... बाकि अफगाणी जास्त एक्स्चेंज रेट देउन स्मगल करतायत ते वेगळे. सध्याच्या घडीला त्यांच्या गंगाजळित ४.३ बिलियन पेक्षा जास्त नाहियेत त्या ४.३ बिलियन पैकि ३ बिलियन सौदि ने फक्त ठेवण्या करता दिलेले ३ बिलियन आहे बाकि चाइनिज. स्पष्ट आहे जो पर्यंत आय एम एफ $ ५०० मिलियन चा पुढिल ट्रांचे पास करत नाहि तो पर्यंत एक हि देश मग तो सौदि असो, चिन, वर्ल्ड बँक कि एशियन डेव्लपमेंट बँक कोणिहि एक छ्दाम फेकुन मारणार नाहि आहे. रोज TTP, Baloch घसिट घासिट कर दौडा दौडा कर मार रहे वो अलग.

In reply to by श्रिपाद पणशिकर

Trump Mon, 01/16/2023 - 13:00
कॅप = मर्यादीत करुन ठेवले आहेत. मार्केट (ब्लॅक) = काळ्या बाजारात एक्स्चेंज रेट = विनिमय दर बिलियन = अब्ज मिलियन = दशलक्ष ट्रांचे = हप्ता L.C. = उधारी कंटेनर्स = मालखोकी

सस्नेह Mon, 01/09/2023 - 18:40
हम्म... खरंय तुमचं म्हणणं. कोरोनाच्या बाबतीत तरी भारताने अमेरिकेवर मात केली आहे.

कानडाऊ योगेशु Mon, 01/09/2023 - 23:15
असाच मेसेज व्हाट्सप वरही फिरत होता त्यामुळे त्यात उल्लेख केलेल्या नोटाबंदीच्या यशस्वीतेबद्दल सांशक आहे. तरी पण समजा पाकिस्तानची शकले झाली तर त्याचा भारताला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होईल असे वाटते. कारण त्यानंतर येणार्या निर्वासितांचा लोंढा थोपविणे अवघड होऊन जाईल. जसे बांगला देश मुक्ती संग्रामानंतर झाले होते आणि त्यावेळी पौर्वात्य राज्यात घुसलेले निर्वासित आता कायमची डोकेदुखी होऊन बसलेले आहेत.

Nitin Palkar Tue, 01/10/2023 - 19:42
कोणत्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न ठेवता लिहिलेला तटस्थ लेख. भारताच्या सर्व शेजऱ्यांपेक्षा भारतच सुस्थित आहे हे सत्य आहे, आणि ही भावना सुखद नाही असे कोण म्हणू शकेल? खचलेले शेजारीच नव्हे तर जागतिक पटलावर देखील भारताची प्रतिमा आज नि:संशय उजळ आहे. हे नक्की विद्यमान केंद्र सरकारचेच यश आहे.

तुषार काळभोर Sun, 01/15/2023 - 19:47
लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते. त्यांना त्यांच्या परकीय गंगाजळीमध्ये या चोरी मधून मिळालेली रक्कम टाकायची होती, जे तिथे होत होते. खोट्या नोटांच्या जोरावर बांगलादेश, नेपाळ, वगैरे देशांमधून या खोट्या नोटांच्या आधारावर डॉलर्स खरेदी केले गेले.
एक हजाराच्या सव्वीस लाख नोटा म्हणजे २६० कोटी रुपये. ते सगळेच पाकिस्तानने भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवले, असे गृहीत धरू. हे झाले पाच वर्षांत. म्हणजे दरवर्षी सरासरी ५२ कोटी रुपये. २०१५ मध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था (जिडीपी) २७,००० कोटी अमेरिकन डॉलर्स, अर्थात तेव्हाच्या विनिमय दरानुसार (६२ रुपये प्रति अमेरिकन डॉलर) १६.७५ लाख कोटी (भारतीय) रुपये इतकी होती. तर पाकिस्तान कडील परकीय गंगाजळी अठरा अब्ज अमेरिकन डॉलर्स, (तेव्हाच्या विनिमय दरानुसार) १.११ लाख कोटी (भारतीय) रुपये इतकी होती. नोटाबंदीचा परिणाम होऊन पाकिस्तानचे वार्षिक पन्नास कोटी रूपये (ऐंशी लाख अमेरिकन डॉलर्स) नुकसान झाले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, हे थोडे अतिशोयक्तीपूर्ण विधान वाटत नाही का? *******
खोट्या नोटा एकूण चलनी नोटांच्या दहा टक्के इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने वापरात आल्या होत्या, एटीम मधून खोट्या नोटा यायला लागल्या होत्या. कधीतरी हा कचरा साफ करणे आवश्यक होते, बहुदा या विषयी दुमत नसावे. त्यामुळे फायदा देशाचा झाला, लोकांचा देखील झाला. मला स्वतःला बँक ऑफ महाराष्ट्र मधून मिळालेल्या रक्कमे मध्ये दोन गठ्ठयात तीन खोट्या नोटा आल्या होत्या.
मला पूर्ण आयुष्यात एकदा पाचशेची खोटी नोट मिळाली होती. अर्थात ते माझे आर्थिक नुकसान झालेच. दोन गठ्ठ्यात तीन नोटा (असा एक अनुभव) म्हणजे (काही वर्षांच्या बँकिंग अनुभवात, कदाचित आयुष्यात एकदा) दीड टक्का. इतर सदस्यांना रोज एखादी खोटी नोट मिळाल्याचा अनुभव असल्यास त्यांनी दुजोरा द्यावा. तेव्हा खोट्या नोटा एकूण चलनी नोटांच्या दहा टक्के इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने वापरात आल्या होत्या हे विधान अतिशोयक्तीपूर्ण नाही का? मूळ लेखातील सर्व विधानांची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची तसदी आपण घेतली असेलच, अशी आशा आहे.

In reply to by तुषार काळभोर

तर्कवादी Mon, 01/16/2023 - 00:20
नोटाबंदीचा परिणाम होऊन पाकिस्तानचे वार्षिक पन्नास कोटी रूपये (ऐंशी लाख अमेरिकन डॉलर्स) नुकसान झाले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, हे थोडे अतिशोयक्तीपूर्ण विधान वाटत नाही का?
आकडेमोड करुन उत्तम विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by तुषार काळभोर

कॉमी Mon, 01/16/2023 - 11:44
केवळ तथ्यच नाही, तर कदाचित खरया तथ्यांची मांडणी सुद्धा कितपत तर्कपूर्ण पद्धतीने झालीय ह्याबद्दल शंका आहे. उदाहरणार्थ -
वास्तविक नोटबंदीच्या आधी दोनच महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टें २०१६ मध्ये पाकिस्तानला जागतिक नाणेनिधीकडून ६.६ मिलियन डॉलर्सची घसघशीत मदत झाली होती.
६.६ मिलियन डॉलर ही देशाच्या पातळीवर बघितली तर अतिशय किरकोळ रक्कम आहे. ती घसघशीत वैगरे अजिबात नहीं वाटत.

In reply to by तुषार काळभोर

श्वेता२४ Mon, 01/16/2023 - 14:47
पण मी बॅंकेत होते त्यावेळी पेट्रोलपंपवाल्यांची कॅश यायची. ३-४ पेट्रोलपंप होते. त्यांचे तेथील अनेक बॅंकाकडे चालू खाते होते.तीथे अन्य ३ बॅंका होत्या . रोजची एवरेज ७-८ लाख कॅश असायची . ते लोक कॅशच्या बॅगा टाकून जायचे. कस्टमर संपले की मी कॅश मोजायला घ्यायची. रोजच्याच ४-५ तरी ५०० च्या नोटा खोट्या सापडायच्या. त्या बाजूला काढून ठेवायच्या . पंपाचा माणूस जाताना खोट्या नोटा आमच्याकडून घेऊन खर्या नोटा द्यायचा. दोघांचाही एकमेकांवर विश्वास होता. मी म्हणायचे या नोटा परत तुम्ही कुणालातरी खपवणार किंवा परत त्या कुठल्यातरी बॅंकेत जाणार. हे सर्क्यूलेशन संपणारच नाही. तो म्हणायचा पोलीस कंप्लेंट केली तर आमचं रोजचं एवढं नुकसान आहे. बॅंक कस्टमरला दुखवायला तयार नव्हती.हे एका पंपाचे एका बॅंकेतील प्रमाण. आता ३-४ पंपाचे ३-४ बॅंकातील रोजचे प्रमाण विचारात घेतले तर? पण ५०० च्या खोट्या नोटा खूपच जास्त प्रमाणात येत असत एवढं नक्की. तुलनेने १०००, १०० व ५० च्या खोट्या नोटा कमी सापडल्या मला तरी. हे मी २००८-२०१० या कालखंडाबद्दल बोलतेय.

In reply to by श्वेता२४

तर्कवादी Tue, 01/17/2023 - 18:25
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार ७-८ लाख च्या कॅशमध्ये ५०० च्या ५ नोटा म्हणजे ७ लाख रुपयात २५०० रुच्या खोट्या नोटा म्हंटले तर प्रमाण ०.३५% म्हणजे एक टक्क्यापेक्षाही बरेच कमी.

डँबिस००७ Mon, 01/16/2023 - 15:55
लोकांच नोटबंदी का केली गेली वैगेरेच गुर्हाळ चालु देत पण सरकार आता एक्शन मोडवर आलेल आहे. CBI books former Finance Secretary Arvind Mayaram माजी वित्त सचिव असलेले अरविंद मायराम यांच्या वर FIR दाखल केला गेलेला आहे. CBI books ex-finance secy Arvind Mayaram for graft in bank note security thread https://www.hindustantimes.com/india-news/cbi-books-ex-finance-secy-arvind-mayaram-for-graft-in-bank-note-security-thread-101673532118153.html खर्या व खोट्या नोटांमध्ये फरक कळावा ह्या साठी नोटांमध्ये घातलेली दुरंगी सेक्युरीटी स्ट्रिप आपल्या कंपनीनी बनवलेली असुन त्याच पेटंट आपल्या कंपनी कडे आहे अशी बतावणी करुन डे ला रुश नावाच्या कंपनीने नोटा छापण्याच कंत्राट मिळवल. डे ला रुशच्या दाव्याची सत्यता पडता़ळुन पहाण्याच कर्तव्य वित्त विभागा चे प्रमुख ह्या नात्याने अरविंद मायराम यांचे होत पण ते केले गेले नाही. ह्या नोटा छापण्या संबंधीचे अनेक निर्णय वित्त विभागाच्या अधिकार्यांना अंधारात ठेवून घेण्यात आले होते असे तपासणीत पुढे आलेले आहे. अरविंद मायराम यांच्यावर १४०० कोटी रुपयाच्या अपहार केल्याचा आरोप आहे.

डँबिस००७ Mon, 01/16/2023 - 19:17
खचलेल्या पाकिस्तानात फक्त ३ दिवसाला पुरेल ईतक क्रुड तेल बाकी राहीलेल आहे. बलुचिस्तानात अगोदरच गव्हाच पीठ बाजारात मिळत नाही. भारतात सर्वात जास्त गहु उत्पादन पंजाब मध्ये होत जे पुर्ण भारतात वितरीत होत त्याशिवाय गहू निर्यातही होतो. पण त्याच भारतातल्या पंजाबच्या क्षेत्रफळाच्यापेक्षा मोठा पंजाब पाकिस्तानात आहे. भारताच्या क्षेत्रफळाच्यापेक्षा पाकिस्तान १/५ आहे. पण ईतका मोठा पंजा ब असुन सुद्धा आज पाकिस्तानची ही परिस्थिती आहे.
लेखनप्रकार
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट

मदनबाण ·

मदनबाण Sun, 07/24/2022 - 20:59
हल्लीच माझ्या वाचानात चीन विषयी काही बातम्या आल्या होत्या... त्या वाचुन जगात पूर्वी बार्टर सिस्टीम होती ती परत आली असेच वाटले ! चीन मधल्या रिअल इस्टेट डेव्हल्पर्स नी लोकांकडुन चीनी चलनाच्या जागी चक्क कलिंगड, पीच,लसुण, गहू इंइंइं स्वीकारण्यास सांगितले... काय कारण म्हणे तर शेतकर्‍याना फायदा होईल ! :))) मग इतके वर्ष हा परोपकारी विचार त्यांच्या सुपिक डोक्यात का आला नव्हता ? थोडक्यात चीनी रिअल इस्टेट मध्ये "तबाही" आल्याचे हे अत्यंत ठळक लक्षण असुन आता तिथले सरकार दडपशाही करण्यासाठी कोणत्या थराला जाईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संदर्भ :- कलिंगडं द्या, घराचे मालक व्हा! नव्या घरांसाठी Down Payment म्हणून शेतमाल स्वीकारण्याची भन्नाट ऑफर, पण… Real estate firms accepting watermelons, wheat as payment in China; Here's why In China, property developers accept peaches, watermelons, garlic as down payment for homes Why property developers in China accepting house payments in watermelons, wheat यात भरीस भर...म्हणुन चीन मध्ये लिक्विडीटी क्रायसीस निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. Henan People's bank,People’s bank of China,China Central Ban,Bank of China या बँक्सची ही अवस्था असल्याचे समजते आहे. साधारण एप्रिल महिन्या पासुन चीनी सरकारने त्यांच्या बँकांना लोकांची खाती गोठवण्याचे आदेश दिले होते म्हणे ! तेव्हा पासुन सावळा गोंधळ सुरु झालेला आहे. China: Massive protests in Henan, people fear losing their life savings due to bank fraud Protests in China over frozen bank accounts end in violence Security Forces in China Attack Protesters Seeking Frozen Funds साधरण २-३ दिवसांपूर्वी चीन च्या रस्त्यांवर सीसीपी टँक्स उतरवल्याचे दिसले ! पोलिस व्हॅन्स नव्हे तर चक्क मिलेटरी टँक्स उतरवले गेले पाहिजेत अशी वेळ सीसीपी वर आली आहे,यावरुन जालावर Tiananmen Square 2? अशी बरीच चर्चा झाली. आगे आगे देखीये होता है क्या ? आता जे घडतय त्याची सुस्पष्ट कल्पना मला २०१५ मध्येच आली होती, तेव्हा मी या सिरीजच्या पहिल्याच भागात लिहले होते :- खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही ! जाता जाता :- Evergrande Risks First Local Bond Default as Delay Rejected

मदनबाण.....

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

जेम्स वांड Sun, 07/24/2022 - 23:24
चायनीज घोस्ट सिटीज वर वाईस मीडियाने तुफान एपिसोड बनवला होता खालील, यु-ट्युबवर उपलब्ध आहे.

निनाद Mon, 07/25/2022 - 07:33
आत्मविश्वास ढासळल्यामुळे चीन मालमत्ता बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण याच वेळी चीनी बँकांनी दीर्घकालीन कर्जासाठी मुख्य व्याजदरात विक्रमी रकमेची कपात केली आहे. चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. हे धोकादायक प्रमाण असावे का?

मदनबाण Mon, 07/25/2022 - 23:08
@ सुखी _/\_ @जेम्स वांड मी ऑलरेडी दिलेला व्हिडियो पाहिला होता, तुम्ही दिल्याने परत पाहिला. :) @ निनाद चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. चीन ज्या पद्धतीने वागतो,पॉलिसीज राबवतो आणि त्यांच्या लोकसंख्येला सिंगल पार्टीनेच नियंत्रिण करतो हे सगळे मला फार आश्चर्यकारक वाटते. त्यांनी त्यांच्या चलनाचे केलेले त्यांना हव्या त्या पद्धतीने केलेले नियंत्रण, त्यांनी जगात वाटलेली कर्ज आणि त्याच्या जाळ्यात अडकलेले देश तसेच त्यांची स्वतःची कर्ज पाहुन मती कुंठीत होईल असे वाटते... काही काळा पासुन त्यांचे बुलेट ट्रेन प्रकल्प त्यांच्या अपयशामुळे आणि त्यांच्या कर्जामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या रेल्वे सिस्टीमवर काही व्हिडियो पाहिले होते पण यावर अधिक माहितीपर व्हिडियो मला पहायला हवेत. संदर्भ :- China's once profitable railways records $900bn debt over push for growth China’s 5.5% GDP Obsession Has $8 Trillion Dark Side China plans real estate fund worth up to $44 billion for distressed sector, source says Why is the world worried about China's property crisis .. Evergrande: Crisis-hit property giant faces deadline after bosses quit China's slowing growth amid deepening banking crisis will further dent its BRI projects विशेष :- जपानचे शिंज़ो आबे यांची हत्या झाल्यावर चीन मधुन आनंदाच्या प्रतिक्रिया आल्याचे दिसले होते. आबे यांचे फोटो लावुन डिजे पार्टी तसेच होम मेड हॅंडगन यांचे फोटो तिथल्या सोशल मिडियावर पाहण्यात आले होते. चीन हा हत्याकांडा मागे असण्याची शक्यता अधिक दिसते. या हत्याकांडामुळे मला एक गोष्ट प्रक्रषाने जाणवली की आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे, आपल्या देशात पंतप्रधान यांचे रहस्यमयी निधन [ शास्र्तीजी ] ते इन्दिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांची हत्या झाल्याचा इतिहास असताना, सध्य पंतप्रधान यांचे हे वागणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन योग्य वाटतं नाही. ] विषय चीन चा असल्याने आपला मिडिया बराच काळ ज्या विषयावर फार मोठे मौन बाळगुन बसला आहे त्यावर मला लक्ष वेधणे महत्वाचे वाटते.सोनिया गांधी कॉग्रेस ने चीनी सरकार शी MoU साईन केला ! तो कसा काय केला गेला ? त्यात नक्की काय होते याचा पत्ता अजुनही आपल्या देशाला नाही ! कॉग्रेस ने हा MoU अजुनही सार्वजनिक केल्याचे मला समजलेले नाही / पाहण्यात आलेला नाही. यावर जे पी नड्डा यांचे एक जुने ट्विट माझ्या पाहण्यात आले. त्यातली इमेज इथे शेअर करुन ठेवत आहे. P1 इथे एक पार्टी एका शत्रु राष्ट्रा बरोबर MoU साईन करते त्याच बरोबर त्यांच्याच पक्षातला मणिशंकर पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार हटाओ और कॉग्रेस लाओ असे विधान त्यावेळी करतो. याचा अर्थ सत्तेत राहण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांची देखील मदत घेण्याची मानसिकता सोनिया कॉग्रेसची या निमित्त्याने उघड झाली आहे. तर जपानच्या आबे हत्याकांडा नंतर मोदींनी आता तरी विशेष भान ठेवले पाहिजे तर आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेने सोनिया कॉग्रेसचा चीनी सरकार बरोबरचा MoU काय आहे ते उघड करण्यात पुढाकार घेतला पाहिजे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Piharva ft. Shraddha Dangar & Bhavya Gandhi | Sachin Jigar | Anumita Nadesan | Sachin Sanghvi

In reply to by मदनबाण

Nitin Palkar गुरुवार, 07/28/2022 - 20:25
आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे एक लाख टक्के सहमत.

In reply to by Nitin Palkar

आग्या१९९० गुरुवार, 07/28/2022 - 20:42
नाही, ते स्वतःची तेवढी काळजी घेतात. ब्रिजवर धोका आहे हे जाणवल्यावर ते जमावात घुसले नाही. मागे फिरले आणि स्वतःचा जीव वाचवला.

मदनबाण Wed, 07/27/2022 - 09:43
विशेष :- विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय? जाता जाता :- चीन कोणत्याही थराला जाऊ शकणारा देश आहे, तेव्हा येत्या काळात चीन मधील जनतेला अत्यंत त्रासदायक अनुभवातुन जावे लागेल असे दिसत आहे. याच काळात चीन त्याच्या शेजारी देशां बरोबर युद्धजन्य परिस्थीती निर्माण करेल असे देखील वाटते. हिंदूस्थानाने या बाबत सतर्क आणि तत्पर रहायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “You cannot save everyone. Some people are going to destroy themselves no matter how much you try to help them.” :- Bryant McGill

In reply to by मदनबाण

शाम भागवत Wed, 07/27/2022 - 12:49
मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. तिथे जर आपल्यासारखी लोकशाही आली तर हिंदी चीनी भाई भाई व्हायला हरकत नसावी. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे. तोपर्यंत मात्र लष्कर सबळ करणे, सैन्य वाहतूकीसाठी रस्ते, युध्दसामुग्रीसंबंधात आत्मनिर्भरता, अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवत राहणे किंवा विकसीत करत राहणे. चिनविरोधी देशांशी संबंध वाढवत राहणे आवश्यक ठरणार आहे. पण चीनमधे लोकशाही नसणे हे मुख्य कारण आहे हे लक्षात राहिल्याने राग द्वेष बाजूला ठेऊन थंड डोक्याने पाऊले उचलता येऊ शकतील. असे मला वाटते.

मदनबाण गुरुवार, 07/28/2022 - 12:22
वरती दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल पी आर शंकर यांनी सीएनएच्या व्हिडियोचा उल्लेख केलेला आहे, मी तो व्हिडियो ऑलरेडी आधीच्या प्रतिसादात दिलेला आहे. @ शाम भागवत मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. हो हे सत्य आहे. त्यांचा धर्म असा काही नाही जे पाकिस्तानाच्या बाबतीत आहे. श्रीलंकेच्या लोकांनी सध्य काळात सरकार विरोधी प्रखर उठाव केला, जे पाकिस्तान आणि चीन मध्ये अजुन तरी शक्य दिसत नाही. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे. होय, त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत. निदान मिडायातुन चीनी लोकांना सहानभुती आणि कम्युनिस्ट राजवट कशी त्यांचा छळ करत आहे याला सातत्याने हवा दिली गेली पाहिजे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- It's not what happens to you, but how you react to it that matters. :- Epictetus

In reply to by मदनबाण

डँबिस००७ गुरुवार, 07/28/2022 - 14:02
चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. एकंदरीत कम्युनिस्ट व भांडवलशाही दोन्ही देशांनी इतिहासात भारताची फारच वाट लावलेली आहे. भारतातील नेते त्यावेळेला ही ईतके "नाईव्ह" होते की त्यांना कोणत्याही राजकीय घडामोडीमागे त्यांना गलिछ राजकारण दिसल नाही. पाकिस्तानसारख्या बफर स्टेटची गरज त्यावेळच्या दोस्त राष्ट्रांना होती व त्यामुळे ब्रिटीशांनी आपल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर म. जिन्ना सारख्या दारु पिणार्या, पोर्क खाणार्या माणसाकरवी ईस्लाम देशाची मागणी केली व त्यातुन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची भुगोलीय रचना भारताच्या उत्तर पश्चिमेला ठेवण्याचे विषेश कारण होते जे आपल्या नेत्यांना कधीच समजले नाही. ब्रिटीशांशी वाटाघाटी त्यावेळच्या नेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत. आताची परिस्थिती फार वेगळी नाही. भारतात ह्याच दोन्ही (कम्युनिस्ट व भांडवलशाही) लोकांची त्यांच्या हस्तकाद्वारे भारतीय राजकारणावर मजबुत पकड आहे. हे लोक सुप्रिम कोर्टाला रात्री अपरात्री काम करायला लावतात. आपल्याला हवे तसे निर्णय करुन घेतात. आपल्या नेत्यांकडुन बाहेरच्या शत्रु विरुद्ध ठोस कारवाई होईल अशी शक्यता नाही. देशांतर्गत शत्रु विरुद्ध कडक कारवाई केली तरी पुरे. सीएए कायद्याच्या वेळेला दिल्ली शहराच्या सीमे लगत वर्षभर धरण देऊन बसलेले लोक, कृषी विषयक कायद्याच्या वेळेला व नंतर पंजाब निवडणुकीत खलिस्तानी लोकांचा धुमाकुळ व त्यावर सरकारचे बोटचेपे धोरण.

In reply to by डँबिस००७

Nitin Palkar गुरुवार, 07/28/2022 - 20:44
'सरकारचे बोटचेपे धोरण' ... लोकशाही प्रणालीने राज्यकारभार करताना अनेक मर्यादा येतात. शेतकर्यांविषयीचे कायदे मागे घेतले तेव्हा बहुसंख्य सुज्ञ नागरिकांना राग आला, वाईट वाटले होतेच, परंतु दडपशाही करून अनागोंदी मजू देण्यात अर्थ नक्कीच नव्हता. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सनदशीर मार्गाने चालू ठेवून सामाज कंटाकांच्या मुसक्या आवळणे सुरु आहे. पंतप्रधानांनी बुलडोझर बाबा होण्यात अर्थ नसतो. मोदी है तो मुमकीन है यावर विश्वास ठेवू या.... अनेक बाबतीत मोदींची राजनीती देशाला लाभदायक ठरली आहे हे सामान्य सुज्ञ माणसांना नक्की समजते .

मदनबाण Mon, 08/01/2022 - 22:43
मला जेव्हा जालावरुन डेटा मिळत होता :- अमेरिकन राजकारणातील वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेल्या नॅन्सी पेलॉसी यांची कथित तैवान भेट ही वादग्रस्त ठरत आहे, गेल्या २४ तासात जवळपास ५० ते ६५ हजार लोक त्यांचा फ्लाईट मुव्हमेंट डेटा जालावर ट्रॅक करत होते, नंतर मात्र हा डेटा उपलब्ध होणे बंद झाला आहे. नंतर वाचनात आलेली बातमी :- Nancy Pelosi’s Intriguing Plane Becomes Flightradar24’s Most Tracked Aircraft जाता जाता :- आज १ ऑगस्ट, माझ्या कुठल्या तरी वाचना नुसार किंवा पाहणतल्या व्हिडियो नुसार त्यांचा [ चीन चा ] विशेष वाईट काळ सुरु झाला आहे.त्यात त्यांची ऑलरेडी साडेसाती चालु आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Song

मदनबाण Mon, 08/29/2022 - 00:39
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे. जाता जाता :- रिसेशनची वेगळी गॅरेंन्टी द्यायची गरज आता उरली आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बाबूजी धीरे चलना... :- Aar Paar (1954)

In reply to by मदनबाण

अमर विश्वास Fri, 09/23/2022 - 14:13
The central bank has since February lowered its GDP growth forecast for 2022-23 once - from 7.8% to 7.2% रिसेशन ची नक्की व्याख्या काय ? साडेसात टक्के ग्रोथ "रिसेशन" कसे होऊ शकते ?

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त गुरुवार, 02/16/2023 - 00:05
बाबूजी धीरे चलना (आरपार १९५४) १९५४ साली मी तीन वर्षे वयाचा होतो, आणि या गाण्याची मोहिनी अद्याप कायम आहे. ओपी नय्यर, गीता दत्त, शकिला आणि अ‍ॅकॉर्डियन वादन ... अहाहा. (कुणाला कशाचं तर आम्हाला जुन्या गाण्यांचं)

In reply to by चित्रगुप्त

मदनबाण Fri, 02/17/2023 - 20:09
चित्रगुप्त काका, आपणास आनंद मिळाला हाच माझा देखील आनंद आहे. :) _/\_ जाता जाता :--- https://www.npr.org/2023/01/24/1150982819/doomsday-clock-90-seconds-to-midnight

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plus

In reply to by मदनबाण

धर्मराजमुटके Fri, 09/09/2022 - 00:01
मी तैवान अर्थव्यवस्थेवर आधारीत म्युचुअल फंडात छोटीशी आणि किरकोळ गुंतवणूक केली होती पण ती दिवसेंदिवस गाळातच गेली.कंटाळून थांबलो. ग्लोबल फंडांमधे गुंतवणूक करावी की न करावी याबद्दल द्विधा मनस्थिती आहे.

In reply to by धर्मराजमुटके

अमर विश्वास Fri, 09/23/2022 - 14:21
ग्लोबल फंड्स खूप जास्त व्हेरिएशन दाखवत आहेत .. US technology सारख्या फंडात लॉन्ग टर्म (३+ वर्षे) गुतंवणूक करायला हरकत नाही ... त्यापेक्षा कमी कालावधीसाठी (२वर्षे) गोल्ड आणि सिल्व्हर मार्केट चांगले राहील असा अंदाज आहे अर्थात गोल्ड /सिल्व्हर मधली गुंतवणूक प्रॉफोलिओच्या १०% पेक्षा जास्त नसावी

मदनबाण Sun, 09/11/2022 - 01:09
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता ७ महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे. अजुनही मला ज्या विघातक घटनेची भिती वाटते आहे, ती पूर्णत्वास गेली आहे असे वाटतं नाही. परंतु अशी घटना घडेल असा विश्वास मात्र वाटतो आहे. देव करो आणि असे काही घडु दे नको ! Ukrainian nuclear plant operating in emergency mode as war persists Offsite Power Supply Destroyed. What’s Happens Next at Ukraine’s Zaporizhzhia Nuclear Plant NPR provides some context: Normally, the plant holds a 10-day reserve of diesel fuel, the agency says, and currently has approximately 2,250 tonnes of fuel available. If that fuel is depleted, or the generators are damaged in further fighting, it could trigger a meltdown. But Steven Nesbit, a nuclear engineer and member of the American Nuclear Society’s rapid response taskforce, which is tracking the current crisis, says that doesn’t necessarily mean there would be a Chernobyl-like catastrophe. The meltdown at Chernobyl was due to a unique mix of design flaws and operator error that would be essentially impossible to replicate at Zaporizhzhia. And unlike the Fukushima nuclear disaster in 2011, some of the reactors at Zaporizhzhia have already been shut down for a while, allowing the nuclear fuel to cool somewhat, Nesbit says. Even in the worst case scenario, the reactors at Zaporizhzhia are a modern design surrounded by a heavy “containment” building, Nesbit says. “It’s reinforced concrete, typically about three to four feet of that; it’s designed to withstand very high internal pressures.” That could allow it to hold in any radioactive material. जाता जाता :- मला वाटणारी / जाणवणारी मोठी विघातक घटना न घडल्यास मला अत्याधिक आनंद वाटेल. There's no time to waste.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein

श्रीरंग_जोशी Fri, 09/23/2022 - 05:18
डॉलर रुपये विनिमयदर बरेच आठवडे ७९-८० दरम्यान वर खाली होत होता आज तो ८१.०५ या नव्या विक्रमी पातळीवर पोचलेला दिसत आहे.

अमर विश्वास Fri, 09/23/2022 - 14:14
India has zero probability of slipping into recession, says survey Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/india-has-zero-probability-of-slipping-into-recession-says-survey/articleshow/93120581.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

शाम भागवत Sat, 09/24/2022 - 23:31
चीननमधे काहीतरी गडबड चाललीय. सैन्याच्या विमानांना वेगाने हालचाल करता यावी म्हणून ५०% पेक्षा जास्त नागरी विमानसेवांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सैन्याच्या गाड्यांची अनेक किलोमीटरची रांग लागलेली दिसत आहे. जिनपिंग यांचेविरूध्द उठाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मदनबाण Wed, 09/28/2022 - 19:39
@ श्रीरंग_जोशी केवळ रुपया नव्हे तर जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत. P1 @शाम भागवत क्षी जिनपिंग यांची उपस्थिती दिसुन आली आहे, परंतु ६०० च्या आसपास फ्लाईट्स अचानक का थांबवण्यात आल्या ? हे रहस्य अजुनही उलघडलेले नाही ! जो लेख मी अजुन वाचला नाही पण महत्वपूर्ण आहे म्हणुन तो इथे देऊन ठेवतो. Intensification of Xi’s anti-corruption campaign बाकी या घटनेवर माझ्या पाहण्यात आलेले एक विश्लेषण इथे आहे. जाता जाता :- जगात सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ आणि मोठी आर्थिक अस्थिरता स्पष्टपणे दिसुन येत आहे. सध्य परिस्थितीत घडणार्‍या काही मोठ्या घटना वाचनात आल्या आहेत त्या इथे देऊन जातो :- U.S. steps up intel, surveillance after Putin’s nuke threats U.S. Fears Late Detection of Russian ‘Micro-Nuke’ Attack on Ukraine – Politico - The Moscow Times UK pensions hit with £100m margin calls as gilts and sterling slide ‘Short the pound’ was the hot play for UK hedge funds, with some closely connected to the government. Up next: Investigation? Pound v dollar: How hedge funds benefit from a weaker sterling Sky News reported that the chancellor, who is due to meet with Wall Street chiefs later today, will ask bankers not to bet against the pound, which dropped to a record low of $1.03 against the dollar, however, the Treasury Department denied that Kwarteng will be asking bankers not to short sterling. :))) Pound – live: Bank of England steps in as Tories decry Truss’s ‘inept madness’ Bank of England announces gilt market operation Bank of England has announced a gilt market operation विशेष :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

In reply to by मदनबाण

चौकस२१२ Tue, 03/14/2023 - 05:09
कोणी सोप्या भाषेत यावर प्रकाश टाकेल काय - महागाई ला आला घालण्यासाठी अधिकृत कर्ज दर देशाची रिस्र्व बँक वाढवते असे गणित जगभर दिसते आमचं येथे नोव्हेंबर २० ला अधिकृत दार फक्त ०.१ % होता तो मार्च २०२३ ला ३.६% आहे पण महागाई तर काही कमी होत नाही ... आणि कर्जावरील व्याज वाढतच चाललंय ! मग हा "उपाय" कसा काम करतो ? ( हे मान्य कि महागाई वाढायला इतरही करणे असू शकतात ) २) एस वि बी बँक बुडाली कारण त्यांनी ठेवी या फेडरल बॉण्ड मध्ये ठेवल्या होत्या म्हणजे एकदम सुरक्षित, व्याज दार जसा वाढतो तास बॉण्ड चे दर्शनी मूल्य कमी होते / झाले ( पण मुद्दल सुरक्शित आहे) मग बँकेला फक्त तात्पुरता तोटा झालं ,, बॉण्ड जेवहा सामील तेवहा व्याजासकट एस वि बी ला आपले मुद्दल परत मिळणारच होते .. मग असे कसे?

मदनबाण Tue, 02/14/2023 - 21:55
वरती म्हंटलय... Pakistan: The Next Sri Lanka पण आता जे चित्र समोर आहे त्यानुसार श्रीलंके पेक्षा बेक्कार स्थिती पाकिस्तानात पहायला मिळणार आहे... फक्त अजुन दीड-दोन महिने पाकिस्तान म्हणुन आहेत असे दिसते. यापुढे पाकिस्तानात काय आणि कसे घडेल त्याची टोटल लागणे केवळ अशक्य आहे. शिवाय हा जिहादी विचारसरणीचा आणि जिहादी पैदा करणारा देश, त्यामुळे रक्तपात अटळ आहे असे देखील वाटते. असला ग्लोबल भिकारी जिहादी देश ज्याची लोकसंख्या २३-२४ कोटी च्या आसपास आहे. [ चूक असल्यास क्षमा असावी. ] तिथे काय उत्पात होईल कोण ठावूक. जिथे खायला पीठ मिळत नाही तो देश माझ्या व्यक्तिगत मता नुसार डिफॉल्ट झालेला असतो. आता पाकिस्तानात एक... एक... करत व्यवस्था ठप्प पडत चालल्या आहेत. असा देश आपला शेजारी आहे तेव्हा आपणास उपद्रव अर्थातच संभवतो, तेव्हा पाकिस्तान जे काय घडेल त्यावर आता बारिक लक्ष ठेवून रहावे लागेल. हा ११ महिन्यांपूर्वीचा विनोदी व्हिडियो... आता पाकिस्तान हा विनोद प्रत्यक्षात पहायला मिळेल ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |

मदनबाण Mon, 03/13/2023 - 10:03
अमेरिकेतील सिग्नेचर बँक देखील बसली ! बहुतेक अमेरिकेत बँक रन होण्याची "शक्यता" दिसते. Regulators close New York's Signature Bank, marking third-largest bank failure in US history

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tum Tum - Video Song | Enemy (Telugu) | Vishal,Arya | Anand Shankar | Vinod Kumar | Thaman S

मदनबाण Sat, 03/25/2023 - 19:30
सध्या डॉइश बँक चर्चेत आहे.... या बँकेची रोलर कोस्टर राईड २०१६ मध्ये एका प्रतिसाद लिहली होती. मला त्यावेळीच ही बँक बसेल अशी भावना झाली होती, परंतु तसे काही झालेले नाही. too big to fail ? बघुया... अता तर फक्त सुरुवात आहे, बहुधा पुढे वादळापूर्वीची शांतता देखील अनुभवास मिळावी. ही ग्लोबली सिस्टीमॅटिक इंपॉरटंन्ट बँक आहे. [(G-SIBs) ] Will Deutsche Bank be the next Credit Suisse? Here are a few warning signs Deutsche Bank’s shares tank 15% as contagion fears return Deutsche Bank shares plunge, default insurance at highest since 2018 Deutsche Bank redeems billions worth of bonds as CDS soars Deutsche Bank shares plunge after spike in credit default swaps बाकी सध्य परिस्थीती पाहिल्यावर मला या सीन ची आठवण आली ! :- १:४३ पासुन पाहण्यास सुरुवात करा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Badshah - Sajna | Say Yes To The Dress (Official Video) | Payal Dev

एक इंट्रेस्टिंग लिंक. कसा फोत्थ वह्ल्ड कारभार असतो या बँकांचा जरी त्या असल्या फह्स्ट वह्ल्ड बँका. वाचून फिरतील डोळे.

कंजूस Sun, 03/26/2023 - 05:52
कर्ज घेऊन धंदे उद्योग करणाऱ्यांवर. अमेरिकेतल्या 'अवजड' उद्योगांचे कंबरडे चीनच्या उद्योगांनी मोडत आणले आहे. ही नांदी आहे. हे आर्थिक युद्ध दुरून खेळता येते. देशातल्या गिऱ्हाईकांना 'अमुक तमुक उद्योगांच्या वस्तू विकत घेऊ नका ' असा काही आदेश काढता येत नाही. ग्राहक किंमत पाहूनच घेणार. आणि मुक्त बाजारपेठ मान्य केलेल्या देशांत तर नक्कीच नाही. मग इतर मार्गाने म्हणजे प्रतिष्ठा दाखवणाऱ्या वस्तू गळ्यात मारून धंदे वाढवणे सुरू आहे. (त्या घेण्यात आमचा देश सर्वात पुढे आहे.) नेहमीच्या वापराच्या वस्तूंचा बाजार मोठ्या देशांत केव्हाच उठला आहे. एकूण बँक बुडते हा परिणाम आहे,मूळ तिकडे आहे ते कुजू लागले आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Sun, 03/26/2023 - 13:44
ह्या महिन्यात उठलेल्या 'सिल्व्हरगेट', 'सिलिकॉन व्हॅली' आणि 'सिग्नेचर' ह्या बँकांच्या डबघाईस येण्याची अनेक कारणे दिली जात असली तरी त्यामागे त्यांचे 'क्रिप्टोकरन्सी' शी संबंधित व्यवहारही कारणीभूत आहेत, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये FTX चा बाजार उठल्यापासूनच त्या 'चर्चेत' आल्या होत्या. तसेच कोणी कितीही नाकारले तरी सध्याच्या अमेरिकेतल्या ह्या आर्थिक संकटास अप्रत्यक्षपणे का होईना पण वर्ष उलटून गेले तरी अजूनही सुरु असलेलया रशिया-युक्रेन युद्धाची पार्शवभूमीही कारणीभूत आहे.

मदनबाण Fri, 01/02/2026 - 12:36
एआयचा बबल असा आहे:- P1 टीसीएस मधुन मागच्या वर्षात जवळपास 12,000+ कर्मचारी काढले गेले आहेत जे त्यांच्या वर्कफोर्सच्या जवळपास 2% असल्याचे म्हंटले जात आहे. सध्याच्या भारतीय आयटी मध्ये काम करणार्‍या जुन्या कर्मचार्‍यांची संख्या बर्‍यापैकी, यातील अनेक जण येत्या २-२.५ वर्षात जर नोकरी तो पर्यंत टिकली तर अधिकृतपणे सेवा निवृत्त होतील. ३५-५० या वयोगटातील कर्मचार्‍यांची संख्या अजुनही बर्‍यापैकी काम करत आहे, पण एकंदर ग्लोबल रिसेट आणि एआय बबल पाहता कामाला मिळणारा रोजचा दिवस भगवंताची अपार कृपा असल्याचे मानुन चालावे. हिंदुस्थान फार वेगाने अराजकतेकडे धावत असुन देशातल्या राजकारणार्‍यांना त्याची काहीही पडलेली नाही. अर्थमंत्री तर इतकी माठ आणि मुजोर आहे की त्या बाईचा चेहरा जरी माझ्या पाहण्यात आला तरी माझी सटकते. कॅरेमल पॉपकॉर्न मध्ये साखर असते म्हणुन त्यावर कर लावाणारा इतका मुर्ख अर्थमंत्री या देशाला या आधी कधीच लाभलेला नाही. या वर्ष बाई काय नविन दिवे लावतात ते कळेलच. करोनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल झालेला मी पाहिला, लोकांनी आपल्या मुलांना इंटरनॅशनल शाळेतुन काढुन नॉर्मल शाळेत घातले गेले कारण पदरी तेव्हढा पैसा राहील याची शाश्वती राहिली नाही. तरी अजुनही बर्‍यापैकी मुले अश्या इंटरनॅशनल शाळेत जात आहेत. येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर पासुन मार्केट बसेल असे सध्या तरी वाटत आहे, देशातील मध्यम वर्ग आधिच अतिरक्त करभाराने पिचला गेला असुन त्यांची दया कोणालाही येताना दिसत नाही! लोकांच्या डोक्यावर आयफोन पासुन गृहकर्ज तसेच वाहन कर्जा पासुन इतर अनेक कर्ज असल्याचे दिसुन येते,अश्या लोकांची नोकरी गेल्यावर त्यांची स्थिती काय होईल याचा विचार करवत नाही. मी स्वतः येणारे रिसेशन हे अनेक वर्ष चालणारे व दीर्घकालिन बदल घडवणारे असेल असे मानुन चालत आहे. [ सोने चांदीच्या दरातील ऐतिहासिक बदल यासाठी मी प्रमाण मानला आहे.] जाता जाता: जपानकडे लक्ष ठेवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Song

In reply to by मदनबाण

मदनबाण Wed, 01/07/2026 - 15:35
जाता जाता: जपानकडे लक्ष ठेवा. ब्रेकिंगः जपानच्या ३० वर्ष मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या यील्ड नवीन विक्रमी उच्चांक ३.५२% वर पोहचला! एआय उवाचः जपानच्या ३० वर्ष मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या (JGB) यील्डमध्ये ३.५२% पर्यंतची वाढ ही BOJ (बँक ऑफ जपान) द्वारे व्याजदर वाढीच्या अपेक्षांमुळे आणि येनच्या कमकुवतपणामुळे उद्भवली आहे,ज्यामुळे आयात खर्च वाढून महागाई वाढते.याचे प्रमुख परिणाम म्हणजे सरकारी कर्जाचे व्याज खर्च वाढणे,कारण जपानचा कर्ज-जीडीपी गुणोत्तर आधीच उच्च आहे आणि बॉन्ड किंमती कमी होऊन बाजारात अस्थिरता येणे.याशिवाय,कॅरी ट्रेड (कमी व्याज असलेल्या येनमध्ये कर्ज घेऊन उच्च व्याज असलेल्या परदेशी मालमत्तेत गुंतवणूक) चे अनवाइंडिंग होऊ शकते,ज्यामुळे अमेरिकन मालमत्ता आणि जागतिक बाजारांवर नकारात्मक प्रभाव पडेल. बाजाराला मुख्य भीती ही आहे की सरकारच्या उत्तेजन योजनांमुळे (जसे की नवीन कर्जाद्वारे निधी पुरवठा) बॉन्डचा ओव्हरसप्लाय होईल,ज्यामुळे २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी २९.६ ट्रिलियन येन इतक्या नवीन रोख्यांची विक्री होईल आणि व्याजदर आणखी वाढतील.BOJ चे टर्मिनल रेट बाजाराच्या अंदाजापेक्षा (१.५%) जास्त असण्याची शक्यता,येनची सतत कमकुवतता आणि आर्थिक धोरणातील बदलांमुळे जपानची आर्थिक स्थिरता धोक्यात येईल,ज्याचा जागतिक परिणाम म्हणजे बॉन्ड बाजारातील विक्री आणि शेअर बाजारातील घसरण.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys

मदनबाण Sun, 07/24/2022 - 20:59
हल्लीच माझ्या वाचानात चीन विषयी काही बातम्या आल्या होत्या... त्या वाचुन जगात पूर्वी बार्टर सिस्टीम होती ती परत आली असेच वाटले ! चीन मधल्या रिअल इस्टेट डेव्हल्पर्स नी लोकांकडुन चीनी चलनाच्या जागी चक्क कलिंगड, पीच,लसुण, गहू इंइंइं स्वीकारण्यास सांगितले... काय कारण म्हणे तर शेतकर्‍याना फायदा होईल ! :))) मग इतके वर्ष हा परोपकारी विचार त्यांच्या सुपिक डोक्यात का आला नव्हता ? थोडक्यात चीनी रिअल इस्टेट मध्ये "तबाही" आल्याचे हे अत्यंत ठळक लक्षण असुन आता तिथले सरकार दडपशाही करण्यासाठी कोणत्या थराला जाईल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संदर्भ :- कलिंगडं द्या, घराचे मालक व्हा! नव्या घरांसाठी Down Payment म्हणून शेतमाल स्वीकारण्याची भन्नाट ऑफर, पण… Real estate firms accepting watermelons, wheat as payment in China; Here's why In China, property developers accept peaches, watermelons, garlic as down payment for homes Why property developers in China accepting house payments in watermelons, wheat यात भरीस भर...म्हणुन चीन मध्ये लिक्विडीटी क्रायसीस निर्माण झाल्याचे देखील दिसत आहे. Henan People's bank,People’s bank of China,China Central Ban,Bank of China या बँक्सची ही अवस्था असल्याचे समजते आहे. साधारण एप्रिल महिन्या पासुन चीनी सरकारने त्यांच्या बँकांना लोकांची खाती गोठवण्याचे आदेश दिले होते म्हणे ! तेव्हा पासुन सावळा गोंधळ सुरु झालेला आहे. China: Massive protests in Henan, people fear losing their life savings due to bank fraud Protests in China over frozen bank accounts end in violence Security Forces in China Attack Protesters Seeking Frozen Funds साधरण २-३ दिवसांपूर्वी चीन च्या रस्त्यांवर सीसीपी टँक्स उतरवल्याचे दिसले ! पोलिस व्हॅन्स नव्हे तर चक्क मिलेटरी टँक्स उतरवले गेले पाहिजेत अशी वेळ सीसीपी वर आली आहे,यावरुन जालावर Tiananmen Square 2? अशी बरीच चर्चा झाली. आगे आगे देखीये होता है क्या ? आता जे घडतय त्याची सुस्पष्ट कल्पना मला २०१५ मध्येच आली होती, तेव्हा मी या सिरीजच्या पहिल्याच भागात लिहले होते :- खफ वर ज्या चायनिज घोस्ट सिटीज बद्धल लिहल्र होत आणि ज्या चायनिज रिअल इस्टेटचा बबल फुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हंटल होत त्याच प्रत्यंतर वरच्या चायना दुव्यात दिसुन येत आहे ! काही दिवसांनी हीच गोष्ट चायनीज बँक्स बद्धल ऐकायला मिळाली तरी नवल वाटणार नाही ! जाता जाता :- Evergrande Risks First Local Bond Default as Delay Rejected

मदनबाण.....

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन

जेम्स वांड Sun, 07/24/2022 - 23:24
चायनीज घोस्ट सिटीज वर वाईस मीडियाने तुफान एपिसोड बनवला होता खालील, यु-ट्युबवर उपलब्ध आहे.

निनाद Mon, 07/25/2022 - 07:33
आत्मविश्वास ढासळल्यामुळे चीन मालमत्ता बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण याच वेळी चीनी बँकांनी दीर्घकालीन कर्जासाठी मुख्य व्याजदरात विक्रमी रकमेची कपात केली आहे. चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. हे धोकादायक प्रमाण असावे का?

मदनबाण Mon, 07/25/2022 - 23:08
@ सुखी _/\_ @जेम्स वांड मी ऑलरेडी दिलेला व्हिडियो पाहिला होता, तुम्ही दिल्याने परत पाहिला. :) @ निनाद चीनचे घरगुती कर्ज १० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. चीन ज्या पद्धतीने वागतो,पॉलिसीज राबवतो आणि त्यांच्या लोकसंख्येला सिंगल पार्टीनेच नियंत्रिण करतो हे सगळे मला फार आश्चर्यकारक वाटते. त्यांनी त्यांच्या चलनाचे केलेले त्यांना हव्या त्या पद्धतीने केलेले नियंत्रण, त्यांनी जगात वाटलेली कर्ज आणि त्याच्या जाळ्यात अडकलेले देश तसेच त्यांची स्वतःची कर्ज पाहुन मती कुंठीत होईल असे वाटते... काही काळा पासुन त्यांचे बुलेट ट्रेन प्रकल्प त्यांच्या अपयशामुळे आणि त्यांच्या कर्जामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या रेल्वे सिस्टीमवर काही व्हिडियो पाहिले होते पण यावर अधिक माहितीपर व्हिडियो मला पहायला हवेत. संदर्भ :- China's once profitable railways records $900bn debt over push for growth China’s 5.5% GDP Obsession Has $8 Trillion Dark Side China plans real estate fund worth up to $44 billion for distressed sector, source says Why is the world worried about China's property crisis .. Evergrande: Crisis-hit property giant faces deadline after bosses quit China's slowing growth amid deepening banking crisis will further dent its BRI projects विशेष :- जपानचे शिंज़ो आबे यांची हत्या झाल्यावर चीन मधुन आनंदाच्या प्रतिक्रिया आल्याचे दिसले होते. आबे यांचे फोटो लावुन डिजे पार्टी तसेच होम मेड हॅंडगन यांचे फोटो तिथल्या सोशल मिडियावर पाहण्यात आले होते. चीन हा हत्याकांडा मागे असण्याची शक्यता अधिक दिसते. या हत्याकांडामुळे मला एक गोष्ट प्रक्रषाने जाणवली की आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे, आपल्या देशात पंतप्रधान यांचे रहस्यमयी निधन [ शास्र्तीजी ] ते इन्दिरा गांधी आणि त्यांचे पुत्र राजीव गांधी यांची हत्या झाल्याचा इतिहास असताना, सध्य पंतप्रधान यांचे हे वागणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन योग्य वाटतं नाही. ] विषय चीन चा असल्याने आपला मिडिया बराच काळ ज्या विषयावर फार मोठे मौन बाळगुन बसला आहे त्यावर मला लक्ष वेधणे महत्वाचे वाटते.सोनिया गांधी कॉग्रेस ने चीनी सरकार शी MoU साईन केला ! तो कसा काय केला गेला ? त्यात नक्की काय होते याचा पत्ता अजुनही आपल्या देशाला नाही ! कॉग्रेस ने हा MoU अजुनही सार्वजनिक केल्याचे मला समजलेले नाही / पाहण्यात आलेला नाही. यावर जे पी नड्डा यांचे एक जुने ट्विट माझ्या पाहण्यात आले. त्यातली इमेज इथे शेअर करुन ठेवत आहे. P1 इथे एक पार्टी एका शत्रु राष्ट्रा बरोबर MoU साईन करते त्याच बरोबर त्यांच्याच पक्षातला मणिशंकर पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार हटाओ और कॉग्रेस लाओ असे विधान त्यावेळी करतो. याचा अर्थ सत्तेत राहण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांची देखील मदत घेण्याची मानसिकता सोनिया कॉग्रेसची या निमित्त्याने उघड झाली आहे. तर जपानच्या आबे हत्याकांडा नंतर मोदींनी आता तरी विशेष भान ठेवले पाहिजे तर आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेने सोनिया कॉग्रेसचा चीनी सरकार बरोबरचा MoU काय आहे ते उघड करण्यात पुढाकार घेतला पाहिजे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Piharva ft. Shraddha Dangar & Bhavya Gandhi | Sachin Jigar | Anumita Nadesan | Sachin Sanghvi

In reply to by मदनबाण

Nitin Palkar गुरुवार, 07/28/2022 - 20:25
आपले सध्याचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदारदास मोदी यांना विविध लोकांच्या भेटीगाठीं मध्ये लोकांच्या फार जवळ जाण्याची हौस आहे. [ हे मला अनेकवेळा खटकले आहे एक लाख टक्के सहमत.

In reply to by Nitin Palkar

आग्या१९९० गुरुवार, 07/28/2022 - 20:42
नाही, ते स्वतःची तेवढी काळजी घेतात. ब्रिजवर धोका आहे हे जाणवल्यावर ते जमावात घुसले नाही. मागे फिरले आणि स्वतःचा जीव वाचवला.

मदनबाण Wed, 07/27/2022 - 09:43
विशेष :- विश्लेषण : लोकांनी बँकांमधून पैसे काढू नयेत म्हणून चिनी सरकारने बँकांबाहेर तैनात केले रणगाडे? चीनमध्ये नेमकं चाललंय तरी काय? जाता जाता :- चीन कोणत्याही थराला जाऊ शकणारा देश आहे, तेव्हा येत्या काळात चीन मधील जनतेला अत्यंत त्रासदायक अनुभवातुन जावे लागेल असे दिसत आहे. याच काळात चीन त्याच्या शेजारी देशां बरोबर युद्धजन्य परिस्थीती निर्माण करेल असे देखील वाटते. हिंदूस्थानाने या बाबत सतर्क आणि तत्पर रहायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “You cannot save everyone. Some people are going to destroy themselves no matter how much you try to help them.” :- Bryant McGill

In reply to by मदनबाण

शाम भागवत Wed, 07/27/2022 - 12:49
मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. तिथे जर आपल्यासारखी लोकशाही आली तर हिंदी चीनी भाई भाई व्हायला हरकत नसावी. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे. तोपर्यंत मात्र लष्कर सबळ करणे, सैन्य वाहतूकीसाठी रस्ते, युध्दसामुग्रीसंबंधात आत्मनिर्भरता, अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवत राहणे किंवा विकसीत करत राहणे. चिनविरोधी देशांशी संबंध वाढवत राहणे आवश्यक ठरणार आहे. पण चीनमधे लोकशाही नसणे हे मुख्य कारण आहे हे लक्षात राहिल्याने राग द्वेष बाजूला ठेऊन थंड डोक्याने पाऊले उचलता येऊ शकतील. असे मला वाटते.

मदनबाण गुरुवार, 07/28/2022 - 12:22
वरती दिलेल्या मुलाखतीत लेफ्टनंट जनरल पी आर शंकर यांनी सीएनएच्या व्हिडियोचा उल्लेख केलेला आहे, मी तो व्हिडियो ऑलरेडी आधीच्या प्रतिसादात दिलेला आहे. @ शाम भागवत मला वाटते. चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. हो हे सत्य आहे. त्यांचा धर्म असा काही नाही जे पाकिस्तानाच्या बाबतीत आहे. श्रीलंकेच्या लोकांनी सध्य काळात सरकार विरोधी प्रखर उठाव केला, जे पाकिस्तान आणि चीन मध्ये अजुन तरी शक्य दिसत नाही. यास्तव चीनमधे लोकशाही कशी येईल या दृष्टीने आपले सगळे प्रयत्न असायला हवेत व तेच आपले अंतीम धेय्य असले पाहिजे. होय, त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला हवेत. निदान मिडायातुन चीनी लोकांना सहानभुती आणि कम्युनिस्ट राजवट कशी त्यांचा छळ करत आहे याला सातत्याने हवा दिली गेली पाहिजे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- It's not what happens to you, but how you react to it that matters. :- Epictetus

In reply to by मदनबाण

डँबिस००७ गुरुवार, 07/28/2022 - 14:02
चीन मधली कम्युनिस्ट राजवट आपली शत्रू आहे. एकंदरीत कम्युनिस्ट व भांडवलशाही दोन्ही देशांनी इतिहासात भारताची फारच वाट लावलेली आहे. भारतातील नेते त्यावेळेला ही ईतके "नाईव्ह" होते की त्यांना कोणत्याही राजकीय घडामोडीमागे त्यांना गलिछ राजकारण दिसल नाही. पाकिस्तानसारख्या बफर स्टेटची गरज त्यावेळच्या दोस्त राष्ट्रांना होती व त्यामुळे ब्रिटीशांनी आपल्या नेत्यांच्या डोळ्यासमोर म. जिन्ना सारख्या दारु पिणार्या, पोर्क खाणार्या माणसाकरवी ईस्लाम देशाची मागणी केली व त्यातुन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची भुगोलीय रचना भारताच्या उत्तर पश्चिमेला ठेवण्याचे विषेश कारण होते जे आपल्या नेत्यांना कधीच समजले नाही. ब्रिटीशांशी वाटाघाटी त्यावेळच्या नेत्यांनी केलेल्या दिसत नाहीत. आताची परिस्थिती फार वेगळी नाही. भारतात ह्याच दोन्ही (कम्युनिस्ट व भांडवलशाही) लोकांची त्यांच्या हस्तकाद्वारे भारतीय राजकारणावर मजबुत पकड आहे. हे लोक सुप्रिम कोर्टाला रात्री अपरात्री काम करायला लावतात. आपल्याला हवे तसे निर्णय करुन घेतात. आपल्या नेत्यांकडुन बाहेरच्या शत्रु विरुद्ध ठोस कारवाई होईल अशी शक्यता नाही. देशांतर्गत शत्रु विरुद्ध कडक कारवाई केली तरी पुरे. सीएए कायद्याच्या वेळेला दिल्ली शहराच्या सीमे लगत वर्षभर धरण देऊन बसलेले लोक, कृषी विषयक कायद्याच्या वेळेला व नंतर पंजाब निवडणुकीत खलिस्तानी लोकांचा धुमाकुळ व त्यावर सरकारचे बोटचेपे धोरण.

In reply to by डँबिस००७

Nitin Palkar गुरुवार, 07/28/2022 - 20:44
'सरकारचे बोटचेपे धोरण' ... लोकशाही प्रणालीने राज्यकारभार करताना अनेक मर्यादा येतात. शेतकर्यांविषयीचे कायदे मागे घेतले तेव्हा बहुसंख्य सुज्ञ नागरिकांना राग आला, वाईट वाटले होतेच, परंतु दडपशाही करून अनागोंदी मजू देण्यात अर्थ नक्कीच नव्हता. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई सनदशीर मार्गाने चालू ठेवून सामाज कंटाकांच्या मुसक्या आवळणे सुरु आहे. पंतप्रधानांनी बुलडोझर बाबा होण्यात अर्थ नसतो. मोदी है तो मुमकीन है यावर विश्वास ठेवू या.... अनेक बाबतीत मोदींची राजनीती देशाला लाभदायक ठरली आहे हे सामान्य सुज्ञ माणसांना नक्की समजते .

मदनबाण Mon, 08/01/2022 - 22:43
मला जेव्हा जालावरुन डेटा मिळत होता :- अमेरिकन राजकारणातील वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेल्या नॅन्सी पेलॉसी यांची कथित तैवान भेट ही वादग्रस्त ठरत आहे, गेल्या २४ तासात जवळपास ५० ते ६५ हजार लोक त्यांचा फ्लाईट मुव्हमेंट डेटा जालावर ट्रॅक करत होते, नंतर मात्र हा डेटा उपलब्ध होणे बंद झाला आहे. नंतर वाचनात आलेली बातमी :- Nancy Pelosi’s Intriguing Plane Becomes Flightradar24’s Most Tracked Aircraft जाता जाता :- आज १ ऑगस्ट, माझ्या कुठल्या तरी वाचना नुसार किंवा पाहणतल्या व्हिडियो नुसार त्यांचा [ चीन चा ] विशेष वाईट काळ सुरु झाला आहे.त्यात त्यांची ऑलरेडी साडेसाती चालु आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Song

मदनबाण Mon, 08/29/2022 - 00:39
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे. जाता जाता :- रिसेशनची वेगळी गॅरेंन्टी द्यायची गरज आता उरली आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बाबूजी धीरे चलना... :- Aar Paar (1954)

In reply to by मदनबाण

अमर विश्वास Fri, 09/23/2022 - 14:13
The central bank has since February lowered its GDP growth forecast for 2022-23 once - from 7.8% to 7.2% रिसेशन ची नक्की व्याख्या काय ? साडेसात टक्के ग्रोथ "रिसेशन" कसे होऊ शकते ?

In reply to by मदनबाण

चित्रगुप्त गुरुवार, 02/16/2023 - 00:05
बाबूजी धीरे चलना (आरपार १९५४) १९५४ साली मी तीन वर्षे वयाचा होतो, आणि या गाण्याची मोहिनी अद्याप कायम आहे. ओपी नय्यर, गीता दत्त, शकिला आणि अ‍ॅकॉर्डियन वादन ... अहाहा. (कुणाला कशाचं तर आम्हाला जुन्या गाण्यांचं)

In reply to by चित्रगुप्त

मदनबाण Fri, 02/17/2023 - 20:09
चित्रगुप्त काका, आपणास आनंद मिळाला हाच माझा देखील आनंद आहे. :) _/\_ जाता जाता :--- https://www.npr.org/2023/01/24/1150982819/doomsday-clock-90-seconds-to-midnight

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tayc - N'y pense plus

In reply to by मदनबाण

धर्मराजमुटके Fri, 09/09/2022 - 00:01
मी तैवान अर्थव्यवस्थेवर आधारीत म्युचुअल फंडात छोटीशी आणि किरकोळ गुंतवणूक केली होती पण ती दिवसेंदिवस गाळातच गेली.कंटाळून थांबलो. ग्लोबल फंडांमधे गुंतवणूक करावी की न करावी याबद्दल द्विधा मनस्थिती आहे.

In reply to by धर्मराजमुटके

अमर विश्वास Fri, 09/23/2022 - 14:21
ग्लोबल फंड्स खूप जास्त व्हेरिएशन दाखवत आहेत .. US technology सारख्या फंडात लॉन्ग टर्म (३+ वर्षे) गुतंवणूक करायला हरकत नाही ... त्यापेक्षा कमी कालावधीसाठी (२वर्षे) गोल्ड आणि सिल्व्हर मार्केट चांगले राहील असा अंदाज आहे अर्थात गोल्ड /सिल्व्हर मधली गुंतवणूक प्रॉफोलिओच्या १०% पेक्षा जास्त नसावी

मदनबाण Sun, 09/11/2022 - 01:09
याच बरोबर रशिया-युक्रेन युद्ध आता ७ महिन्यात पोहचले असुन मला नजिकाच्या काळात या युद्धातील मोठी विघातक घटना घडेल याची आशंका वाटत आहे. अजुनही मला ज्या विघातक घटनेची भिती वाटते आहे, ती पूर्णत्वास गेली आहे असे वाटतं नाही. परंतु अशी घटना घडेल असा विश्वास मात्र वाटतो आहे. देव करो आणि असे काही घडु दे नको ! Ukrainian nuclear plant operating in emergency mode as war persists Offsite Power Supply Destroyed. What’s Happens Next at Ukraine’s Zaporizhzhia Nuclear Plant NPR provides some context: Normally, the plant holds a 10-day reserve of diesel fuel, the agency says, and currently has approximately 2,250 tonnes of fuel available. If that fuel is depleted, or the generators are damaged in further fighting, it could trigger a meltdown. But Steven Nesbit, a nuclear engineer and member of the American Nuclear Society’s rapid response taskforce, which is tracking the current crisis, says that doesn’t necessarily mean there would be a Chernobyl-like catastrophe. The meltdown at Chernobyl was due to a unique mix of design flaws and operator error that would be essentially impossible to replicate at Zaporizhzhia. And unlike the Fukushima nuclear disaster in 2011, some of the reactors at Zaporizhzhia have already been shut down for a while, allowing the nuclear fuel to cool somewhat, Nesbit says. Even in the worst case scenario, the reactors at Zaporizhzhia are a modern design surrounded by a heavy “containment” building, Nesbit says. “It’s reinforced concrete, typically about three to four feet of that; it’s designed to withstand very high internal pressures.” That could allow it to hold in any radioactive material. जाता जाता :- मला वाटणारी / जाणवणारी मोठी विघातक घटना न घडल्यास मला अत्याधिक आनंद वाटेल. There's no time to waste.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “The unleashed power of the atom has changed everything except our thinking. Thus, we are drifting toward catastrophe beyond conception. We shall require a substantially new manner of thinking if mankind is to survive.” :- Albert Einstein

श्रीरंग_जोशी Fri, 09/23/2022 - 05:18
डॉलर रुपये विनिमयदर बरेच आठवडे ७९-८० दरम्यान वर खाली होत होता आज तो ८१.०५ या नव्या विक्रमी पातळीवर पोचलेला दिसत आहे.

अमर विश्वास Fri, 09/23/2022 - 14:14
India has zero probability of slipping into recession, says survey Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/economy/indicators/india-has-zero-probability-of-slipping-into-recession-says-survey/articleshow/93120581.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

शाम भागवत Sat, 09/24/2022 - 23:31
चीननमधे काहीतरी गडबड चाललीय. सैन्याच्या विमानांना वेगाने हालचाल करता यावी म्हणून ५०% पेक्षा जास्त नागरी विमानसेवांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सैन्याच्या गाड्यांची अनेक किलोमीटरची रांग लागलेली दिसत आहे. जिनपिंग यांचेविरूध्द उठाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मदनबाण Wed, 09/28/2022 - 19:39
@ श्रीरंग_जोशी केवळ रुपया नव्हे तर जगभरातील चलने डॉलरच्या तुलनेत घसरली आहेत. P1 @शाम भागवत क्षी जिनपिंग यांची उपस्थिती दिसुन आली आहे, परंतु ६०० च्या आसपास फ्लाईट्स अचानक का थांबवण्यात आल्या ? हे रहस्य अजुनही उलघडलेले नाही ! जो लेख मी अजुन वाचला नाही पण महत्वपूर्ण आहे म्हणुन तो इथे देऊन ठेवतो. Intensification of Xi’s anti-corruption campaign बाकी या घटनेवर माझ्या पाहण्यात आलेले एक विश्लेषण इथे आहे. जाता जाता :- जगात सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात उलथापालथ आणि मोठी आर्थिक अस्थिरता स्पष्टपणे दिसुन येत आहे. सध्य परिस्थितीत घडणार्‍या काही मोठ्या घटना वाचनात आल्या आहेत त्या इथे देऊन जातो :- U.S. steps up intel, surveillance after Putin’s nuke threats U.S. Fears Late Detection of Russian ‘Micro-Nuke’ Attack on Ukraine – Politico - The Moscow Times UK pensions hit with £100m margin calls as gilts and sterling slide ‘Short the pound’ was the hot play for UK hedge funds, with some closely connected to the government. Up next: Investigation? Pound v dollar: How hedge funds benefit from a weaker sterling Sky News reported that the chancellor, who is due to meet with Wall Street chiefs later today, will ask bankers not to bet against the pound, which dropped to a record low of $1.03 against the dollar, however, the Treasury Department denied that Kwarteng will be asking bankers not to short sterling. :))) Pound – live: Bank of England steps in as Tories decry Truss’s ‘inept madness’ Bank of England announces gilt market operation Bank of England has announced a gilt market operation विशेष :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

In reply to by मदनबाण

चौकस२१२ Tue, 03/14/2023 - 05:09
कोणी सोप्या भाषेत यावर प्रकाश टाकेल काय - महागाई ला आला घालण्यासाठी अधिकृत कर्ज दर देशाची रिस्र्व बँक वाढवते असे गणित जगभर दिसते आमचं येथे नोव्हेंबर २० ला अधिकृत दार फक्त ०.१ % होता तो मार्च २०२३ ला ३.६% आहे पण महागाई तर काही कमी होत नाही ... आणि कर्जावरील व्याज वाढतच चाललंय ! मग हा "उपाय" कसा काम करतो ? ( हे मान्य कि महागाई वाढायला इतरही करणे असू शकतात ) २) एस वि बी बँक बुडाली कारण त्यांनी ठेवी या फेडरल बॉण्ड मध्ये ठेवल्या होत्या म्हणजे एकदम सुरक्षित, व्याज दार जसा वाढतो तास बॉण्ड चे दर्शनी मूल्य कमी होते / झाले ( पण मुद्दल सुरक्शित आहे) मग बँकेला फक्त तात्पुरता तोटा झालं ,, बॉण्ड जेवहा सामील तेवहा व्याजासकट एस वि बी ला आपले मुद्दल परत मिळणारच होते .. मग असे कसे?

मदनबाण Tue, 02/14/2023 - 21:55
वरती म्हंटलय... Pakistan: The Next Sri Lanka पण आता जे चित्र समोर आहे त्यानुसार श्रीलंके पेक्षा बेक्कार स्थिती पाकिस्तानात पहायला मिळणार आहे... फक्त अजुन दीड-दोन महिने पाकिस्तान म्हणुन आहेत असे दिसते. यापुढे पाकिस्तानात काय आणि कसे घडेल त्याची टोटल लागणे केवळ अशक्य आहे. शिवाय हा जिहादी विचारसरणीचा आणि जिहादी पैदा करणारा देश, त्यामुळे रक्तपात अटळ आहे असे देखील वाटते. असला ग्लोबल भिकारी जिहादी देश ज्याची लोकसंख्या २३-२४ कोटी च्या आसपास आहे. [ चूक असल्यास क्षमा असावी. ] तिथे काय उत्पात होईल कोण ठावूक. जिथे खायला पीठ मिळत नाही तो देश माझ्या व्यक्तिगत मता नुसार डिफॉल्ट झालेला असतो. आता पाकिस्तानात एक... एक... करत व्यवस्था ठप्प पडत चालल्या आहेत. असा देश आपला शेजारी आहे तेव्हा आपणास उपद्रव अर्थातच संभवतो, तेव्हा पाकिस्तान जे काय घडेल त्यावर आता बारिक लक्ष ठेवून रहावे लागेल. हा ११ महिन्यांपूर्वीचा विनोदी व्हिडियो... आता पाकिस्तान हा विनोद प्रत्यक्षात पहायला मिळेल ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |

मदनबाण Mon, 03/13/2023 - 10:03
अमेरिकेतील सिग्नेचर बँक देखील बसली ! बहुतेक अमेरिकेत बँक रन होण्याची "शक्यता" दिसते. Regulators close New York's Signature Bank, marking third-largest bank failure in US history

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tum Tum - Video Song | Enemy (Telugu) | Vishal,Arya | Anand Shankar | Vinod Kumar | Thaman S

मदनबाण Sat, 03/25/2023 - 19:30
सध्या डॉइश बँक चर्चेत आहे.... या बँकेची रोलर कोस्टर राईड २०१६ मध्ये एका प्रतिसाद लिहली होती. मला त्यावेळीच ही बँक बसेल अशी भावना झाली होती, परंतु तसे काही झालेले नाही. too big to fail ? बघुया... अता तर फक्त सुरुवात आहे, बहुधा पुढे वादळापूर्वीची शांतता देखील अनुभवास मिळावी. ही ग्लोबली सिस्टीमॅटिक इंपॉरटंन्ट बँक आहे. [(G-SIBs) ] Will Deutsche Bank be the next Credit Suisse? Here are a few warning signs Deutsche Bank’s shares tank 15% as contagion fears return Deutsche Bank shares plunge, default insurance at highest since 2018 Deutsche Bank redeems billions worth of bonds as CDS soars Deutsche Bank shares plunge after spike in credit default swaps बाकी सध्य परिस्थीती पाहिल्यावर मला या सीन ची आठवण आली ! :- १:४३ पासुन पाहण्यास सुरुवात करा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Badshah - Sajna | Say Yes To The Dress (Official Video) | Payal Dev

एक इंट्रेस्टिंग लिंक. कसा फोत्थ वह्ल्ड कारभार असतो या बँकांचा जरी त्या असल्या फह्स्ट वह्ल्ड बँका. वाचून फिरतील डोळे.

कंजूस Sun, 03/26/2023 - 05:52
कर्ज घेऊन धंदे उद्योग करणाऱ्यांवर. अमेरिकेतल्या 'अवजड' उद्योगांचे कंबरडे चीनच्या उद्योगांनी मोडत आणले आहे. ही नांदी आहे. हे आर्थिक युद्ध दुरून खेळता येते. देशातल्या गिऱ्हाईकांना 'अमुक तमुक उद्योगांच्या वस्तू विकत घेऊ नका ' असा काही आदेश काढता येत नाही. ग्राहक किंमत पाहूनच घेणार. आणि मुक्त बाजारपेठ मान्य केलेल्या देशांत तर नक्कीच नाही. मग इतर मार्गाने म्हणजे प्रतिष्ठा दाखवणाऱ्या वस्तू गळ्यात मारून धंदे वाढवणे सुरू आहे. (त्या घेण्यात आमचा देश सर्वात पुढे आहे.) नेहमीच्या वापराच्या वस्तूंचा बाजार मोठ्या देशांत केव्हाच उठला आहे. एकूण बँक बुडते हा परिणाम आहे,मूळ तिकडे आहे ते कुजू लागले आहे.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर Sun, 03/26/2023 - 13:44
ह्या महिन्यात उठलेल्या 'सिल्व्हरगेट', 'सिलिकॉन व्हॅली' आणि 'सिग्नेचर' ह्या बँकांच्या डबघाईस येण्याची अनेक कारणे दिली जात असली तरी त्यामागे त्यांचे 'क्रिप्टोकरन्सी' शी संबंधित व्यवहारही कारणीभूत आहेत, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये FTX चा बाजार उठल्यापासूनच त्या 'चर्चेत' आल्या होत्या. तसेच कोणी कितीही नाकारले तरी सध्याच्या अमेरिकेतल्या ह्या आर्थिक संकटास अप्रत्यक्षपणे का होईना पण वर्ष उलटून गेले तरी अजूनही सुरु असलेलया रशिया-युक्रेन युद्धाची पार्शवभूमीही कारणीभूत आहे.

मदनबाण Fri, 01/02/2026 - 12:36
एआयचा बबल असा आहे:- P1 टीसीएस मधुन मागच्या वर्षात जवळपास 12,000+ कर्मचारी काढले गेले आहेत जे त्यांच्या वर्कफोर्सच्या जवळपास 2% असल्याचे म्हंटले जात आहे. सध्याच्या भारतीय आयटी मध्ये काम करणार्‍या जुन्या कर्मचार्‍यांची संख्या बर्‍यापैकी, यातील अनेक जण येत्या २-२.५ वर्षात जर नोकरी तो पर्यंत टिकली तर अधिकृतपणे सेवा निवृत्त होतील. ३५-५० या वयोगटातील कर्मचार्‍यांची संख्या अजुनही बर्‍यापैकी काम करत आहे, पण एकंदर ग्लोबल रिसेट आणि एआय बबल पाहता कामाला मिळणारा रोजचा दिवस भगवंताची अपार कृपा असल्याचे मानुन चालावे. हिंदुस्थान फार वेगाने अराजकतेकडे धावत असुन देशातल्या राजकारणार्‍यांना त्याची काहीही पडलेली नाही. अर्थमंत्री तर इतकी माठ आणि मुजोर आहे की त्या बाईचा चेहरा जरी माझ्या पाहण्यात आला तरी माझी सटकते. कॅरेमल पॉपकॉर्न मध्ये साखर असते म्हणुन त्यावर कर लावाणारा इतका मुर्ख अर्थमंत्री या देशाला या आधी कधीच लाभलेला नाही. या वर्ष बाई काय नविन दिवे लावतात ते कळेलच. करोनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात लोकांच्या आर्थिक स्थितीत बदल झालेला मी पाहिला, लोकांनी आपल्या मुलांना इंटरनॅशनल शाळेतुन काढुन नॉर्मल शाळेत घातले गेले कारण पदरी तेव्हढा पैसा राहील याची शाश्वती राहिली नाही. तरी अजुनही बर्‍यापैकी मुले अश्या इंटरनॅशनल शाळेत जात आहेत. येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर पासुन मार्केट बसेल असे सध्या तरी वाटत आहे, देशातील मध्यम वर्ग आधिच अतिरक्त करभाराने पिचला गेला असुन त्यांची दया कोणालाही येताना दिसत नाही! लोकांच्या डोक्यावर आयफोन पासुन गृहकर्ज तसेच वाहन कर्जा पासुन इतर अनेक कर्ज असल्याचे दिसुन येते,अश्या लोकांची नोकरी गेल्यावर त्यांची स्थिती काय होईल याचा विचार करवत नाही. मी स्वतः येणारे रिसेशन हे अनेक वर्ष चालणारे व दीर्घकालिन बदल घडवणारे असेल असे मानुन चालत आहे. [ सोने चांदीच्या दरातील ऐतिहासिक बदल यासाठी मी प्रमाण मानला आहे.] जाता जाता: जपानकडे लक्ष ठेवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Song

In reply to by मदनबाण

मदनबाण Wed, 01/07/2026 - 15:35
जाता जाता: जपानकडे लक्ष ठेवा. ब्रेकिंगः जपानच्या ३० वर्ष मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या यील्ड नवीन विक्रमी उच्चांक ३.५२% वर पोहचला! एआय उवाचः जपानच्या ३० वर्ष मुदतीच्या सरकारी रोख्यांच्या (JGB) यील्डमध्ये ३.५२% पर्यंतची वाढ ही BOJ (बँक ऑफ जपान) द्वारे व्याजदर वाढीच्या अपेक्षांमुळे आणि येनच्या कमकुवतपणामुळे उद्भवली आहे,ज्यामुळे आयात खर्च वाढून महागाई वाढते.याचे प्रमुख परिणाम म्हणजे सरकारी कर्जाचे व्याज खर्च वाढणे,कारण जपानचा कर्ज-जीडीपी गुणोत्तर आधीच उच्च आहे आणि बॉन्ड किंमती कमी होऊन बाजारात अस्थिरता येणे.याशिवाय,कॅरी ट्रेड (कमी व्याज असलेल्या येनमध्ये कर्ज घेऊन उच्च व्याज असलेल्या परदेशी मालमत्तेत गुंतवणूक) चे अनवाइंडिंग होऊ शकते,ज्यामुळे अमेरिकन मालमत्ता आणि जागतिक बाजारांवर नकारात्मक प्रभाव पडेल. बाजाराला मुख्य भीती ही आहे की सरकारच्या उत्तेजन योजनांमुळे (जसे की नवीन कर्जाद्वारे निधी पुरवठा) बॉन्डचा ओव्हरसप्लाय होईल,ज्यामुळे २०२६ च्या आर्थिक वर्षासाठी २९.६ ट्रिलियन येन इतक्या नवीन रोख्यांची विक्री होईल आणि व्याजदर आणखी वाढतील.BOJ चे टर्मिनल रेट बाजाराच्या अंदाजापेक्षा (१.५%) जास्त असण्याची शक्यता,येनची सतत कमकुवतता आणि आर्थिक धोरणातील बदलांमुळे जपानची आर्थिक स्थिरता धोक्यात येईल,ज्याचा जागतिक परिणाम म्हणजे बॉन्ड बाजारातील विक्री आणि शेअर बाजारातील घसरण.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boys
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही. तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

hrkorde ·

13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
हे गृहितक धोकादायक वाटते. ट्रेडिंगसाठी तसेही फंडामेंटल ज्ञान लागत नाही. ते केवळ इन्व्हेस्टिंगसाठी लागते. टेक्निकल ज्ञान मात्र दोन्हींसाठी हवे. व्यवस्थित चार्ट न बघता असा नुसता आकड्यांचा खेळ केला तर त्यात मोठ्या प्रमाणावर हात पोळू शकतात. माणसाला झटपट श्रीमंत आणि त्याच्या चौपट वेगाने गरीब बनविणारा ऑप्शनसारखा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात डोळे झाकून हा प्रकार करणे धोकादायक ठरू शकेल. जे काही करायचे ते प्रत्येकाने आपली मनी मॅनेटमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट बघून. विकताना या महिन्यातले ऑप्शन विकले जात आहेत आणि विकत घेताना पुढील महिन्यातले. म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीसाठी आपल्या खिशातून पैसे भरणार आहोत आणि ही डेबिट स्ट्रॅटेजी झाली. हरकत नाही. पण हे करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते. १. नुसता कॉल साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील कॉल विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार वर जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर असेल तर याचा अर्थ सध्या बुलिश मोमेंटम चालू आहे. अशावेळी कॉल विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा कॉल साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ६० च्या वर नाही आणि किंमत बॉलिंजरच्या वरच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. २. नुसता पुट साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील पुट विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार खाली जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ४० च्या खाली असेल तर याचा अर्थ सध्या बेअरीश मोमेंटम चालू आहे. अशावेळी पुट विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा पुट साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ४० च्या खाली नाही आणि किंमत बॉलिंजरच्या खालच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. ३. दोन्ही कॉल आणि पुट साईडचे ट्रेड घ्यायचे असतील तर किंमत साईडवेज असेल असा व्ह्यू झाला. अशावेळी आर.एस.आय ४० आणि ६० च्या मध्ये हवा आणि बॉलिंजर फ्लॅट हवेत. नाहीतर एका बाजूला कत्तल होईल. हे लिहायचे कारण म्हणजे किंमत जोरदार वरखाली गेली तर आताच्या महिन्यातील ऑप्शनपेक्षा पुढच्या महिन्यातील ऑप्शन तितक्या प्रमाणावर बदलत नाहीत. त्यामुळे आपल्या शॉर्ट पोझिशनवर झालेला तोटा पुढील महिन्यातील लाँग पोझिशनवर झालेल्या फायद्यापेक्षा जास्त असेल. ४. हा प्रकार निफ्टी किंवा बँकनिफ्टीमध्ये केला जात असेल तसाच स्टॉक ऑप्शनमध्येही करायचा असेल तर लिक्विडिटी जरूर बघून घ्यावी. स्टॉक ऑप्शनमध्ये लिक्विडिटी नसेल तर बीड-आस्क स्प्रेड जास्त असतो. त्यातून आपल्याला किंमत दिसत आहे त्यापेक्षा एक रूपयाने जास्त किंमतीला ऑप्शन विकत घेतला गेला आणि एक रूपयाने कमी किंमतीला ऑप्शन विकला गेला तर दोन बाजूंना २ रूपयांचे नुकसान होईल. हाच प्रकार पोझिशन स्क्वेअर ऑफ करतानाही होईल. म्हणजे असे साडेतीन-चार रूपयांचे नुकसान झाले आणि लॉट साईझ ५०० चा असेल तर २००० पर्यंत नुकसान काही कारण नसताना होऊ शकेल. गेल्या काही दिवसात फ्रिक ट्रेड झाले आहेत. ते पाहता स्क्वेअर ऑफ करताना मार्केट ऑर्डर नको. नाहीतर अशा फ्रिक ट्रेडमुळे जोरदार फटका बसू शकेल. तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. ऑप्शन इन द मनी असेल (म्हणजे या महिन्यातील आपली पोझिशन तोट्यात असेल) तर ती एक्सपायरीपर्यंत जाऊच देऊ नये. नाहीतर मोठा भुर्दंड बसू शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

hrkorde Sun, 09/19/2021 - 22:27
चार्ट बघून इतके correct समजत असेल तर मग नेकेड कॉल पुटच घ्यावे की मग हेजिंग कशाला हवे ?

In reply to by hrkorde

आग्या१९९० Sun, 09/19/2021 - 22:35
Pivot, privious day high,low , resistance support आणि resistance लावून दिवसभरात बक्कळ कमाई करता येते. मी ह्या स्ट्रॅटेजी लावणे बंद केले आहे वेळेचा अपव्यय आहे. वेळ मिळेल तेव्हा मनसोक्त इंट्रा डे करतो.

In reply to by hrkorde

आग्या१९९० Sun, 09/26/2021 - 11:26
इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष ट्रेडिंग कसे करतो हे मार्केट चालू असताना दाखवायचा प्रयत्न करीन,तेही माबोवर. मिपावर प्रतिसाद वरखाली आणि उजवीकडे जाण्याची शक्यता असल्याने गोंधळ उडू शकतो आणि माबोवर स्वसंपदानाची सोय असल्याने चुकीची दुरुस्ती करता येते. लिमिट ऑर्डर प्राइजकडे जास्त लक्ष देत असल्याने माझ्याकडून बऱ्याचदा लॉट साइज मध्ये चुका झाल्या आहेत.

In reply to by hrkorde

नेकेड कॉल पुट घेताना किंमत मोमेन्टममध्ये आहे याची खात्री करून मगच घ्यावे. नाहीतर टाईम व्हॅल्यू खाल्ली जाऊन फायदा होणार नाही. प्रत्येक वेळेस पाहिजे तसा सेट-अप मिळेलच असे नसते. आणि ऑप्शन हा प्राणी भयंकर व्होलाटाईल असतो. अनेकदा एका दिवसात १००% फायदा करून देऊ शकतो. पण योग्य वेळेत एक्झिट करणेही महत्वाचे असते. नाहीतर झालेला फायदा पूर्ण संपून तोटा व्हायचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण वेळ चार्ट बघता येणार असेल तरच नेकेड ऑप्शन घ्यावेत. अन्यथा नाही. दुसरे म्हणजे हेजिंग करून आपल्या पोझिशनसाठी लागणारी रक्कम कमी करता येऊ शकते आणि संभाव्य तोटाही कमी करता येऊ शकतो. १०० रूपये भरून कॉल घेतला आणि वरचा कॉल ४० रूपये देऊन विकला तर १०० ऐवजी ६० रूपयेच द्यावे लागतील. दुसरे म्हणजे आपण बुलिश म्हणून कॉल घेतला पण किंमत साईडवेज गेली किंवा खाली गेली आणि कॉल आऊट ऑफ द मनी एक्सपायर झाला त्यावर १०० रूपये तोटा होईल. पण वर विकलेल्या कॉलचे ४० रूपये आधीच मिळालेले असतील ते आपल्याकडेच राहतील. म्हणजे जास्तीत जास्त तोटा १०० ऐवजी ६० होईल. हेजिंग केल्यास तोटा जसा मर्यादित असतो त्याप्रमाणेच किंमत आपल्या दिशेने गेल्यास होणारा फायदा पण मर्यादितच असेल. जर आपला व्ह्यू चांगला बुलिश असेल तर मग अशा स्थितीत रेशो स्प्रेड करावेत- म्हणजे २ ऑप्शन विकत घेऊन १ विकावा. म्हणजे १०० + १०० - ४० = १६० रूपयात दोन ऑप्शन म्हणजे प्रत्येक ऑप्शनला ८० रूपये द्यावे लागतील. ही रक्कम १०० पेक्षा कमी असेल. त्यामुळे किंमत जोरदार वर गेल्यास दोनपैकी एक कॉल ऑप्शन वरच्या बाजूला अमर्याद फायदा करू शकेल.

In reply to by hrkorde

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:14
नेकेड कॉल पुटच घ्यावे? ह्याला नेकेड का म्हणताय ? तुम्हाला सरळ पूत विकत घयावे असे म्हणायचे आहे का ? साधारण पाने अमर्याद तोटा असण्याची शक्यता असते त्याला नेकेड म्हणतात - नेकेड कॉल विकणे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:24
तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. भारतीय ऑप्शन बझार संबंधी या संधार्बत एक दोन प्रश्न - स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ? - १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे - ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे - इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर? अमरेइकेतील उद्धरण एस आणि पी= हि झाली इंडेक्स SP ए मिनी आणि ए मिक्रो हे झाले इंडेक्स वरील फुचर ES AND MES एस पी वाय हा झालं एक्सचेंज ट्रेडेड फंड ( ए टी एफ = SPY) आता या सर्वांवर ऑप्शन उपलब्ध आहेत ! SPX , ES / EMS/ SPY तसे निफ्टी चे नक्की काय ? ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते मार्जिन ऑफसेट मिळते का ?

In reply to by चौकस२१२

- स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ?
भारतात स्टॉक ऑप्शन्स स्टॉक डिलीव्हरीमध्येच सेटल होतात. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील कमोडिटी ऑप्शन्स त्या कमोडिटीवरील फ्युचर्समध्ये सेटल होतात. त्यामुळे एम.सी.एक्सवर ऑप्शन पोझिशन असेल तर ती वेळेत क्लोज करावी. कारण ज्याप्रमाणे एक्सपायरी जवळ येते त्याप्रमाणे मार्जिन खूपच वाढते. क्रूड-नॅचरल गॅस वगैरेंच्या एक लॉटला सव्वा ते दीड लाख मार्जिन लागते. जर त्या फ्युचर्समध्ये पोझिशन सेटल झाली तर आपल्याकडे तेवढे मार्जिन हवे.
- १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे
प्रत्येक स्टॉकचा लॉट साईझ वेगळा असतो.
- ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे
भारतात युरोपिअन ऑप्शन्सच ट्रेड होतात. पूर्वी अमेरिकन ऑप्शन्स असायचे पण १० वर्षांपूर्वी सेबी-एन.एस.ई ने ते बंद केले.
- इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर?
इंडेक्सवरच बेतलेले असतात.
तसे निफ्टी चे नक्की काय ?
निफ्टीचा ५० चाच लॉट आहे. निफ्टीवर मिनी लॉट वगैरे नाहीत. एम.ची.एक्सवर सोने, चांदी यावर मिनी लॉट्स उपलब्ध आहेत. एन.एस.ई वर नाही.
ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते
मी वापरलेल्या ब्रोकर्सकडे तरी वेगळ्या लेग्सच्या वेगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात. लाँग पोझिशन आधी करायची आणि मग शॉर्ट पोझिशन.
मार्जिन ऑफसेट मिळते का ?
हो. आता याक्षणी १७४०० चा कॉल विकायचा असेल तर मार्जिन १ लाख १३ हजार, १७४०० चा पुट विकायचा असेल तर मार्जिन ९३ हजार आणि दोन्ही विकून शॉर्ट स्ट्रॅडल करायचा असेल तर मार्जिन १ लाख ३१ हजार लागते. स्प्रेड केल्यासही मार्जिनमध्ये फायदा मिळतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टीपीके Tue, 10/05/2021 - 19:52
बापरे , ह्यातले बरेचशे शब्द ऐकले आहेत, काही शब्द थोडेफार कळतात सुध्दा, पण हे असे मशिनगन सारखे एका मागोमाग एक आले कि काही कळत नाही. हे सर्व पद्धतशीर उदाहरणांसहित शिकण्याचा योग्य मार्ग कोणता? एखादे पुस्तक? ट्रैनिंग कोर्स ?

In reply to by टीपीके

गॉडजिला Tue, 10/05/2021 - 20:00
ज्याना आधीच सर्व सऊज्ञा माहित आहेत त्यांनाच ईथे नेमककाय बोलतात ते समजत आहे बाकीच्या साठी सर्वसंभाषण अनाकलनियप्रकरण आहे. धागा लेखकाने किमान बेसिक समजुन यायला काही लिंका दील्या असत्या तर मओठि सोय झाली असती सामान्य वाचकांची पणं तूर्तास धागा लेखकास त्यात रस दिसत नाही

In reply to by गॉडजिला

hrkorde Wed, 10/06/2021 - 08:34
ऑप्शन समजावुन घ्यायला विविध ब्रोकरच्या वेब साइट वर त्याण्चे त्यांचे लेख आहेत. एन एस ई च्या वेब साइट वर पण आहेत. https://support.zerodha.com/category/trading-and-markets/margin-leverage-and-product-and-order-types https://www.youtube.com/watch?v=_FxjA_6tSZE https://www.nseindia.com/learn/online-courses-certifications-recorded-options-trading-strategies

In reply to by सुखी

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:27
जर ऑप्शन स्प्रेड केलात तर ठरलेला तोटा आणि ठरलेला फायदा स्ट्राईक वॉर अवलंबून ,, म्हणून आलेखाद्वारे पाहिले तर पटकन समजते जर ऑप्शन विकत घेतलात = ठरलेले तोटा , अमर्याद फायदा जर नेकेड ऑप्शन विकलांत तर १) कॉल विकला तर अमर्याद तोटा २० पूत विकला तर ठरविक तोटा ( स्ट्राईक - ० इतकं )

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:17
माहिती चांगली आहे ( एकदम पुढ्याचं स्ट्रॅटेजी कडेच गेलात ) तुमचं सॉफ्टवेर मध्ये ह्या स्ट्रॅटेजीनचाआलेख ग्राफ काढता येत असेल तर समजणे खूप सोप्पे जाईल

hrkorde Mon, 09/20/2021 - 18:05
झिरोदामध्ये बास्केट ऑर्डर टाकून एकदम सगळ्या ऑर्डर देता येतात, पण पुरेसे मार्जिन नसेल तर त्यातली अर्धवट एक्झिक्युट झाली तर फटका बसतो https://sensibull.com/ पे आउट ग्राफ इथे बघता येतात, पण ते बहुतेक मोफत नाही. आज मस्त गडगडले

hrkorde Tue, 09/21/2021 - 11:10
36500 स्ट्रॅडल गेल्या 1 सप्टेंबरला विकले आहे , अंदाजे 700 + 700 मिळून 1400 गोळा झाले आहेत मध्यंतरी 11000 प्रॉफिट मध्ये आले होते मग ब्या नि वाढल्यावर 5000 लॉस मध्येही गेले होते दोन दिवसात ब्या नि पडल्यावर आता परत 7000 प्लस आहे Str

hrkorde Sun, 09/26/2021 - 20:45
ब्या नि ऑप्शन कॉलपुट मिळून 1900 वरून 1700 रु झालेत , आता 1 तारखेला 1400 होतील , आता येणार्‍या महिन्यात जर एक आठवडा आधी १८००-१९०० प्रिमियम घेऊन विकायची सण्धि मिळाली , तर विकून टाकीन . ====== मला वाटते, मन्थलि ऑप्शन रोज साडेतीन वाजता अ‍ॅट द मनी एक पेअर बाय करायची , दुसृया दिवशी त्यातला एक कोणता तरी ऑप्शन इन द मनी होतोच , कारण किमान १०० पोइन्ट प्लस मायनस तर होतातच , पण मन्थ्लि ऑप्शन असल्याने दुसरा ऑप्शन जास्त झिजत नाही, म्हणजे पहिला १२० ने वाढला तर दुसरा ५० नेच कमी होतो. पण हे फक्त लांबच्या म्हणजे मनथली ऑप्शन मध्ये तेहि पहिले ३ च आठवडे , त्यातही प्रामुख्याने पहिले २ आठवडे दिसते. शेवटच्या आठवड्यात मन्थलि ऑप्शन वीकलि होऊन जातो आणि त्याच्या पुढच्या एक्स्पायारीचे ऑप्शन अजुन लिक्विड नसतात, म्हणुन पहिले काही दिवस हे जमू शकेल, दोन्ही ऑप्शन बाय करायला साधारण २५ गुणिले ८०० गुणिले २ म्ह्णजे अण्दाजे ४०००० लागतील , हे मॅक्सिमम साण्गितले, दिवस जातील तसा प्रिमिय्म कमी होत जाईल. पण सलग १५ दिवस एका स्वतंत्र अकाउण्ट्ला करुन बघायला हवे. अपवाद फक्त गुरुवार शुक्रवारचा, गुरुवारी दुपारी बाय करण्याऐवजी गुरुवारी दुपारी किण्वा शुक्रवारी सकाळी पेअर शॉर्ट करावी लागेल. कारण शुक्रवारी मार्केट थण्ड असते. आठवड्यात असे चार ट्रेड आणि शुक्रवारी शॉर्ट ट्रेड घ्यावा लागेल. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर करुन बघेन. =============================================== निफ्टी पी ई रेशो चार्ट https://nifty-pe-ratio.com/

In reply to by hrkorde

आग्या१९९० Sun, 09/26/2021 - 21:02
आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय केलेले दोन्ही ऑप्शन दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत काढून टाकल्यास जास्त नफा मिळतो. सध्याच्या मार्केट परिस्थितीत असा जुगार खेळता येतो. असे मार्केट दहा बारा वर्षातून एकदाच येते. एरवी फार थकवते मार्केट.

hrkorde Fri, 10/01/2021 - 09:40
37000 short straddle , Oct expiry Margin 1.40 L Premium collected 1850 दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे . 6 % ने वर्षाला 6000 व्याज मिळाले असते. मागच्या महिन्यात 6000 मिळाले आहेत. पुढच्या ऑगस्ट 2022 पर्यंत ट्रॅक करू. सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000)

In reply to by hrkorde

चौकस२१२ Fri, 10/01/2021 - 11:55
short straddle दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे म्हणजे कॉल ऑप्शन विकला + पूत ऑप्शन विकलं.. बरोबर? म्हणजे अमर्याद तोटा एक बाजूला व्हायची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही जर ग्राफ चिकटवलात तर सर्वांचं लगेच लक्षत येईल मग हे एफ डी सारखे कसे ? एफ डी मध्ये मुद्दल परत मिळते,, कृपया चुकीची तुलना करू नका .. ज्यांना हि रिस्क माहित नाही ते भलते करून बसतील

In reply to by चौकस२१२

hrkorde Fri, 10/01/2021 - 12:15
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत हे लेखातच लिहिलेले आहे, ह्यात कुठेही कुणासाठीही कुणीही एक्सपर्ट रिकमामंडेशन देत नाही आहे. धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे

In reply to by hrkorde

चौकस२१२ Fri, 10/01/2021 - 17:48
धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे हो माहिती आहे पण आपण अश्या ट्रेंड (स्ट्रॅडल विकणे ) ची एफ डी ठेवणे याच्याशी तुलना केलीत म्हणून विचारले अगदी कवर्ड कॉल रायटिंग सुद्धा एफ डी ठेवी शी तुलना करू शकत नाही तर स्ट्रॅडल विकणे हे तर किती दूर माझे म्हणणे चुकत असेल तर सानगा ना कि स्ट्रॅडल विकणे आणि एफ डी ठेवणे यातील संधी आणि धोका दोन्ही सारखे कसे ते ?

In reply to by चौकस२१२

hrkorde Fri, 10/01/2021 - 18:46
आपले म्हणणे पटले शेअर मार्केट हे रिस्की आहे , एफ डी पेक्षा जास्त आहे, एफ डी जशी एक महिना , सहा महिने इ ठेवतात , तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. एफ डी अधिक सुरक्षित आहे शेअर मार्केट रिस्की आहे

In reply to by hrkorde

चौकस२१२ Sat, 10/02/2021 - 06:13
तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. मार्क टू मार्केट रोजचे असते त्यामुळे त्यादृष्टीने पण ते "फिक्स्ड" होत नाही आपलया माहिती पुरवण्याच्या हेतू बद्दल शंका नाही पण अशी तुलना केली तर भलता अर्थ निघू शकतो म्हणून एवढे खोलात जाऊन बोललो अनेक ट्रेडिंग गुरु आणि भक्त काय वाटेल ते शब्द वापरता भारतात हे बघतलंय त्यातील गॅरंटी आणि आर्बिट्राज हे शब्द फार चुकीच्या पद्धतीने वापरले जातात ... असो आपली ऑप्शन स्ट्रॅटेजी बरोबर आलेख ग्राफ चिकटवा खूप उपयोग होईल सगळ्यांना

In reply to by hrkorde

hrkorde Fri, 10/01/2021 - 16:15
आज लगेच 3500 प्लस झाले आहे एकच दिवसात. ओम फट स्वाहा 37k

hrkorde Wed, 10/06/2021 - 10:44
October 37000 short straddle 6000 रु प्रॉफिट मध्ये आले होते, पण मार्केट फारच वाढले आणि ते 3100 प्रॉफिटमध्ये काढले . ब त्याच्याऐवजी 38000 शॉर्ट केले. सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 तात्या विंचू short straddle series : सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000) 3100 ऑक्टोबर (38000) सुरू आहे.

hrkorde Wed, 10/06/2021 - 17:52
मार्केट पडल्याने ब्यानी 2000 लॉस , निफ्टी 1000 रु लॉस मध्ये आहे. पण short straddle मध्ये हेच तर तपासून बघायचे आहे. आपल्या ब्रेक इव्हनमध्येच मार्केट वरखाली होत राहिले तर नफा नुकसान कसे व कितपत होते ? माझ्या मते , short straddle 1 तारखेला/ त्याच्या आधीच करावे व 15/20 तारखेच्या आत मोकळे करावे.

In reply to by hrkorde

hrkorde गुरुवार, 10/07/2021 - 14:52
मार्केट वर उठले ब्या नि स्ट्रेडल 2000 प्लस निफ्टी स्त्रदल 800 प्लस पण निफ्टी स्ट्रेडल फारच वाकडेतिकडे वरखाली होते , समजत नाही

hrkorde Mon, 10/11/2021 - 10:38
Off time मध्ये चेक केले तर पुढच्या महिन्यात बायर सेलर गॅप फार दिसतात पण मार्केट चालू असताना नोव्हेम्बर 2021 चे ब्यांक निफ्टी ऑप्शन अगदी लिक्विड आहेत . 2,5 रुपयेच गॅप आहे , टोटल 2100 प्रीमियम जी ललचाये रहा न जाये निफ्टी स्ट्रेडल सकाळी 2000 रु नफ्यात होते , आता 600 रु नफा, फारच unpredictable आहे मार्जिन जास्त गेले तरी ब्या नि च परवडते

शानबा५१२ Fri, 10/15/2021 - 22:09
आपण ईंट्राडे करुन ५० हजार रक्कमेवरुन महीन्याला काय दीवसाला २ ते ३ हजार सहज कमवु शकतात. ५० हजारावर ५ पट लेव्हरेज घ्या. कोणत्याही एकाच शेअरमध्ये ट्रेड करा, म्हणजे त्याचे लेवल्स समजतील. IBREALEST सारखा स्टॉक घ्या, १५४३ क्वान्टीटी असेल. ७० पैसे ते १ रुपया कींवा जास्त टारगेट ठेवा. १००० ते दीड हजार एकाच ट्रेड मध्ये येतील. प्रॅक्टीस झाल्यावर २ ते ३ ट्रेड करा. दीड लाख ऑप्शनमध्ये लावुन खुप खुप रीस्की खेळुन फक्त ६ हजार महीना? चार्टईंन्क व तत्सम टुल्स वापरा. चांगले ट्रेड्स मिळतात. मी १४ पट लेव्हरेज घेउन ईंट्राडे करायचो(कोटकचे सुपर मल्टीपल), आता फक्त ५ पट लेव्हरेज मिळते. लागोपाठ २६ ट्रेड्स जिंकलो आहे, फेसबुकवर ग्रुपमध्ये नोंद आहे. तुम्हाला एखादी रीस्क मॅनेज करायची ईंट्राडेची पध्दत स्विकारता आली तर लॉस नाहीच्या बरोबर असेल. अशी एक पध्द्त आहे, एव्हरेजिंग. ह्या कोरोना फंद्यात ईतर काही कारणांमुळे कॅपीटल गमवुन बसलो, तेच ईंट्राडे करत राहीलो असतो, तर फुल टाईम फक्त ऑप्शन सेलिंग पर्यंत मजल गेली असती, जाईल कधितरी. सध्या फुल टाईम ईंट्राडे थोड्या प्रमाणात एन्जोय करतोय. आपणास सल्ला देतो तुम्हीही ईंट्राडे सुरु करा. व्यनिमधला तो मी नव्हेच असे समजा. :-)))))))) मला वाटले तो कोर्स म्हणजे जीव की प्राण असेल ऑप्शन्मध्ये ट्रेड करणा-यांसाठी. माझी ईंट्राडेची पध्दत मी स्वःताच कधीच कुठेच बघितली नाही आहे व खुप लक्ष देउन ट्रेड केले तर फायदा सवय बनुन जाते, पण प्रॅक्टीस लागेल, व संकल्पना समजुन घ्याव्या लागतील. सध्या एका उच्चशिक्षित तरुणाला शिकवत आहे. माझी जाहीरात नाही पण एक सल्ला आहे हा कींवा ईतर तत्सम कोर्स करुन ईंट्राडे सुरु करा. https://sites.google.com/view/marketnotes (वेबसाईट बांधत आहे)

In reply to by शानबा५१२

शानबा५१२ Fri, 10/15/2021 - 22:13
सुधारणा : दीवसाला कमीतकमी ७०० ते १००० नक्की येतील, चांगला ट्रेड मिळाला तर २ ते ५ हजार सहज शक्य आहे. प्रत्येक दीवस मार्केटमध्ये वेगळा असतो. ट्रेड योग्यवेली पुर्ण करने महत्वाचे. आणि मी कोणताच ईंडीकेटर शिकवत नाही. ग्राफचा अर्थ समजुन घेता येतो. आपला एक स्वःताचा ईंडीकेटर असेल, तो आपण स्वःता बनवु शकता, काही स्क्रीप्ट नाही.

गणेशा Sat, 10/16/2021 - 11:34
वाचतो आहे, F&o आणी इन्ट्राडे कधीच केले नसल्याने बऱ्याच माहिती कळत नाहीयेत.. पण नक्कीच अभ्यास करून पुन्हा वाचेल..

13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
हे गृहितक धोकादायक वाटते. ट्रेडिंगसाठी तसेही फंडामेंटल ज्ञान लागत नाही. ते केवळ इन्व्हेस्टिंगसाठी लागते. टेक्निकल ज्ञान मात्र दोन्हींसाठी हवे. व्यवस्थित चार्ट न बघता असा नुसता आकड्यांचा खेळ केला तर त्यात मोठ्या प्रमाणावर हात पोळू शकतात. माणसाला झटपट श्रीमंत आणि त्याच्या चौपट वेगाने गरीब बनविणारा ऑप्शनसारखा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात डोळे झाकून हा प्रकार करणे धोकादायक ठरू शकेल. जे काही करायचे ते प्रत्येकाने आपली मनी मॅनेटमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट बघून. विकताना या महिन्यातले ऑप्शन विकले जात आहेत आणि विकत घेताना पुढील महिन्यातले. म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीसाठी आपल्या खिशातून पैसे भरणार आहोत आणि ही डेबिट स्ट्रॅटेजी झाली. हरकत नाही. पण हे करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते. १. नुसता कॉल साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील कॉल विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार वर जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर असेल तर याचा अर्थ सध्या बुलिश मोमेंटम चालू आहे. अशावेळी कॉल विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा कॉल साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ६० च्या वर नाही आणि किंमत बॉलिंजरच्या वरच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. २. नुसता पुट साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील पुट विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार खाली जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ४० च्या खाली असेल तर याचा अर्थ सध्या बेअरीश मोमेंटम चालू आहे. अशावेळी पुट विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा पुट साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ४० च्या खाली नाही आणि किंमत बॉलिंजरच्या खालच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. ३. दोन्ही कॉल आणि पुट साईडचे ट्रेड घ्यायचे असतील तर किंमत साईडवेज असेल असा व्ह्यू झाला. अशावेळी आर.एस.आय ४० आणि ६० च्या मध्ये हवा आणि बॉलिंजर फ्लॅट हवेत. नाहीतर एका बाजूला कत्तल होईल. हे लिहायचे कारण म्हणजे किंमत जोरदार वरखाली गेली तर आताच्या महिन्यातील ऑप्शनपेक्षा पुढच्या महिन्यातील ऑप्शन तितक्या प्रमाणावर बदलत नाहीत. त्यामुळे आपल्या शॉर्ट पोझिशनवर झालेला तोटा पुढील महिन्यातील लाँग पोझिशनवर झालेल्या फायद्यापेक्षा जास्त असेल. ४. हा प्रकार निफ्टी किंवा बँकनिफ्टीमध्ये केला जात असेल तसाच स्टॉक ऑप्शनमध्येही करायचा असेल तर लिक्विडिटी जरूर बघून घ्यावी. स्टॉक ऑप्शनमध्ये लिक्विडिटी नसेल तर बीड-आस्क स्प्रेड जास्त असतो. त्यातून आपल्याला किंमत दिसत आहे त्यापेक्षा एक रूपयाने जास्त किंमतीला ऑप्शन विकत घेतला गेला आणि एक रूपयाने कमी किंमतीला ऑप्शन विकला गेला तर दोन बाजूंना २ रूपयांचे नुकसान होईल. हाच प्रकार पोझिशन स्क्वेअर ऑफ करतानाही होईल. म्हणजे असे साडेतीन-चार रूपयांचे नुकसान झाले आणि लॉट साईझ ५०० चा असेल तर २००० पर्यंत नुकसान काही कारण नसताना होऊ शकेल. गेल्या काही दिवसात फ्रिक ट्रेड झाले आहेत. ते पाहता स्क्वेअर ऑफ करताना मार्केट ऑर्डर नको. नाहीतर अशा फ्रिक ट्रेडमुळे जोरदार फटका बसू शकेल. तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. ऑप्शन इन द मनी असेल (म्हणजे या महिन्यातील आपली पोझिशन तोट्यात असेल) तर ती एक्सपायरीपर्यंत जाऊच देऊ नये. नाहीतर मोठा भुर्दंड बसू शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

hrkorde Sun, 09/19/2021 - 22:27
चार्ट बघून इतके correct समजत असेल तर मग नेकेड कॉल पुटच घ्यावे की मग हेजिंग कशाला हवे ?

In reply to by hrkorde

आग्या१९९० Sun, 09/19/2021 - 22:35
Pivot, privious day high,low , resistance support आणि resistance लावून दिवसभरात बक्कळ कमाई करता येते. मी ह्या स्ट्रॅटेजी लावणे बंद केले आहे वेळेचा अपव्यय आहे. वेळ मिळेल तेव्हा मनसोक्त इंट्रा डे करतो.

In reply to by hrkorde

आग्या१९९० Sun, 09/26/2021 - 11:26
इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष ट्रेडिंग कसे करतो हे मार्केट चालू असताना दाखवायचा प्रयत्न करीन,तेही माबोवर. मिपावर प्रतिसाद वरखाली आणि उजवीकडे जाण्याची शक्यता असल्याने गोंधळ उडू शकतो आणि माबोवर स्वसंपदानाची सोय असल्याने चुकीची दुरुस्ती करता येते. लिमिट ऑर्डर प्राइजकडे जास्त लक्ष देत असल्याने माझ्याकडून बऱ्याचदा लॉट साइज मध्ये चुका झाल्या आहेत.

In reply to by hrkorde

नेकेड कॉल पुट घेताना किंमत मोमेन्टममध्ये आहे याची खात्री करून मगच घ्यावे. नाहीतर टाईम व्हॅल्यू खाल्ली जाऊन फायदा होणार नाही. प्रत्येक वेळेस पाहिजे तसा सेट-अप मिळेलच असे नसते. आणि ऑप्शन हा प्राणी भयंकर व्होलाटाईल असतो. अनेकदा एका दिवसात १००% फायदा करून देऊ शकतो. पण योग्य वेळेत एक्झिट करणेही महत्वाचे असते. नाहीतर झालेला फायदा पूर्ण संपून तोटा व्हायचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण वेळ चार्ट बघता येणार असेल तरच नेकेड ऑप्शन घ्यावेत. अन्यथा नाही. दुसरे म्हणजे हेजिंग करून आपल्या पोझिशनसाठी लागणारी रक्कम कमी करता येऊ शकते आणि संभाव्य तोटाही कमी करता येऊ शकतो. १०० रूपये भरून कॉल घेतला आणि वरचा कॉल ४० रूपये देऊन विकला तर १०० ऐवजी ६० रूपयेच द्यावे लागतील. दुसरे म्हणजे आपण बुलिश म्हणून कॉल घेतला पण किंमत साईडवेज गेली किंवा खाली गेली आणि कॉल आऊट ऑफ द मनी एक्सपायर झाला त्यावर १०० रूपये तोटा होईल. पण वर विकलेल्या कॉलचे ४० रूपये आधीच मिळालेले असतील ते आपल्याकडेच राहतील. म्हणजे जास्तीत जास्त तोटा १०० ऐवजी ६० होईल. हेजिंग केल्यास तोटा जसा मर्यादित असतो त्याप्रमाणेच किंमत आपल्या दिशेने गेल्यास होणारा फायदा पण मर्यादितच असेल. जर आपला व्ह्यू चांगला बुलिश असेल तर मग अशा स्थितीत रेशो स्प्रेड करावेत- म्हणजे २ ऑप्शन विकत घेऊन १ विकावा. म्हणजे १०० + १०० - ४० = १६० रूपयात दोन ऑप्शन म्हणजे प्रत्येक ऑप्शनला ८० रूपये द्यावे लागतील. ही रक्कम १०० पेक्षा कमी असेल. त्यामुळे किंमत जोरदार वर गेल्यास दोनपैकी एक कॉल ऑप्शन वरच्या बाजूला अमर्याद फायदा करू शकेल.

In reply to by hrkorde

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:14
नेकेड कॉल पुटच घ्यावे? ह्याला नेकेड का म्हणताय ? तुम्हाला सरळ पूत विकत घयावे असे म्हणायचे आहे का ? साधारण पाने अमर्याद तोटा असण्याची शक्यता असते त्याला नेकेड म्हणतात - नेकेड कॉल विकणे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:24
तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. भारतीय ऑप्शन बझार संबंधी या संधार्बत एक दोन प्रश्न - स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ? - १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे - ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे - इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर? अमरेइकेतील उद्धरण एस आणि पी= हि झाली इंडेक्स SP ए मिनी आणि ए मिक्रो हे झाले इंडेक्स वरील फुचर ES AND MES एस पी वाय हा झालं एक्सचेंज ट्रेडेड फंड ( ए टी एफ = SPY) आता या सर्वांवर ऑप्शन उपलब्ध आहेत ! SPX , ES / EMS/ SPY तसे निफ्टी चे नक्की काय ? ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते मार्जिन ऑफसेट मिळते का ?

In reply to by चौकस२१२

- स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ?
भारतात स्टॉक ऑप्शन्स स्टॉक डिलीव्हरीमध्येच सेटल होतात. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील कमोडिटी ऑप्शन्स त्या कमोडिटीवरील फ्युचर्समध्ये सेटल होतात. त्यामुळे एम.सी.एक्सवर ऑप्शन पोझिशन असेल तर ती वेळेत क्लोज करावी. कारण ज्याप्रमाणे एक्सपायरी जवळ येते त्याप्रमाणे मार्जिन खूपच वाढते. क्रूड-नॅचरल गॅस वगैरेंच्या एक लॉटला सव्वा ते दीड लाख मार्जिन लागते. जर त्या फ्युचर्समध्ये पोझिशन सेटल झाली तर आपल्याकडे तेवढे मार्जिन हवे.
- १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे
प्रत्येक स्टॉकचा लॉट साईझ वेगळा असतो.
- ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे
भारतात युरोपिअन ऑप्शन्सच ट्रेड होतात. पूर्वी अमेरिकन ऑप्शन्स असायचे पण १० वर्षांपूर्वी सेबी-एन.एस.ई ने ते बंद केले.
- इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर?
इंडेक्सवरच बेतलेले असतात.
तसे निफ्टी चे नक्की काय ?
निफ्टीचा ५० चाच लॉट आहे. निफ्टीवर मिनी लॉट वगैरे नाहीत. एम.ची.एक्सवर सोने, चांदी यावर मिनी लॉट्स उपलब्ध आहेत. एन.एस.ई वर नाही.
ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते
मी वापरलेल्या ब्रोकर्सकडे तरी वेगळ्या लेग्सच्या वेगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात. लाँग पोझिशन आधी करायची आणि मग शॉर्ट पोझिशन.
मार्जिन ऑफसेट मिळते का ?
हो. आता याक्षणी १७४०० चा कॉल विकायचा असेल तर मार्जिन १ लाख १३ हजार, १७४०० चा पुट विकायचा असेल तर मार्जिन ९३ हजार आणि दोन्ही विकून शॉर्ट स्ट्रॅडल करायचा असेल तर मार्जिन १ लाख ३१ हजार लागते. स्प्रेड केल्यासही मार्जिनमध्ये फायदा मिळतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टीपीके Tue, 10/05/2021 - 19:52
बापरे , ह्यातले बरेचशे शब्द ऐकले आहेत, काही शब्द थोडेफार कळतात सुध्दा, पण हे असे मशिनगन सारखे एका मागोमाग एक आले कि काही कळत नाही. हे सर्व पद्धतशीर उदाहरणांसहित शिकण्याचा योग्य मार्ग कोणता? एखादे पुस्तक? ट्रैनिंग कोर्स ?

In reply to by टीपीके

गॉडजिला Tue, 10/05/2021 - 20:00
ज्याना आधीच सर्व सऊज्ञा माहित आहेत त्यांनाच ईथे नेमककाय बोलतात ते समजत आहे बाकीच्या साठी सर्वसंभाषण अनाकलनियप्रकरण आहे. धागा लेखकाने किमान बेसिक समजुन यायला काही लिंका दील्या असत्या तर मओठि सोय झाली असती सामान्य वाचकांची पणं तूर्तास धागा लेखकास त्यात रस दिसत नाही

In reply to by गॉडजिला

hrkorde Wed, 10/06/2021 - 08:34
ऑप्शन समजावुन घ्यायला विविध ब्रोकरच्या वेब साइट वर त्याण्चे त्यांचे लेख आहेत. एन एस ई च्या वेब साइट वर पण आहेत. https://support.zerodha.com/category/trading-and-markets/margin-leverage-and-product-and-order-types https://www.youtube.com/watch?v=_FxjA_6tSZE https://www.nseindia.com/learn/online-courses-certifications-recorded-options-trading-strategies

In reply to by सुखी

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:27
जर ऑप्शन स्प्रेड केलात तर ठरलेला तोटा आणि ठरलेला फायदा स्ट्राईक वॉर अवलंबून ,, म्हणून आलेखाद्वारे पाहिले तर पटकन समजते जर ऑप्शन विकत घेतलात = ठरलेले तोटा , अमर्याद फायदा जर नेकेड ऑप्शन विकलांत तर १) कॉल विकला तर अमर्याद तोटा २० पूत विकला तर ठरविक तोटा ( स्ट्राईक - ० इतकं )

चौकस२१२ Mon, 09/20/2021 - 06:17
माहिती चांगली आहे ( एकदम पुढ्याचं स्ट्रॅटेजी कडेच गेलात ) तुमचं सॉफ्टवेर मध्ये ह्या स्ट्रॅटेजीनचाआलेख ग्राफ काढता येत असेल तर समजणे खूप सोप्पे जाईल

hrkorde Mon, 09/20/2021 - 18:05
झिरोदामध्ये बास्केट ऑर्डर टाकून एकदम सगळ्या ऑर्डर देता येतात, पण पुरेसे मार्जिन नसेल तर त्यातली अर्धवट एक्झिक्युट झाली तर फटका बसतो https://sensibull.com/ पे आउट ग्राफ इथे बघता येतात, पण ते बहुतेक मोफत नाही. आज मस्त गडगडले

hrkorde Tue, 09/21/2021 - 11:10
36500 स्ट्रॅडल गेल्या 1 सप्टेंबरला विकले आहे , अंदाजे 700 + 700 मिळून 1400 गोळा झाले आहेत मध्यंतरी 11000 प्रॉफिट मध्ये आले होते मग ब्या नि वाढल्यावर 5000 लॉस मध्येही गेले होते दोन दिवसात ब्या नि पडल्यावर आता परत 7000 प्लस आहे Str

hrkorde Sun, 09/26/2021 - 20:45
ब्या नि ऑप्शन कॉलपुट मिळून 1900 वरून 1700 रु झालेत , आता 1 तारखेला 1400 होतील , आता येणार्‍या महिन्यात जर एक आठवडा आधी १८००-१९०० प्रिमियम घेऊन विकायची सण्धि मिळाली , तर विकून टाकीन . ====== मला वाटते, मन्थलि ऑप्शन रोज साडेतीन वाजता अ‍ॅट द मनी एक पेअर बाय करायची , दुसृया दिवशी त्यातला एक कोणता तरी ऑप्शन इन द मनी होतोच , कारण किमान १०० पोइन्ट प्लस मायनस तर होतातच , पण मन्थ्लि ऑप्शन असल्याने दुसरा ऑप्शन जास्त झिजत नाही, म्हणजे पहिला १२० ने वाढला तर दुसरा ५० नेच कमी होतो. पण हे फक्त लांबच्या म्हणजे मनथली ऑप्शन मध्ये तेहि पहिले ३ च आठवडे , त्यातही प्रामुख्याने पहिले २ आठवडे दिसते. शेवटच्या आठवड्यात मन्थलि ऑप्शन वीकलि होऊन जातो आणि त्याच्या पुढच्या एक्स्पायारीचे ऑप्शन अजुन लिक्विड नसतात, म्हणुन पहिले काही दिवस हे जमू शकेल, दोन्ही ऑप्शन बाय करायला साधारण २५ गुणिले ८०० गुणिले २ म्ह्णजे अण्दाजे ४०००० लागतील , हे मॅक्सिमम साण्गितले, दिवस जातील तसा प्रिमिय्म कमी होत जाईल. पण सलग १५ दिवस एका स्वतंत्र अकाउण्ट्ला करुन बघायला हवे. अपवाद फक्त गुरुवार शुक्रवारचा, गुरुवारी दुपारी बाय करण्याऐवजी गुरुवारी दुपारी किण्वा शुक्रवारी सकाळी पेअर शॉर्ट करावी लागेल. कारण शुक्रवारी मार्केट थण्ड असते. आठवड्यात असे चार ट्रेड आणि शुक्रवारी शॉर्ट ट्रेड घ्यावा लागेल. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर करुन बघेन. =============================================== निफ्टी पी ई रेशो चार्ट https://nifty-pe-ratio.com/

In reply to by hrkorde

आग्या१९९० Sun, 09/26/2021 - 21:02
आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय केलेले दोन्ही ऑप्शन दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत काढून टाकल्यास जास्त नफा मिळतो. सध्याच्या मार्केट परिस्थितीत असा जुगार खेळता येतो. असे मार्केट दहा बारा वर्षातून एकदाच येते. एरवी फार थकवते मार्केट.

hrkorde Fri, 10/01/2021 - 09:40
37000 short straddle , Oct expiry Margin 1.40 L Premium collected 1850 दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे . 6 % ने वर्षाला 6000 व्याज मिळाले असते. मागच्या महिन्यात 6000 मिळाले आहेत. पुढच्या ऑगस्ट 2022 पर्यंत ट्रॅक करू. सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000)

In reply to by hrkorde

चौकस२१२ Fri, 10/01/2021 - 11:55
short straddle दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे म्हणजे कॉल ऑप्शन विकला + पूत ऑप्शन विकलं.. बरोबर? म्हणजे अमर्याद तोटा एक बाजूला व्हायची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही जर ग्राफ चिकटवलात तर सर्वांचं लगेच लक्षत येईल मग हे एफ डी सारखे कसे ? एफ डी मध्ये मुद्दल परत मिळते,, कृपया चुकीची तुलना करू नका .. ज्यांना हि रिस्क माहित नाही ते भलते करून बसतील

In reply to by चौकस२१२

hrkorde Fri, 10/01/2021 - 12:15
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत हे लेखातच लिहिलेले आहे, ह्यात कुठेही कुणासाठीही कुणीही एक्सपर्ट रिकमामंडेशन देत नाही आहे. धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे

In reply to by hrkorde

चौकस२१२ Fri, 10/01/2021 - 17:48
धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे हो माहिती आहे पण आपण अश्या ट्रेंड (स्ट्रॅडल विकणे ) ची एफ डी ठेवणे याच्याशी तुलना केलीत म्हणून विचारले अगदी कवर्ड कॉल रायटिंग सुद्धा एफ डी ठेवी शी तुलना करू शकत नाही तर स्ट्रॅडल विकणे हे तर किती दूर माझे म्हणणे चुकत असेल तर सानगा ना कि स्ट्रॅडल विकणे आणि एफ डी ठेवणे यातील संधी आणि धोका दोन्ही सारखे कसे ते ?

In reply to by चौकस२१२

hrkorde Fri, 10/01/2021 - 18:46
आपले म्हणणे पटले शेअर मार्केट हे रिस्की आहे , एफ डी पेक्षा जास्त आहे, एफ डी जशी एक महिना , सहा महिने इ ठेवतात , तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. एफ डी अधिक सुरक्षित आहे शेअर मार्केट रिस्की आहे

In reply to by hrkorde

चौकस२१२ Sat, 10/02/2021 - 06:13
तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. मार्क टू मार्केट रोजचे असते त्यामुळे त्यादृष्टीने पण ते "फिक्स्ड" होत नाही आपलया माहिती पुरवण्याच्या हेतू बद्दल शंका नाही पण अशी तुलना केली तर भलता अर्थ निघू शकतो म्हणून एवढे खोलात जाऊन बोललो अनेक ट्रेडिंग गुरु आणि भक्त काय वाटेल ते शब्द वापरता भारतात हे बघतलंय त्यातील गॅरंटी आणि आर्बिट्राज हे शब्द फार चुकीच्या पद्धतीने वापरले जातात ... असो आपली ऑप्शन स्ट्रॅटेजी बरोबर आलेख ग्राफ चिकटवा खूप उपयोग होईल सगळ्यांना

In reply to by hrkorde

hrkorde Fri, 10/01/2021 - 16:15
आज लगेच 3500 प्लस झाले आहे एकच दिवसात. ओम फट स्वाहा 37k

hrkorde Wed, 10/06/2021 - 10:44
October 37000 short straddle 6000 रु प्रॉफिट मध्ये आले होते, पण मार्केट फारच वाढले आणि ते 3100 प्रॉफिटमध्ये काढले . ब त्याच्याऐवजी 38000 शॉर्ट केले. सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 तात्या विंचू short straddle series : सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000) 3100 ऑक्टोबर (38000) सुरू आहे.

hrkorde Wed, 10/06/2021 - 17:52
मार्केट पडल्याने ब्यानी 2000 लॉस , निफ्टी 1000 रु लॉस मध्ये आहे. पण short straddle मध्ये हेच तर तपासून बघायचे आहे. आपल्या ब्रेक इव्हनमध्येच मार्केट वरखाली होत राहिले तर नफा नुकसान कसे व कितपत होते ? माझ्या मते , short straddle 1 तारखेला/ त्याच्या आधीच करावे व 15/20 तारखेच्या आत मोकळे करावे.

In reply to by hrkorde

hrkorde गुरुवार, 10/07/2021 - 14:52
मार्केट वर उठले ब्या नि स्ट्रेडल 2000 प्लस निफ्टी स्त्रदल 800 प्लस पण निफ्टी स्ट्रेडल फारच वाकडेतिकडे वरखाली होते , समजत नाही

hrkorde Mon, 10/11/2021 - 10:38
Off time मध्ये चेक केले तर पुढच्या महिन्यात बायर सेलर गॅप फार दिसतात पण मार्केट चालू असताना नोव्हेम्बर 2021 चे ब्यांक निफ्टी ऑप्शन अगदी लिक्विड आहेत . 2,5 रुपयेच गॅप आहे , टोटल 2100 प्रीमियम जी ललचाये रहा न जाये निफ्टी स्ट्रेडल सकाळी 2000 रु नफ्यात होते , आता 600 रु नफा, फारच unpredictable आहे मार्जिन जास्त गेले तरी ब्या नि च परवडते

शानबा५१२ Fri, 10/15/2021 - 22:09
आपण ईंट्राडे करुन ५० हजार रक्कमेवरुन महीन्याला काय दीवसाला २ ते ३ हजार सहज कमवु शकतात. ५० हजारावर ५ पट लेव्हरेज घ्या. कोणत्याही एकाच शेअरमध्ये ट्रेड करा, म्हणजे त्याचे लेवल्स समजतील. IBREALEST सारखा स्टॉक घ्या, १५४३ क्वान्टीटी असेल. ७० पैसे ते १ रुपया कींवा जास्त टारगेट ठेवा. १००० ते दीड हजार एकाच ट्रेड मध्ये येतील. प्रॅक्टीस झाल्यावर २ ते ३ ट्रेड करा. दीड लाख ऑप्शनमध्ये लावुन खुप खुप रीस्की खेळुन फक्त ६ हजार महीना? चार्टईंन्क व तत्सम टुल्स वापरा. चांगले ट्रेड्स मिळतात. मी १४ पट लेव्हरेज घेउन ईंट्राडे करायचो(कोटकचे सुपर मल्टीपल), आता फक्त ५ पट लेव्हरेज मिळते. लागोपाठ २६ ट्रेड्स जिंकलो आहे, फेसबुकवर ग्रुपमध्ये नोंद आहे. तुम्हाला एखादी रीस्क मॅनेज करायची ईंट्राडेची पध्दत स्विकारता आली तर लॉस नाहीच्या बरोबर असेल. अशी एक पध्द्त आहे, एव्हरेजिंग. ह्या कोरोना फंद्यात ईतर काही कारणांमुळे कॅपीटल गमवुन बसलो, तेच ईंट्राडे करत राहीलो असतो, तर फुल टाईम फक्त ऑप्शन सेलिंग पर्यंत मजल गेली असती, जाईल कधितरी. सध्या फुल टाईम ईंट्राडे थोड्या प्रमाणात एन्जोय करतोय. आपणास सल्ला देतो तुम्हीही ईंट्राडे सुरु करा. व्यनिमधला तो मी नव्हेच असे समजा. :-)))))))) मला वाटले तो कोर्स म्हणजे जीव की प्राण असेल ऑप्शन्मध्ये ट्रेड करणा-यांसाठी. माझी ईंट्राडेची पध्दत मी स्वःताच कधीच कुठेच बघितली नाही आहे व खुप लक्ष देउन ट्रेड केले तर फायदा सवय बनुन जाते, पण प्रॅक्टीस लागेल, व संकल्पना समजुन घ्याव्या लागतील. सध्या एका उच्चशिक्षित तरुणाला शिकवत आहे. माझी जाहीरात नाही पण एक सल्ला आहे हा कींवा ईतर तत्सम कोर्स करुन ईंट्राडे सुरु करा. https://sites.google.com/view/marketnotes (वेबसाईट बांधत आहे)

In reply to by शानबा५१२

शानबा५१२ Fri, 10/15/2021 - 22:13
सुधारणा : दीवसाला कमीतकमी ७०० ते १००० नक्की येतील, चांगला ट्रेड मिळाला तर २ ते ५ हजार सहज शक्य आहे. प्रत्येक दीवस मार्केटमध्ये वेगळा असतो. ट्रेड योग्यवेली पुर्ण करने महत्वाचे. आणि मी कोणताच ईंडीकेटर शिकवत नाही. ग्राफचा अर्थ समजुन घेता येतो. आपला एक स्वःताचा ईंडीकेटर असेल, तो आपण स्वःता बनवु शकता, काही स्क्रीप्ट नाही.

गणेशा Sat, 10/16/2021 - 11:34
वाचतो आहे, F&o आणी इन्ट्राडे कधीच केले नसल्याने बऱ्याच माहिती कळत नाहीयेत.. पण नक्कीच अभ्यास करून पुन्हा वाचेल..
लेखनप्रकार
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.