मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अर्थकारण

नोटा व्हाईट...दारु वाईट.....

अभ्या.. ·

अन्नू 12/11/2016 - 19:55
शिर्षक वाचून वाटलं दारु भेटली नाही की काय ;) नंतर वाटलं पैसे हरवले की काय निम्म्याच्या पुढे वाचून जरा स्टन्न झालो मग शेवट वाचून हुश्श झालं. अच्छा.. असं झालं होतं तर सगळं! तात्पर्य: दारु लै वाईट्ट ;) =)) =))

In reply to by सतिश गावडे

नाखु 14/11/2016 - 11:06
का चौकश्या करतेत तेच कळेना, तो काय गड आहे का (देखणी) लेणी ? बाकी लेख भारी है ! या निमित्ताने उधारी वसूल झाली पुणे मनपा सारखी तर आनंदच आहे. बाकी "अच्छे दिन आले का? " त्यांनी हा लेख वाचावाच.

संजय पाटिल 13/11/2016 - 12:02
स्टोरी भारीच.. पण-
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या. . रस्त्यातून येताना पाहिले. बँकासमोर जत्रा भरलीय. गर्दीशी आपली सख्त नफरत. मुदत पण आहे भरपूर. बघता येईल नंतर.
... ९ ला ब्यँका बंद होत्या ना? का दिवस नीट आठवत नाहिये?

झेन 13/11/2016 - 16:16
मस्तच लिवलय. "लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते. टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही" हे झकासच. ......... .... ... न पिता सुध्दा कधीकधीअसल्या अनुभवातून गेलेला झेन.

अभ्या तुला दोस्तीची आण, डोक्यात विचार असताना एक थेंबही घ्यायची नाही. Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety. इतके लक्षात ठेव. बाकी टेबलावर बसून बोलू :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 14/11/2016 - 10:17
बाप्पू मले बी बोलोजा चकणा खायला.लैच आवडते आपल्याले चकणा. सगळं कसं आंदो असतं. बाकी, अभ्या सेठ आपके बारे में क्या लिखणा. जबरदस्त लिवलंय लगा !!!. अल-खराब अगदी.

झेन 13/11/2016 - 17:40
ज्जे बात "Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety." असं अधिकारानी सांगणारा दोस्त सगळ्यांना मिळो.

ह्यापुढे मापात. खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता. पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे. दरवाजा लावून पिणे. सकाळी शांतपणे कामाला लागणे. याच्यासाठी लौ यू!!

वरुण मोहिते 15/11/2016 - 19:21
चांगला लिहिलंय ..होताय ऐसा. नेहमीच भान ठेवावं लागत म्हणून. एकदा तर मी फोर्ट वि.टी ला गाडी कुठे पार्क केली हेच आठवत नव्हतं. बराच वेळ झाला आठवेना .कारण त्यानंतर आम्ही १० ठिकाणी फिरलेलो दुसऱ्या गाडीने .नशिबाने मित्राकडे राहणार होतो वरळीला रात्री कधीतरी आठवलं मग सकाळी उठून घेतली गाडी . बाकी वर सोन्याबापूंचा सल्ला नेहमीच कामाला आहे सगळ्यांना .

अन्नू 12/11/2016 - 19:55
शिर्षक वाचून वाटलं दारु भेटली नाही की काय ;) नंतर वाटलं पैसे हरवले की काय निम्म्याच्या पुढे वाचून जरा स्टन्न झालो मग शेवट वाचून हुश्श झालं. अच्छा.. असं झालं होतं तर सगळं! तात्पर्य: दारु लै वाईट्ट ;) =)) =))

In reply to by सतिश गावडे

नाखु 14/11/2016 - 11:06
का चौकश्या करतेत तेच कळेना, तो काय गड आहे का (देखणी) लेणी ? बाकी लेख भारी है ! या निमित्ताने उधारी वसूल झाली पुणे मनपा सारखी तर आनंदच आहे. बाकी "अच्छे दिन आले का? " त्यांनी हा लेख वाचावाच.

संजय पाटिल 13/11/2016 - 12:02
स्टोरी भारीच.. पण-
दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट. सेकंड मल्ल्या. . रस्त्यातून येताना पाहिले. बँकासमोर जत्रा भरलीय. गर्दीशी आपली सख्त नफरत. मुदत पण आहे भरपूर. बघता येईल नंतर.
... ९ ला ब्यँका बंद होत्या ना? का दिवस नीट आठवत नाहिये?

झेन 13/11/2016 - 16:16
मस्तच लिवलय. "लहान मूल कसे उठता बसता "आई मला भूक लागली" करते तसे व्यावसायिकांना उधारीबाबत करावे लागते. टोचत राहिल्याशिवाय मिळत नाही" हे झकासच. ......... .... ... न पिता सुध्दा कधीकधीअसल्या अनुभवातून गेलेला झेन.

अभ्या तुला दोस्तीची आण, डोक्यात विचार असताना एक थेंबही घ्यायची नाही. Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety. इतके लक्षात ठेव. बाकी टेबलावर बसून बोलू :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

महासंग्राम 14/11/2016 - 10:17
बाप्पू मले बी बोलोजा चकणा खायला.लैच आवडते आपल्याले चकणा. सगळं कसं आंदो असतं. बाकी, अभ्या सेठ आपके बारे में क्या लिखणा. जबरदस्त लिवलंय लगा !!!. अल-खराब अगदी.

झेन 13/11/2016 - 17:40
ज्जे बात "Whenever u drink u drink to make merry not to counterbalance ur anxiety, and not at all professional anxiety." असं अधिकारानी सांगणारा दोस्त सगळ्यांना मिळो.

ह्यापुढे मापात. खिशात जबाबदारी घेऊन तर नाहीच आता. पिऊ वाटलीच तर गप्प घरी घेऊन येणे. दरवाजा लावून पिणे. सकाळी शांतपणे कामाला लागणे. याच्यासाठी लौ यू!!

वरुण मोहिते 15/11/2016 - 19:21
चांगला लिहिलंय ..होताय ऐसा. नेहमीच भान ठेवावं लागत म्हणून. एकदा तर मी फोर्ट वि.टी ला गाडी कुठे पार्क केली हेच आठवत नव्हतं. बराच वेळ झाला आठवेना .कारण त्यानंतर आम्ही १० ठिकाणी फिरलेलो दुसऱ्या गाडीने .नशिबाने मित्राकडे राहणार होतो वरळीला रात्री कधीतरी आठवलं मग सकाळी उठून घेतली गाडी . बाकी वर सोन्याबापूंचा सल्ला नेहमीच कामाला आहे सगळ्यांना .
दि. ८ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ८.४५ मन्याचा व्हाटसपवर मेसेज ५०० आणि हजारच्या नोटा बंद झाल्या. मी: गप्पे कडू. फोटोशॉप आहे ते. . अर्ध्या तासात ५० मेसेज. वेगवेगळ्या चॅनेलचे. च्यायला एवढे फोटोशॉप कोण करणार नाही. खिशात पाहिले. ५०० च्या ४ आणि हजारची एक आहे फक्त. रात्री तर काही करता येणार नाही नोटाबाबत आपल्याला. जाउ द्या, जे सगळ्यांचे होईल ते आपले पण. जास्त विचार करण्यात अर्थ नाही. . रात्री कन्फर्म मिळाली बातमी. वाचून निवांत झोपलो विचार न करता. . दि. ९ नोव्हेंबर २०१६ वेळ सं. ७.०० पेपरमध्ये डिट्टेलच स्टोरी. आता कॉमेडी मेसेज येताहेत. बारामती मेन टार्गेट.

अपुले प्रधानमंत्री मोदी

सोहम कामत ·

सतिश गावडे 12/11/2016 - 08:36
हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी.. झालीया सार्या नेत्यांची मासकी.. जातच नाही गळ्यातून व्हिसकी.. काळी ती नोट निघाली नासकी..
अप्रतिम !!!
जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले.. अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.
सुंदर !!!

In reply to by स्वामी संकेतानंद

ह्या भयाणरसाने / करुणरसाने सजलेल्या ताजमहालला माझी एक वीट कविता करताना कवीने मला नाही 'आठवले' म्ह्णूनच हो दुर्दैवी मिपाकर कवितेचे यमकच बिघडले

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोहम कामत 12/11/2016 - 14:08
सोन्याबापूंना प्रामाणिक विनंती.. असे की माझ्या इतर कवितांवर काही आक्षेप असेल तर तो त्या कवितेच्या वेळी बोलावा. त्याचा संदर्भ इतर कवितांत लावून कवितांचा आस्वाद गढूळ करू नये.. आपणास आवडली नसेल तर कृपया माझ्या इतर चुका येथे दाखवू नये.

In reply to by सोहम कामत

सतिश गावडे 12/11/2016 - 14:27
इतक्या सुंदर कवितेचा आस्वाद घ्यायचा सोडून तिचा इतर कवितांशी संबंध जोडून कवितेची चव डागाळणार्‍या सोन्याबापूंचा त्रिवार आणि तिव्र निशेध.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सतिश गावडे 12/11/2016 - 17:13
एक बापू आत आहेत. कोणत्या बापूंबद्दल बोलत आहेत तुम्ही मापंजी?

In reply to by सोहम कामत

कामत साहेब आपण जे काही लिहितो त्याला आपण अन फक्त आपण जबाबदार असतो ह्याचे भान ठेवा जरासे. ही तुमची तीच दिव्य कविता ह्या कविते (?) वर शेवटची कॉमेंट माझीच आहे, तुम्ही त्याला काहीही प्रतिसाद दिलेला नाहीयेत. परत मलाच शिकवताय की जिथले तिथे बोला ?? आधी जे काही वैचारिक रित्या गरिबीरेषेच्या खाली लिहिलंय त्याची जबाबदारी घेऊन, जिथे लिहिलंय तिथे स्पष्टीकरण द्यायचे धारिष्ट्य दाखवा, मग मी इथे तुम्हाला ह्या कवितेबद्दल (परत ?)प्रतिक्रिया सुद्धा देतो अन प्रामाणिक प्रश्न सुद्धा विचारतो, कसे??.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोहम कामत 12/11/2016 - 18:41
तुमची अस्वस्थ प्रतिक्रिया मान्य आहे आणि हेही मान्य करतो की त्या कवितेत हिंदू धर्माबद्दल भावूक होवून लिहीले आहे आणि त्याबद्दल क्षमस्व.. मी हिंदू असल्याने थोडा भावूक झालो होतो तेंव्हा माहित नव्हते की वाचक इतर नजरेने सुद्धा वाचतात. परंतु फक्त एका कवितेच्या चुकीमुळे कवीला चुकीचे ठरवणे चुकीचे आहे. तुम्हाला कवितेतील काही कळत नसेल तर कृपया प्रतिक्रिया देवू नये. मी आपणास शिकवित नाही तर समजावतो आहे.. त्या कवितांची चुक इतरत्र काढून कृपया गोंधळ वाढवू नये. आपल्यामुळे इतरांना कवितेचा आनंद घेणे कठीण होते. काही चुकीचे बोललो असल्यास क्षमस्व..

In reply to by सोहम कामत

संदीप डांगे 12/11/2016 - 18:46
रा रा रा... धागाकर्ते..! बापुसाहेब हिंदूही नाहीत आणि भावूक तर अज्याबात नाहीत. ते फक्त सैनिक आहेत. एवढं ज्याला कळत नसेल त्याने इतरांच्या कळण्या-न-कळण्याच्या, समजावण्याच्या फंदात पडू नये. हे मी आपल्याला शिकवित नाही, समजवत नाही, काहीच करत नाही. मला मिसळपावच्या मालकांनी प्रतिक्रिया द्यायचा हक्क दिलाय तो बजावतोय...

अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो माननीय पंतप्रधानांना तुम्ही अशा उपमा का दिल्या आहेत? अकलेचं झाड वाचल्यावर अकलेचा कांदा हा शब्दप्रयोग डोळ्यासमोर आला. आणि देशाचं हाड म्हटल्यावर 'तुमच्या देशाला काही हाड-बिड नाही का?' असं काहीतरी वाटलं. किंवा देशच त्यांना 'हाsssड' म्हणतोय असं वाटलं. जरा चांगले शब्द वापरा की हो.

In reply to by राजेश घासकडवी

सोहम कामत 12/11/2016 - 18:49
अहो विडंबन काव्य आहे ते.. वाचकांना थोडेसे विनोदी वाटायला पाहिजे ना पंतप्रधानांना आम्हीही मान देतोच की.. परंतु चुकीचे शब्द म्हणण्यापेक्षा मान ठेवून विडंबन केलेले शब्द असे म्हणणे कसे वाटेल? :-P

ह्यालाच तीन तेरा होणे असे म्हणत असावेत. बराय बावा र्हायलेल्या १२ कवितांच्या वाटेला नाय गेलो. खोकलाया १२ दिशा ;) ह्याच निमित्ताने गडबडीतच का होईना बुवा तांब्या स्वारी डबड घेउन आले हे हि नसे थोडके ;)

सतिश गावडे 12/11/2016 - 08:36
हम्म.. वट ती शेठांची झालीया फुसकी.. झालीया सार्या नेत्यांची मासकी.. जातच नाही गळ्यातून व्हिसकी.. काळी ती नोट निघाली नासकी..
अप्रतिम !!!
जनतेचे अच्छे दिन ते आज उगवले.. अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.
सुंदर !!!

In reply to by स्वामी संकेतानंद

ह्या भयाणरसाने / करुणरसाने सजलेल्या ताजमहालला माझी एक वीट कविता करताना कवीने मला नाही 'आठवले' म्ह्णूनच हो दुर्दैवी मिपाकर कवितेचे यमकच बिघडले

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोहम कामत 12/11/2016 - 14:08
सोन्याबापूंना प्रामाणिक विनंती.. असे की माझ्या इतर कवितांवर काही आक्षेप असेल तर तो त्या कवितेच्या वेळी बोलावा. त्याचा संदर्भ इतर कवितांत लावून कवितांचा आस्वाद गढूळ करू नये.. आपणास आवडली नसेल तर कृपया माझ्या इतर चुका येथे दाखवू नये.

In reply to by सोहम कामत

सतिश गावडे 12/11/2016 - 14:27
इतक्या सुंदर कवितेचा आस्वाद घ्यायचा सोडून तिचा इतर कवितांशी संबंध जोडून कवितेची चव डागाळणार्‍या सोन्याबापूंचा त्रिवार आणि तिव्र निशेध.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सतिश गावडे 12/11/2016 - 17:13
एक बापू आत आहेत. कोणत्या बापूंबद्दल बोलत आहेत तुम्ही मापंजी?

In reply to by सोहम कामत

कामत साहेब आपण जे काही लिहितो त्याला आपण अन फक्त आपण जबाबदार असतो ह्याचे भान ठेवा जरासे. ही तुमची तीच दिव्य कविता ह्या कविते (?) वर शेवटची कॉमेंट माझीच आहे, तुम्ही त्याला काहीही प्रतिसाद दिलेला नाहीयेत. परत मलाच शिकवताय की जिथले तिथे बोला ?? आधी जे काही वैचारिक रित्या गरिबीरेषेच्या खाली लिहिलंय त्याची जबाबदारी घेऊन, जिथे लिहिलंय तिथे स्पष्टीकरण द्यायचे धारिष्ट्य दाखवा, मग मी इथे तुम्हाला ह्या कवितेबद्दल (परत ?)प्रतिक्रिया सुद्धा देतो अन प्रामाणिक प्रश्न सुद्धा विचारतो, कसे??.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोहम कामत 12/11/2016 - 18:41
तुमची अस्वस्थ प्रतिक्रिया मान्य आहे आणि हेही मान्य करतो की त्या कवितेत हिंदू धर्माबद्दल भावूक होवून लिहीले आहे आणि त्याबद्दल क्षमस्व.. मी हिंदू असल्याने थोडा भावूक झालो होतो तेंव्हा माहित नव्हते की वाचक इतर नजरेने सुद्धा वाचतात. परंतु फक्त एका कवितेच्या चुकीमुळे कवीला चुकीचे ठरवणे चुकीचे आहे. तुम्हाला कवितेतील काही कळत नसेल तर कृपया प्रतिक्रिया देवू नये. मी आपणास शिकवित नाही तर समजावतो आहे.. त्या कवितांची चुक इतरत्र काढून कृपया गोंधळ वाढवू नये. आपल्यामुळे इतरांना कवितेचा आनंद घेणे कठीण होते. काही चुकीचे बोललो असल्यास क्षमस्व..

In reply to by सोहम कामत

संदीप डांगे 12/11/2016 - 18:46
रा रा रा... धागाकर्ते..! बापुसाहेब हिंदूही नाहीत आणि भावूक तर अज्याबात नाहीत. ते फक्त सैनिक आहेत. एवढं ज्याला कळत नसेल त्याने इतरांच्या कळण्या-न-कळण्याच्या, समजावण्याच्या फंदात पडू नये. हे मी आपल्याला शिकवित नाही, समजवत नाही, काहीच करत नाही. मला मिसळपावच्या मालकांनी प्रतिक्रिया द्यायचा हक्क दिलाय तो बजावतोय...

अकलेचे झाड? देशाचे हाड? अहो माननीय पंतप्रधानांना तुम्ही अशा उपमा का दिल्या आहेत? अकलेचं झाड वाचल्यावर अकलेचा कांदा हा शब्दप्रयोग डोळ्यासमोर आला. आणि देशाचं हाड म्हटल्यावर 'तुमच्या देशाला काही हाड-बिड नाही का?' असं काहीतरी वाटलं. किंवा देशच त्यांना 'हाsssड' म्हणतोय असं वाटलं. जरा चांगले शब्द वापरा की हो.

In reply to by राजेश घासकडवी

सोहम कामत 12/11/2016 - 18:49
अहो विडंबन काव्य आहे ते.. वाचकांना थोडेसे विनोदी वाटायला पाहिजे ना पंतप्रधानांना आम्हीही मान देतोच की.. परंतु चुकीचे शब्द म्हणण्यापेक्षा मान ठेवून विडंबन केलेले शब्द असे म्हणणे कसे वाटेल? :-P

ह्यालाच तीन तेरा होणे असे म्हणत असावेत. बराय बावा र्हायलेल्या १२ कवितांच्या वाटेला नाय गेलो. खोकलाया १२ दिशा ;) ह्याच निमित्ताने गडबडीतच का होईना बुवा तांब्या स्वारी डबड घेउन आले हे हि नसे थोडके ;)
('जगण्याचे भान हे' गाण्याच्या चालीवर रचलेले काव्य) देशाचे प्रेम उसळले.. पाचशेचे नोटच गळले.. हजारला कीड लागली.. भ्रष्टांची गल्लत फसली.. मोदींचा निर्णय एकला.... भुरट्यांना केले कंगाल.. बॅंकांची भलती उलाढाल.. उधळून तो काळा पैसा शेठ मावळले.... अकलेचे झाड हे मोदी अपुले.. देशाचे हाड हे मोदी अपुले.. हम्म..

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

चित्रगुप्त ·

पगला गजोधर 26/08/2016 - 22:30
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

पैसा 26/08/2016 - 22:33
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

In reply to by पैसा

पैसा 26/08/2016 - 23:21
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

In reply to by पैसा

असंका 27/08/2016 - 12:51
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

In reply to by पैसा

चित्रगुप्त 27/08/2016 - 15:30
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

अभ्या.. 26/08/2016 - 23:07
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 26/08/2016 - 23:33
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

चित्रगुप्त 27/08/2016 - 01:08
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : . गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. . लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: . जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) . सुरैय्या आणि नूरजहान: . लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः . सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? . आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! .. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: ...

In reply to by चित्रगुप्त

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 07:58
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 09:56
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 12:57
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 13:15
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 27/08/2016 - 13:32
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay

In reply to by अभ्या..

असंका 27/08/2016 - 14:03
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा

प्रचेतस 27/08/2016 - 09:27
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा 27/08/2016 - 09:58
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,

मारवा 27/08/2016 - 13:10
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)

पगला गजोधर 26/08/2016 - 22:30
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

पैसा 26/08/2016 - 22:33
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

In reply to by पैसा

पैसा 26/08/2016 - 23:21
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

In reply to by पैसा

असंका 27/08/2016 - 12:51
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

In reply to by पैसा

चित्रगुप्त 27/08/2016 - 15:30
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

अभ्या.. 26/08/2016 - 23:07
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 26/08/2016 - 23:33
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

चित्रगुप्त 27/08/2016 - 01:08
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : . गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. . लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: . जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) . सुरैय्या आणि नूरजहान: . लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः . सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? . आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! .. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: ...

In reply to by चित्रगुप्त

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 07:58
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 09:56
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 12:57
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 13:15
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 27/08/2016 - 13:32
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay

In reply to by अभ्या..

असंका 27/08/2016 - 14:03
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा

प्रचेतस 27/08/2016 - 09:27
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा 27/08/2016 - 09:58
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,

मारवा 27/08/2016 - 13:10
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.

एन्टरप्रेन्युअर

अरुण मनोहर ·

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

अमेरीकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारत-अमेरीका संबंध

विकास ·

अमितदादा 28/07/2016 - 23:38
छान आढावा जाणकार लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक .....सिनिअर बुश (वडील) आणि ज्युनिअर बुश (मुलगा) यातील फरक करायचा राहून गेला लेखात, दोनी ना बुशच संबोधलं आहे।

शीतयुद्ध संपल्यापासून आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून भारत-अमेरिका संबंध हे वाढत्या पातळीवरच आहेत. ते पुढे तसेच राहतील याविषयी मलातरी शंका वाटत नाही... यंदाच्या अमेरिकन निवडणुकीत ह्या दोन उमेदवारांपैकी कोणीही निवडून आलं तरी त्याचा भारत आणि अमेरिका यांतील संबंधांवर अनिष्ट परिणाम होईल असं मला वाटत नाही. ट्रंप हा बेकायदेशीर इमिग्रेशनच्या विरुद्ध आहे, कायदेशीर इमिग्रेशन्च्या विरूद्ध नाही. भारतीय कायदेशीर इमिग्रंन्ट्सबद्दल तर त्याने चार चांगलेच उद्गार काढलेले आहेत. हिलरीतर इतकी भारतप्रेमी आहे की तिच्यासारखे उकडीचे मोदक अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर कोणीच बनवत नाही (असं तिथल्या मिपामैत्रिणींकडून ऐकून आहे!). आणि ह्या दोघांपैकी कुणीही निवडून आलं तरी त्यांच्यासमोर त्यांना व्यग्र ठेवणारे इतर अनेक प्रॉब्लेम्स आहेत. भारताबाबतीत मुद्दाम प्रतिकूल निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि इन्क्लिनेशन आहे असं वाटत नाही. आपणच सध्या (महापलिकेतले उंदीर संपलेले असल्यागत) चर्चा करत आहोत, इतकंच! :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 29/07/2016 - 02:44
हिलरीतर इतकी भारतप्रेमी आहे की... हिलरी अजून अमेरीकाप्रेमी होण्याची प्रॅक्टीस करतीय. तिला कुठे मिळणार हो शिंचा भारतावर प्रेम करण्याइतका वेळ! ;) शीतयुद्ध संपल्यापासून आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून भारत-अमेरिका संबंध हे वाढत्या पातळीवरच आहेत. ते पुढे तसेच राहतील याविषयी मलातरी शंका वाटत नाही... तेच मला म्हणायचे होते. पण माझे दोन शब्द हे ब्रम्हदेवाच्या एका क्षणासारखे असतील कदाचीत झालं! भारताबाबतीत मुद्दाम प्रतिकूल निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि इन्क्लिनेशन आहे असं वाटत नाही. स्वतः राष्ट्राध्यक्ष (जे कोणी असतील ते) तसे वागतील असे मला देखील वाटत नाही. पण त्यांच्यामागचे जे समर्थक असतात ते तसे निर्णय घेयला लावतात. नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही. आपणच सध्या (महापलिकेतले उंदीर संपलेले असल्यागत) चर्चा करत आहोत, इतकंच! कोरड्या दुष्काळामुळे कॅलिफोर्नियात उंदीर वाढल्याचे ऐकून होतो. आता आपल्याला पण चर्चेत उंदीर आणताना पाहून खात्री झाली इतकेच! ;) विनोदाचा भाग सोडा. पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो! मग हा देश कसा काय "with liberty and justice for all" म्हणू शकणार?

In reply to by विकास

नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही.
मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... https://www.youtube.com/watch?v=IAR3cb1V_ss :)
पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो!
असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्‍या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. कळावे. लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती.. :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 29/07/2016 - 17:29
मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... मला नक्की समजलेले नाही की मला काही वेगळे म्हणायचे आहे असे माझ्या आधीच्या लेखनामुळे वाटते आहे का ते. मी लिहीताना माझ्या डोक्यात कधीकाळी वाचलेले वॉल्स्ट्रीट वरील लेखन होते. ते नंतर मी परत काल शोधले.... झकेरीया पण तेच म्हणाला आहे की केवळ मोदींपुरताच १९९८चा वापर केला गेला आहे. वॉलस्ट्रीट वरील लेखावरून गेलो तर असे म्हणता येईल की ते बुश आणि काँडोलिस्सा राईस यांनी व्यक्तीगत केले होते. पण झकेरीया जे म्हणले ते झालेले असण्याची शक्यता आहे...कमिशन ऑन रिलिजियस इन्टॉलरन्स च्या हट्टापोटी हे झाले. या कमिशनकडून काड्या लावणारे कोण होते हे पाहीले तर समजेल. (तसे देखील मी रिपब्लीकन प्रेसिडंट आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट ची बाजू घेतो असे वाटून मला या मुद्यावर सोडून द्यायला हवे होते. :( ;) ) असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्‍या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. म्हणजे काय? मला इक्वल अपॉर्च्युनिटी नाही? ;) बाकी तुमच्या नंतरच्या वाक्यातील मुद्यांबद्दल... निवडणुकांचा संबंध हा प्रत्येक गोष्टीशी लागतो. विशेष करून जेंव्हा अमेरीकेसारख्या राष्ट्रातली निवडणूक असते तेंव्हा. मी जेंव्हा ज्यू, कृष्णवर्णीय, स्पॅनिश वगैरेचा उल्लेख केला, तेंव्हा मला केवळ निवडणूक या अर्थाने म्हणायचे नव्हते. गुगलले तर समजेल की प्रत्येक समुदाय हा आपल्या समुदायाला (अमेरीकेत आणि अमेरीकेच्या बाहेर जिथे मूळ असेल तेथे) फायदा होईल हा विचार आणि चर्चा करताना दिसेल. भारत-अमेरीका संबंध ही चर्चा त्यातलाच एक भाग आहे. तुम्हाला त्याची गरज भासली नाही तरी तशी वाटणारे भरपूर आहेत. मला वाटते त्यांना नुसते उंदीर मारणारे म्हणून काहीच हशील होणार नाही. कारण तसे काय नुसत्या पाट्या टाकत बसून कशावरच कोणीच काही चर्चा करायची गरज नाही. ..त्यामुळेच लेखाच्या सुरवातीस "...इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. " असे म्हणले होते. कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)

In reply to by विकास

कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)
ते महत्वाचं. बाकी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही जाउद्या **** ***!! :)

गॅरी ट्रुमन 03/08/2016 - 14:24
यामुळे अमेरीका कायमच संशयाने आपल्याकडे पहात होती...
गेले काही दिवस या चर्चेत यायला तितका वेळ आणि उत्साह नव्हता. या क्षणी दोन्ही गोष्टी असल्यामुळे आणि विशेषतः मुविकाकांनी लिहिल्याप्रमाणे इथे प्रतिसाद देत आहे. हा प्रतिसाद मी पूर्वी मिपावर लिहिलेल्या प्रतिसादांचे एकत्रिकरण करून लिहित आहे. मला वाटते की १९४७ नंतरच्या काळात भारत आणि अमेरिकेचे वितुष्ट येणे क्रमप्राप्तच होते. कारण दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परविरोधी झाले होते.तसेच काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आणि त्याचवेळी चीनमध्ये यादवी चालू होती ती अस्थिरता लक्षात घेता काश्मीरात आपला तळ असणे हे अमेरिकेला नक्कीच महत्वाचे वाटत असणार.आणि तसे करायला नेहरूंचा भारत तसे करायला कधीच परवानगी देऊ शकणार नाही पण पाकिस्तान देऊ शकेल हे काही अमेरिकन नेत्यांच्या लक्षात आले नसेल असे अजिबात नाही.त्यातूनही नंतरच्या काळात भारताने नॅममध्ये महत्वाची भूमिका स्विकारणे, अमेरिकेच्या कुठल्याही आगळीकीचा ताबडतोब निषेध करणे पण रशियाने हंगेरीत जे काही केले त्याविरूध्द निंदाव्यंजक ठराव यु.एन मध्ये आल्यावर त्या ठरावाचे समर्थन न करणे, १९५० च्या दशकात अमेरिका आणि चीनचे वाकडे असताना भारताचे मात्र वरकरणी चीनशी गळ्यात गळे असणे, सीएटोमध्ये सामील व्हायचे आमंत्रण पाकिस्तानने स्विकारणे पण भारताने नाकारणे इत्यादी अनेक कारणांमुळे भारत आणि अमेरिका नंतरच्या काळात एकमेकांपासून आणखी दूर गेले. नंतर १९६० च्या दशकामध्ये एक तर १९६५ चे भारत-पाक युध्द आणि नंतर भारताने व्हिएटनाम प्रकरणी अमेरिकेचा जोरदार निषेध करणे या कारणांची आणखी भर पडली. लिंडन जॉन्सन यांनी पाकिस्तानला भेट दिली पण भारताला भेट द्यायचे मात्र टाळले. त्यामुळे इतकी वर्षे भारत आणि अमेरिका या दोन estranged democracies होत्या. शीतयुध्दाच्या काळात भारत अमेरिकेचे सर्वात चांगले संबंध होते केनेडी अध्यक्ष असताना. त्यावेळी चीनविरूध्दच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारताला मदतही केली होती.तर सर्वात वाईट संबंध होते रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना.१९७१ च्या युध्दाच्यावेळी अमेरिकेने भारताविरूध्द सातवे आरमार बंगालच्या उपसागरात धाडले होते. १९७७ मध्ये झिया उल हकने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान आणि झिया हे दोघेही parriah ठरले होते (ज्याप्रमाणे ९/११ होण्यापूर्वी मुशर्रफ parriah ठरले होते). ज्याप्रमाणे ९/११ मुशर्रफला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले त्याप्रमाणे रशियाचे अफगाणिस्तानातील आक्रमण झियाला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले.त्यानंतर रशिया अफगाणिस्तानात असताना अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी पाकिस्तानला अगदी भरपूर मदत केली होती. इतकेच नाही तर अफगाणिस्तानातील मुजाहिदींना "the moral equivalent of our founding fathers" असेही म्हटले होते. पुढे जॉर्ज डब्ल्यू बुशनी मुशर्रफला कसे समर्थन दिले हे पण आपण बघितलेच.पण बुशच्या दुसर्‍या टर्ममध्ये मात्र भारत-अमेरिका संबंध बरेच सुधारले. मला वाटते की या सर्व घडामोडी झाल्या त्यात दोन्ही देशांची भूमिका त्या त्या काळाला अनुसरून आपापले हितसंबंध जपायला घेतलेली होती.म्हणजे १९८१ ते १९८९ या काळात रॉनाल्ड रेगन यांच्याऐवजी कोणी डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष असता तरी त्याने रेगन यांनी केले त्यापेक्षा फार काही वेगळे केले असते असे नाही. कारण ती अमेरिकेच्या तत्कालीन राजकारणाची गरज होती. अनेकदा आपण असे निर्णय त्या काळच्या परिस्थितीच्या आणि राजकारणाच्या चष्म्यातून न बघता व्यक्ती/पक्ष या चष्म्यातून बघतो. त्यामुळे भारतासाठी केनेडी १९६२ मध्ये चांगले पण निक्सन १९७१ मध्ये वाईट म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच.भारतातही नेहरू समाजवादाकडे झुकलेले होते आणि भांडवलदारांना त्यांचा विरोध होता या कारणामुळे नेहरूंचा ओढा अमेरिकेपेक्षा रशियाकडे जास्त होता असेही काही लोक म्हणतात.मला तसे वाटत नाही.कारण असेच लॉजिक लावायचे झाले तर अमेरिका हा लोकशाही असलेला आणि लोकशाही रूजलेला देश होता तर रशियाचा आणि लोकशाहीचा दुरूनदुरूनपर्यंत संबंध नव्हता.नेहरूंचा लोकशाहीवरील विश्वास किती होता हे आपल्याला माहितच आहे. मग नेहरूंचा ओढा त्याच न्यायाने अमेरिकेकडे राहायला हवा होता!! तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या काही घटना घडल्या त्यात तत्कालीन राजकारणाचा आणि हितसंबंधांचा वाटा जास्त होता. (अवांतरः तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राज्यकर्ते असे वरकरणी अनाकलनीय वाटणारे निर्णय घेत असतात. उदाहरणार्थ १९९०-९१ च्या आर्थिक संकटाच्या वेळी चंद्रशेखर पंतप्रधान होते. ते समाजवादी विचारांचे होते. अशा मंडळींचा आय.एम.एफ सारख्या संस्थांना किती विरोध असतो हे वेगळे सांगायलाच नको. तरीही तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता चंद्रशेखर यांचेच सरकार आय.एम.एफ ला अ‍ॅप्रोच झाले आणि त्यांनीच सोनेही गहाण टाकले होते. तेव्हा अशा निर्णयांमध्ये वैचारिक भूमिका वगैरे गोष्टी प्रत्येक वेळी येतीलच असे नाही). याचा अर्थ सत्तेत कोण होते हा मुद्दा पूर्ण गैरलागू होता का? अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही.याचे कारण १९४७ नंतर कित्येक वर्षे भारत हा अमेरिकेसाठी फार महत्वाचा देश होता असे नाही.पण इतर देशांमधील सत्ताधारी मात्र अमेरिकेला अनुकूल्/प्रतिकूल भूमिका घेऊन दोन देशांमधील संबंध वेगळ्या वळणाला नेऊ शकत होते.उदाहरणार्थ इराणमध्ये पेहलवी अमेरिकेचे मित्र होते पण त्यानंतरचे खोमेनी विरोधात. त्यामुळे अमेरिकेची त्या देशाबरोबरच्या भूमिकेत पेहलवी आणि खोमेनी सत्तेत असतानाच्या काळात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसेल. भारतात मात्र अगदी १९४७ पासून दोन देशांमध्ये वितुष्ट यावेच अशीच परिस्थिती असल्यामुळे नेहरूंऐवजी अन्य कोणी सत्तेत असते तरी फार मोठा फरक पडला असता आणि दोन देशांचे गळ्यात गळे असते असे वाटायचेही काही कारण नाही. हा प्रतिसाद काहीसा विस्कळीत झाला आहे याची कल्पना आहे.पण याक्षणी यापेक्षा वेगळे लिहिता येत नाही. नंतर १९९० च्या दशकापासूनच्या घटनांविषयी लिहेन.

In reply to by गॅरी ट्रुमन

अमितदादा 03/08/2016 - 14:38
माहितीपूर्ण प्रतिसाद. बाकी ट्रम्प जर सत्तेत आले तर अमेरिकेचे रशिया बरोबर चे संबंध सुधारील आस दिसतंय आणि ते भारतासाठी महत्वाचं असेल. ट्रम्प यांनी NATO ही संघटना बिनकामाची झाली आहे असं मत प्रदर्शित केलं तसेच रशिया हा अमेरिकेचा दुश्मन नाही हे हि सांगितलं। अमेरिकेपुढं चीन, मेक्सिको यांचे प्रश्न महत्वाचे आहेत असं ट्रम्प च मत आहे। बाकी सध्या अमेरिका आणि रशिया यांच्या वितुष्टमुळे रशिया भारतापासून दूर चालली आहे हे दिसत होतं तसेच अलीकडच्या काळात रशिया चे पाकिस्तान बर संबंध सुधारतयात असे दिसत होते. यामधून पाकिस्तान रशिया आणि चीन असा ऍक्सिस तयार होण्याची भीती होती. मात्र जर रशिया चे अमेरिकेबर संबंध सुधारले तर भारताला अमेरिकेबरोबर रशिया च सुद्धा सहकार्य भविष्यात लाभू शकेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

विकास 05/08/2016 - 01:52
अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही. असेच म्हणायचे आहे. धन्यवाद! म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच. ह्याच संदर्भात उलटे देखील बोलले जाते. सध्याच्या निवडणूकीच्या काळात डेमोक्रॅटीक पक्षाला विरोध करणार्‍या भारतीयांची कारणे विविध आहेत. त्यातील एक स्थानिक (अमेरीकन) राजकारणाशी आहे. ते म्हणजे हिलरीकडे विश्वासार्हता नाही. ते अगदी मान्य आहे आणि त्यामुळेच माझे देखील मत हिलरीच्या समर्थानात नाही. पण नंतर मी असे देखील ऐकले आहे की हिलरीचा उपराष्ट्राध्यक्षपदासाठीचा साथिदार टिम केन हा कधीच्या काळी ख्रिस्ती धर्मप्रसारात पण गुंतला होता. पण मग रॉमनी पण त्याच्या ऐन उमेदीच्या काळात मॉर्मन मिशनरी म्हणून धर्मप्रसार करत होता हे (त्याला पाठींबा देताना) विसरले जाते. बुश तर काय रिबॉर्न ख्रिश्चन आहे. त्याच्या वडीलांच्या व्हाईट हाऊसच्या काळात त्याच्या आईवडीलांना (जॉर्ज एच डब्ल्यू बुश आणि बार्बरा बूश) यांना सांगायची वेळ आली होती की धर्म इतका गांभिर्याने घेऊ नकोस म्हणून. (हा किस्सा एकदा रेडीओवर ऐकलेआ आहे. आत्ता संदर्भ शोधत बसलेलो नाही!). दुसरा मुद्दा धरला जातो तो म्हणजे व्यापाराचा. त्या संदर्भात देखील असे ठाम पणे म्हणता येणार नाही हे वर मूळ लेखात दाखवून दिले आहेच. आज तर लॉकहीड मार्टीन ने भारताला संपूर्ण एफ-१६ चे उत्पादन टेक्सास मधून भारतात हलवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. असले प्रस्ताव ठेवण्याआधी येथे इथल्या राज्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते. विशेष करून जेंव्हा ते संरक्षण खात्याशी संबंधीत असते तेंव्हा.... आज तर पेंटॅगॉनने पाकीस्तानची $३०० मिलियन्सची मदत रोखून ठेवली आहे. कारण पाकीस्तान दहशातवादाच्या विरोधात ठोस करताना दिसत नाही म्हणून! २००१ साली जेंव्हा क्लिंटन नंतर बुश (रिपब्लिकन) सरकार आले, तेंव्हा काही जणांना म्हणताना ऐकले होते की आता काय भारत-अमेरीका जवळ येतील कारण त्यावेळेस भारतात देखील "उजव्यांचे" राज्य होते. :) पण तसे काही झाले असे वाटत नाही. किंबहूना बुश-मनमोहनसिंग (उजवे-डावे) यांनी त्या आधी चालू झालेल्या क्लिंटन-वाजपेयी (डावे-उजवे) संबधांना पुढे नेले. तेच आत्ता देखील मोदी-ओबामा करताना दिसत आहेत. अर्थात ओबामा हे मनमोहनसिंग यांच्या वेळीस देखील होते आणि त्यावेळेस पण संबंध वृद्धींगतच होत गेले होते. थोडक्यात शीतयुद्धानंतर बदलेला हा ट्रेंड आहे. जो दोन्ही देश आणि अगदी जगासाठीपण चांगला आहे. म्हणून असे म्हणावेसे वाटते की डाव्या-उजव्या विचारसरणीचा विचार करत असताना भारतातले डावे आणि अमेरीकन डावे तसेच भारतातील उजवे आणि अमेरीकेतील उजवे हे समान आहेत असे सोपे गणित नाही. विशेष करून अमेरीका हा स्वतःच्या देशाचा विचार करत परराष्ट्रधोरण अवलंबते. त्यात गैर काही नाही... मग राज्य कुणाचे का असेना... म्हणूनच उदाहरणच देयचे झाले तर, इयू आणि अगदी अँजेला मर्कलच्या फोनवर पण पाळ्त ठेवताना मैत्री आड आली नव्हती. अर्थात यात मी त्यांचे प्रत्येक निर्णय योग्य होते असे म्हणू इच्छीत नाही. त्या संदर्भात "चार्ली विल्सनज् वॉर" हा ८०च्या काळाती सत्यघटनेवर आधारीत चित्रपट (कसे चुकतात ते) बरेच काही सांगून जाईल! असो.

मनो 05/08/2016 - 02:40
एफ-16 हे जनरेशन-4 म्हणजे 38 वर्षांपूर्वी 1978 मध्ये सेवेत दाखल झालेले लढाऊ विमान आहे. कालानुरूप त्यात सुधारणा झाल्या असल्या तरी ते जुने तंत्रज्ञान आहे. ते भारतात हलवल्यानंतर अमेरिकेत त्याचे उत्पादन बंद होईल आणि ते फक्त भारतात बनवले जाईल असा तो प्रस्ताव होता. त्यात अमेरिकन कंपनीचा फायदा (कारण इथे खर्च कमी) आणि स्वदेशी बनलेले विमान म्हणून भारताचा फायदा असा तो हिशेब होता. वायुदलाने जुने तंत्रज्ञान म्हणून हा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला आहे. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानकडेही हीच एफ-16 विमाने आहेत, म्हणून भारताला त्यापेक्षा वरचढ असे लढाऊ विमान हवे आहे.

रमेश आठवले 05/08/2016 - 03:58
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन या राष्ट्रपति पददासाठीच्या उमेदवार बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. भारताच्या हिताचा विचार करून येत्या निवडणुकीत मतदार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक या बाबत विचार करतील असे वाटते. या बाई अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अगदी नजीकच्या गोटात वावरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे . https://en.wikipedia.org/wiki/Huma_Abedin

In reply to by रमेश आठवले

विकास 05/08/2016 - 04:58
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन या राष्ट्रपति पददासाठीच्या उमेदवार बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. अगदी सहमत. त्या कारणामुळे देखील मला हिलरीबद्दल reservation आहे. फक्त त्याउलट ट्रंपचे तरी काय आहे? त्याचा उजवा हात ज्याला म्हणले जाते तो पॉल मॅनाफोर्ट हा देखील उपद्व्यापी आहे. काही गोष्टी येथून चिकटवत आहे... And in 2010, Manafort helped pro-Russian candidate Viktor Yanukovych remake his tarnished image and win a presidential election in Ukraine.The effort was arguably the high point in a decade of political and business consulting in that country involving figures such as gas tycoon Dmytro Firtash, who was separately charged in 2014 by US officials with being part of a bribery scheme in India. El-Assir has said that in 1988, Manafort introduced him to Pakistani leader Benazir Bhutto, whose government Manafort’s firm represented in Washington for a few years. Manafort later lobbied from 1990 to 1995 for the Kashmiri American Council – as Yahoo News recently reported – which was revealed as a Washington-based front group for Pakistan’s spy agency ISI when the US Department of Justice charged it in 2011 with covertly influencing US policy towards Kashmir, the long-disputed area between Pakistan and India. The Kashmiri council’s director, Syed Ghulam Nabi Fai, pleaded guilty to conspiracy and tax fraud charges, and was sentenced to two years in federal prison.

In reply to by रमेश आठवले

नंदन 08/08/2016 - 13:47
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई,
हुमा अबेदीन यांचे वडील भारतीय आहेत. हुमा अबेदीन यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्या अमेरिकन नागरिक आहेत. हुमा अबेदीन यांचे पती ज्यू धर्मीय आहेत. आपणच दिलेल्या लिंकमध्ये ही माहिती आहे, ती इथे निदर्शनास आणून दिली. बाकी चालू द्या.

In reply to by शाम भागवत

रमेश आठवले 30/08/2016 - 06:05
हुमा अबेदीन त्यांच्या जु पति पासुन विभक्त झाल्या आहेत. http://www.nytimes.com/2016/08/30/nyregion/anthony-weiner-sexting-huma-abedin.html?emc=edit_ne_20160829&nl=evening-briefing&nlid=45503233&te=1

In reply to by रमेश आठवले

विकास 31/08/2016 - 21:23
हुमा अबेदीन यांच्याबद्दल मला जरी थोडेफार reservation असले, विशेष करून त्यांचे नाव हिलरीच्या इमेल्स आणि फाउंडेशनच्या भानगडींमधेपण असल्याने... तरी या बाबतीत त्यांचा वैयक्तीक मामला आहे आणि दुर्दैवी आहे. आणि जे काही माध्यमांमधे आले आहे त्यानुसार त्यांचा नवरा अतिशिय "लंपट-लोलूप-लुब्रा" category मधे बसणारा आहे हे स्पष्ट होते. त्याच्या आधीच्या अशा वागण्याने त्याची राजकीय कारकिर्द बरबाद झाली. आता परत तसेच वागल्याने त्यांचा कसाबसा चालू ठेवलेला संसार देखील मोडावा लागला...

In reply to by शाम भागवत

रमेश आठवले 08/08/2016 - 20:49
नन्दन आणि भागवत यांनी वर दिलेली माहिती मला विगत आहे. तरीही माझ्या मनातील ह्या किन्तुचे निराकारण होत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणीबाणीची परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते.आणि अणू युद्ध पेटू शकते . कारगिलचे उदाहरण घेतले तर पाकिस्तान अणुशस्त्र वापरायला तयार झाला आहे अशी बातमी समजताच बिल क्लिंटन यांनी नवाझ शरीफ यांना तातडीने वाशिंग्टन ला बोलावून घेतले आणि दबाव आणून अनर्थ टाळला. या दोन देशात आणीबाणीची परिस्थिती पुन्हा उभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका पुन्हा महत्वाची ठरेल. आत्ता पर्यंतच्या ऐतिहासिक अनुभवा वरून मुस्लिम धर्मीय हुमा पाकिस्तानच्या खबऱ्या म्हणून कटोकटीच्या वेळी काम करणार नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय ? मी फक्त भारताच्या दृष्टिकोनातून काय हिताचे आहे या मुद्द्यावर लिहीत आहे.

In reply to by रमेश आठवले

अर्धवटराव 08/08/2016 - 23:14
पाकिस्तानचा खबरी बनायला मुस्लीम (आणि भारताचा खबरी असायला हिंदु/शिख वगैरे) असणं हि काहि अट नाहि. पुरेशा हरी पत्ती देखकर कुण्याही रंगाचा व्यक्ती ते काम चोख करु शकतो.

रमेश आठवले 05/08/2016 - 21:00
अमेरिकेच्या राजधानीत वेगवेगळ्या देशांच्या किंवा संस्थाच्या बाजूने काम करणारे पगारी दूत बरेच आहेत. ट्रूम्पचे सद्याचे सहायक त्या पैकी एक वाटतात. ते शास्वत नाहीत आणि ट्रम्प अध्यक्ष झाल्या नन्तर ही त्यांच्या आतल्या गोटात असतील असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही. या उलट हुमा बाई या हिलरी यांच्या बरोबर १९९६ पासून आहेत आणि त्यांचे सबंध मायलेकी सारखे असल्याचे लिहिले आहे. तरी त्या अध्यक्षांच्या आतल्या गोटात असतील याची खात्री वाटते. उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे ?

In reply to by रमेश आठवले

विकास 08/08/2016 - 19:18
आजची स्थिती अशी आहे की दोन्ही राष्ट्राध्यक्षिय उमेदवार इथल्या मतदारांना नकोसे आहेत. तरी देखील सँडर्समुळे हिलरीला कँपेन आणि धोरणे किमान आत्तातरी बदलावी लागत आहेत. हे कमी नाही. पण या उलट ट्रंप हा जिंकूनच येताना disruptive innovation(?) च्या तत्वावर आला आहे. त्यामुळे त्याला काही नमते घेण्याची गरज नाही. आपण सांगू ती पूर्व दिशा ठरू शकेल असेच वाटते... मला हुमा अबेदीन या व्यक्ती ऐवजी, मला व्यक्तीगत तशी पाकिस्तानी व्यक्तीबद्दल खात्री वाटत नाही. त्यांच्या धर्माचा मला प्रश्न नाही. मला वाटते त्या कॉलेजला येई पर्यंत सौदी अरेबियात शिकलेल्या आहेत. पण त्यांचे पाकीस्तानी आणि सौदी कनेक्शन मला भारताच्याच नाही तर अगदी अमेरीकेच्या दृष्टीकोनातूनही खटकते, इतके निश्चित. पण त्यात माझा अंदाजच विचाराल तर, हिलरीच्या कॅबिनेट मधे अगदी हुमा अबेदीन ला घेतले तरी त्यात एकाहून अधिक भारतीय असण्याची शक्यता आहे. आता ते भारताच्या बाजूने असण्याची शक्यता आहे का? तर तत्वतः नाही कारण ते अमेरीकन नागरीक आहेत आणि अमेरीकन घटनेच्या बाजूनेच विचार करतील. त्यात काही गैर नाही... किंबहूना त्यामुळेच आपण (भारताने) देखील त्यांना अमेरीकन अधिकारी म्हणूनच वागवले तर संबंधांना योग्य वळण राहील. उगाच भारतीय वंशाचा म्हणून गरजेपेक्षा जास्त भावनीक होण्याची गरज ठेवली नाही, म्हणजे झाले! त्या उलट ट्रंपच्या कॅबिनेट मधे भारतीयच काय अल्पसंख्यांकांनापण वाव मिळेल असे वाटत नाही. ट्रंपचे सल्लागार पॉल मॅनाफोर्ट हे आंतर्राष्ट्रीय राजकीय धंदा करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी जर आयएसआयकडून वेगळ्या कारणाने, पण आधीच पैसे घेतले असतील, ते देखील काश्मीर च्या संदर्भात, युक्रेनमधे उचापती केल्या असल्या तर त्यांचे हेतू समजतात. ट्रंपने रशियाने केलेल्या क्रामिआवरील अतिक्रमणास मान्यता देण्याच्या तयारीत आहे. रिपब्लीक्न पक्षाने अधिकृत भुमिका देखील आता मृदू केली आहे... असले दलाल हे भारतच काय अमेरीकेसाठीपण धोकादायक ठरू शकतात... त्यामुळे केवळ ह्याच कारणावरून बोलायचे ठरले तरी देखील ट्रंप महाशयांपेक्षा हिलरी बरी असेच म्हणावे लागेल.

In reply to by विकास

हुप्प्या 08/08/2016 - 22:06
ट्रंपने काहीही केलेले नसताना केवळ आकसाने त्याला ह्या मुद्द्यावर हिलरीपेक्षा दुय्यम ठरवायचा प्रयत्न केविलवाणा वाटतो आहे. कसे ते पहा: हिलरीने इजिप्त आणि लिबियात ज्या ढवळाढवळी केल्या त्या ढळढळीत दिसत आहेत. गद्दाफी हा दुष्ट माणूस असला तरी सद्दामच्या उदाहरणामुळे धडा शिकून गप्प बसलेला होता. तो एक हुकुमशहा होता. त्याने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना वेसण घातलेली होती. हिलरीने व ओबामाने ह्या बंडखोरांना फूस देऊन गद्दाफीला पदच्युत केले. माणुसकीला काळिमा फासणारे, चारचौघात सांगताही न येण्याजोगे अमानुष अत्याचार करून बंडखोरांनी गद्दाफीला ठार केले आणि लिबियाला धर्मांध यादवीत ढकलले. असल्या उपद्व्यापांमुळे जगाचेच काय अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा राजदूत मारला गेला. गद्दाफी मेल्याबद्दल प्रतिक्रिया काय? तर हिलरीने आपले विकट हास्य करुन काहीतरी बालिश प्रतिक्रिया दिली. इजिप्तमधे काय केले? तिथेही होस्नी मुबारक नामक हुकुमशहाला पदच्युत करण्याकरता बंडखोरांना पाठबळ दिले. आणि कोण आले सत्तेवर? मुस्लिम ब्रदरहूड जे जवाहिरी आणि बिन लादेनसारख्या लोकांचे स्फूर्तीस्थान होते! आपण कुणाला पाठिंबा देत आहोत, त्याने काय बदल संभवतात, त्याचे दूरगामी परिणाम काय? एक तर ह्या प्रश्नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष किंवा बेदरकारपणा. हिलरीने आपण नको तिथे नाक खुपसून जे आहे त्याचा बट्ट्याबोळ करू शकतो हे सप्रमाण दाखवले आहे. तरी तिच्यापरिस ट्रंपच जास्त वाईट म्हणण्याचा अट्टाहास गंमतीचा आहे!

In reply to by हुप्प्या

अमितदादा 08/08/2016 - 22:26
लिबिया आणि इजिप्त यातील गोंधळाचा पूर्ण दोष हिलरी वरतीच का? प्रेसिडेंट म्हणून ओबामाची काहीच जबाबदारी नाही. जरी हिलरी ची Secretary of State म्हणून जास्त जबाबदारी असली तरी सगळा दोष तिच्यावर ढकलुन मोकळं होणं चुकीचं वाटतंय. लिबिया बाबतीत हिलरी चा दोष दिसून येतो पण ओबामा नि इजिप्त आणि सीरिया मध्ये घातलेल्या घोळाचा भोभाटा होताना दिसत नाही. बर हिलरी चे as Secretary of State म्हणून असणारे गुण दोष माहित आहेत तसे ट्रम्प चे नाही. त्या तुलनेत ट्रम्प ची पाटी कोरी असल्याने दाखवायला दोष नाहीत, मात्र बाळाचे पाय पाळन्यात दिसतात त्या प्रमाणे ट्रम्प कुणाची पत्रास ठेवणार नाही असं वाटतंय अगदी भारताची हि. स्वस्त आयात थांबण्यासाठी चीन ला धमक्या देणारा ट्रम्प भारतातील IT कंपनी मधून होणारी आउटसोर्सिंग बंद किंवा कमी कराय मागे पुढे पाहिलं अस वाटत नाहीत. फक्त चीन ला आव्हान देण्याकरता भारताचा वापर करून घेईल आस वाटतंय. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत ट्रम्प ची स्टेटमेंट पाहता ते काधि हि u turn घेऊ शकतात.

In reply to by अमितदादा

हुप्प्या 09/08/2016 - 01:16
१. ओबामा निवडणुकीला उभा नाही. त्यामुळे तो ह्या वादाच्या कक्षेत येत नाही. हिलरीच्या पारड्यात तिचे दोष घालणे आवश्यक आहे. आपल्या परदेशी सत्तांशी व्यवहार करण्याच्या प्रदीर्घ अनुभवाची जाहिरात करायला ती कधीच विसरत नाही. पण अगदी अलीकडच्या काळात तिने केलेल्या घोडचुका सोयिस्कररित्या काणाडोळा केल्या जातात. त्याकरता हा खुलासा. २. हिलरची राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द हे ओबाच्या अध्यक्षपदाचे पुढचे पान असेल. अर्थात त्याची सगळी धोरणे ती तशीच पुढे चालवणार असे स्पष्ट दिसते आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा असे पहाता मागील कारकीर्दीचा आढावा घेणे उद्बोधक ठरावे. ३. परराष्ट्र मंत्र्याचा (जे पद हिलरीकडे होते) परदेशी उलाढालीतील वाटा हा राष्ट्राध्यक्षाच्या तोडीचा असतो. बक स्टॉप्स हियर ह्या न्यायाने सगळी जबाबदारी ओबामाकडे येते पण तरी हिलरीने तिचा प्रभाव टाकणे आवश्यक असते. जर ओबामा चुकत असेल तर तिने आपले ज्ञान वापरुन त्याला बदलणे अभिप्रेत आहे. हिलरी ही निव्वळ कळसूत्री बाहुली होती आणि ओबामाच तिचा बोलवता धनी होता असे म्हणत असाल तर त्या मुद्द्यामुळेही हिलरीचे तथाकथित मुत्सद्दीपण फोल ठरेल. ४. प्रत्यक्ष कर्तृत्त्व आणि अंदाज वा मुलाचे पाय पाळण्यात ह्यात जबरदस्त फरक आहे. जाणून बुजून जे हिलरीचे खरोखरचे कर्तृत्त्व आहे त्याकडे दुर्लक्ष करून "पण ट्रंप काय त्याही पेक्षा वाईट असेल" असे छाती ठोकून सांगणे हे पटण्याजोगे नाही. देशाची परराष्ट्र धोरणे ठरवायचे कुठलेही पद ट्रंपने भूषविलेले नाही. हिलरीने भूषवलेले आहे पण त्यात तिचे कर्तृत्त्व सुमार वा देशाकरता/जगाकरता घातक ह्या दोन टोकांच्या मधे कुठेतरी आहे. ५. एकंदरीत गेल्या ८ वर्षाचा इतिहास असे सांगतो की ओबामा (व त्याचीच प्रतिकृती हिलरी) हा निधर्मी वा उदारमतवादी पण जुलमी हुकुमशहांपेक्षा मूलतत्त्ववादी इस्लामी लोकांना झुकते माप देतात. ओसामाला मारणे हा एकमेव अपवाद म्हणावा लागेल. पण बाकी सगळा आनंद आहे. सिरिया, लिबिया, इजिप्त, इराण इथे त्यांनी मूलतत्त्ववादी लोकांची पाठराखण केलेली आहे. आणि हे भारताकरता नि:संशय घातक आहे कारण भारत हा मुस्लिम बहुल देश नाही.

In reply to by हुप्प्या

अमितदादा 09/08/2016 - 01:54
बहुतांश खुलासे पटले पण हिलरी ला दोष देऊन ओबामा ला दोष न देणे हे नाही पटलं, जरी ते निवडणुकीत उभे नसतील तरी. वैयक्तिक मतांतरे असू शकतात. ट्रम्प यांचा विषयी कोणता हि राग लोभ नाहीये, ट्रम्प ने भारताबद्दल त्याची काय पॉलिसी असेल हे उघड केले नाही, एक दोन स्टेटमेंट सोडता. जसे ट्रम्प ची रशिया, चीन, मेक्सिको, जपान, युरोपिअन युनियन यांच्याबद्दल ची मते माहित आहेत तसे भारतबद्दल काय पॉलिसी आहे हे माहित नाही. हिलरी मात्र ओबामाची भारतांबद्दल ची पॉलिसी चालू ठेवतील आस वाटत. ट्रम्प मुळे रशिया अमेरिकेच्या जवळ आली तर भारताला इंडिरेक्टली फायदा होईल पण ट्रम्प भारताला चीन विरुद्ध फक्त एक काउंटर वेट म्हणून वापरले कि खरोखराचा लॉंग टर्म पार्टनर मानून काम करेल हे सध्या माहित नाही. बाकी हिलरी आणि ट्रम्प यापैकी अमेरिकन लोकांना कोण फायदेशीर आहे या अनुषंगाने तुम्ही जी मते मांडत आहात यातील मला काही जास्त माहिती हि नाही आणि इंटेरेस्ट हि नाही, फक्त दोगापैकी भारताला कोण उपयोगी पडेल यात मला इंटरेस्ट आहे. या संदर्भातील तुमचे किंवा इतर माहितीगार लोकांच्या प्रतिसादावर मी लक्ष ठेवून आहे, ते वाचाय आवडतील.

In reply to by अमितदादा

हुप्प्या 09/08/2016 - 08:22
तसे बुशचाही दोष आहे. पण सध्याची चर्चा भविष्यातील अध्यक्षांचा भारत-अमेरिका संबंधांवर पडणारा प्रभाव असा आहे म्हणून शेवटचे ३ महिने शिल्लक असणार्‍या राष्ट्रपतीचा उल्लेख नाही. पण होय ह्या सगळ्याकरता ओबामाही जबाबदार आहेच. ओबामाचे ड्रोनहल्ले हे बुशच्या युद्धाइतकेच घातक आहेत. जिनिव्हा करारासारखी कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे नाही, जबाबदारी नाही. हजारो मैल दुरून ड्रोन वापरून शत्रूवर हल्ले केले जातात. हजारो लोक मरतात. त्यातले किती निरपराध असतात नाही पत्ता नाही. ह्या भयानक प्रकारामधे ज्यांची मुले, आईबाप, कुटुंब मरतात त्यातले अनेक बिनदिक्कत आत्मघातकी अतिरेकी बनतात. पाकिस्तानात अलीकडे घडलेले भयानक हल्ले, जसे पेशावरची शाळा, हॉस्पिटलवरचा हल्ला वगैरेचा ड्रोन हल्ल्याशी संबंध असल्याचे दावे वाचले आहेत. मूर्ख नोबेल पारितोषक समितीने कुठलीही लायकी वा कर्तृत्त्व नसताना ओबामाला शांततेचा पुरस्कार देणे हे अत्यंत विकृत कृत्य होते. केवळ एक काळ्या वंशाचा माणूस राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे हुरळून जाऊन आतातायीपणा करुन हे केले गेले. त्यातल्या काही लोकांना हे पारितोषिक दिल्याचा पश्चाताप होतो आहे. आणि तो झालाच पाहिजे. असो. इतकी ओबामानिंदा पुरेशी असावी! ज्याला आपण अमेरिकन लोकांना फायदेशीर धोरणे समजत आहात ती जगाच्याही (म्हणजे भारताच्याही) फायद्याची आहेत. बुश आणि ओबामाच्या धोरणांमुळे आयसिस फोफावले. आणि आता ते भारतासह सगळ्या जगाकरता दुखणे आहे. आयसिसवर जो कठोर उपाय करेल तो राष्ट्रपती अमेरिकेच्याच नव्हे तर भारताच्याही हिताचा आहे. अतिरेकी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे ओबामा वा हिलरी हे अमेरिका भारत संबंधांकरता आजिबात चांगले नाहीत. कारण भारतातही वेळोवेळी अतिरेकी हल्ले होतच असतात.

In reply to by विकास

रमेश आठवले 19/08/2016 - 22:26
पॉल मॅनाफोर्ट यांनी राजीनानाम दिल्याची आणि ट्रम्प यांनी तो स्वीकारल्याची बातमी आहे. हुमा अबेदीन बाबतीत हिलरी असेच काहीतरी करतील अशी आशा करूया. http://www.dnaindia.com/world/report-donald-trump-s-campaign-chairman-paul-manafort-resigns-2246949

अमितदादा 28/07/2016 - 23:38
छान आढावा जाणकार लोकांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक .....सिनिअर बुश (वडील) आणि ज्युनिअर बुश (मुलगा) यातील फरक करायचा राहून गेला लेखात, दोनी ना बुशच संबोधलं आहे।

शीतयुद्ध संपल्यापासून आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून भारत-अमेरिका संबंध हे वाढत्या पातळीवरच आहेत. ते पुढे तसेच राहतील याविषयी मलातरी शंका वाटत नाही... यंदाच्या अमेरिकन निवडणुकीत ह्या दोन उमेदवारांपैकी कोणीही निवडून आलं तरी त्याचा भारत आणि अमेरिका यांतील संबंधांवर अनिष्ट परिणाम होईल असं मला वाटत नाही. ट्रंप हा बेकायदेशीर इमिग्रेशनच्या विरुद्ध आहे, कायदेशीर इमिग्रेशन्च्या विरूद्ध नाही. भारतीय कायदेशीर इमिग्रंन्ट्सबद्दल तर त्याने चार चांगलेच उद्गार काढलेले आहेत. हिलरीतर इतकी भारतप्रेमी आहे की तिच्यासारखे उकडीचे मोदक अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर कोणीच बनवत नाही (असं तिथल्या मिपामैत्रिणींकडून ऐकून आहे!). आणि ह्या दोघांपैकी कुणीही निवडून आलं तरी त्यांच्यासमोर त्यांना व्यग्र ठेवणारे इतर अनेक प्रॉब्लेम्स आहेत. भारताबाबतीत मुद्दाम प्रतिकूल निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि इन्क्लिनेशन आहे असं वाटत नाही. आपणच सध्या (महापलिकेतले उंदीर संपलेले असल्यागत) चर्चा करत आहोत, इतकंच! :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 29/07/2016 - 02:44
हिलरीतर इतकी भारतप्रेमी आहे की... हिलरी अजून अमेरीकाप्रेमी होण्याची प्रॅक्टीस करतीय. तिला कुठे मिळणार हो शिंचा भारतावर प्रेम करण्याइतका वेळ! ;) शीतयुद्ध संपल्यापासून आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यापासून भारत-अमेरिका संबंध हे वाढत्या पातळीवरच आहेत. ते पुढे तसेच राहतील याविषयी मलातरी शंका वाटत नाही... तेच मला म्हणायचे होते. पण माझे दोन शब्द हे ब्रम्हदेवाच्या एका क्षणासारखे असतील कदाचीत झालं! भारताबाबतीत मुद्दाम प्रतिकूल निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि इन्क्लिनेशन आहे असं वाटत नाही. स्वतः राष्ट्राध्यक्ष (जे कोणी असतील ते) तसे वागतील असे मला देखील वाटत नाही. पण त्यांच्यामागचे जे समर्थक असतात ते तसे निर्णय घेयला लावतात. नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही. आपणच सध्या (महापलिकेतले उंदीर संपलेले असल्यागत) चर्चा करत आहोत, इतकंच! कोरड्या दुष्काळामुळे कॅलिफोर्नियात उंदीर वाढल्याचे ऐकून होतो. आता आपल्याला पण चर्चेत उंदीर आणताना पाहून खात्री झाली इतकेच! ;) विनोदाचा भाग सोडा. पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो! मग हा देश कसा काय "with liberty and justice for all" म्हणू शकणार?

In reply to by विकास

नाहीतर सांगा त्या जॉर्ज बुश आणि काँडोलिझा राईस ला १९९८ चा कायदा फक्त आणि केवळ फक्त मोदींसाठीच वापरण्याची काय गरज होती? ते असले काही शोधत बसले होते का? अर्थातच नाही.
मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... https://www.youtube.com/watch?v=IAR3cb1V_ss :)
पण या पद्धतीने अमेरीकेत ज्यू, स्पॅनिश, कृष्णवर्णीय, आदी लोकांनी पण राजकारणावर बोलण्याची गरज नाही असेच म्हणावे लागेल की हो!
असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्‍या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. कळावे. लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती.. :)

In reply to by पिवळा डांबिस

विकास 29/07/2016 - 17:29
मी काही सांगत बसण्यापेक्षा फरीद झकेरिया काय म्हणतो ते बघा, विशेषतः ३.२२ मिनिटांपुढे... मला नक्की समजलेले नाही की मला काही वेगळे म्हणायचे आहे असे माझ्या आधीच्या लेखनामुळे वाटते आहे का ते. मी लिहीताना माझ्या डोक्यात कधीकाळी वाचलेले वॉल्स्ट्रीट वरील लेखन होते. ते नंतर मी परत काल शोधले.... झकेरीया पण तेच म्हणाला आहे की केवळ मोदींपुरताच १९९८चा वापर केला गेला आहे. वॉलस्ट्रीट वरील लेखावरून गेलो तर असे म्हणता येईल की ते बुश आणि काँडोलिस्सा राईस यांनी व्यक्तीगत केले होते. पण झकेरीया जे म्हणले ते झालेले असण्याची शक्यता आहे...कमिशन ऑन रिलिजियस इन्टॉलरन्स च्या हट्टापोटी हे झाले. या कमिशनकडून काड्या लावणारे कोण होते हे पाहीले तर समजेल. (तसे देखील मी रिपब्लीकन प्रेसिडंट आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट ची बाजू घेतो असे वाटून मला या मुद्यावर सोडून द्यायला हवे होते. :( ;) ) असं मी कुठं म्हणतोय? तो क्लिंटन (सॉरी, गॅरी ट्रुमन. त्याच्या दुसर्‍या बारशाचं आमंत्रण नव्हतं आम्हाला!!) इथे अमेरिकन निवडणुकांवर धागा चालवतोयच की. आम्ही कुठं गेलो त्याला थांबवायला? तुम्ही ह्या निवडणुकांच भारत-अमेरिका संबंधांशी बादरायणी नातं लावू जाताय असं मला वाटलं म्हणून प्रतिसाद दिला. म्हणजे काय? मला इक्वल अपॉर्च्युनिटी नाही? ;) बाकी तुमच्या नंतरच्या वाक्यातील मुद्यांबद्दल... निवडणुकांचा संबंध हा प्रत्येक गोष्टीशी लागतो. विशेष करून जेंव्हा अमेरीकेसारख्या राष्ट्रातली निवडणूक असते तेंव्हा. मी जेंव्हा ज्यू, कृष्णवर्णीय, स्पॅनिश वगैरेचा उल्लेख केला, तेंव्हा मला केवळ निवडणूक या अर्थाने म्हणायचे नव्हते. गुगलले तर समजेल की प्रत्येक समुदाय हा आपल्या समुदायाला (अमेरीकेत आणि अमेरीकेच्या बाहेर जिथे मूळ असेल तेथे) फायदा होईल हा विचार आणि चर्चा करताना दिसेल. भारत-अमेरीका संबंध ही चर्चा त्यातलाच एक भाग आहे. तुम्हाला त्याची गरज भासली नाही तरी तशी वाटणारे भरपूर आहेत. मला वाटते त्यांना नुसते उंदीर मारणारे म्हणून काहीच हशील होणार नाही. कारण तसे काय नुसत्या पाट्या टाकत बसून कशावरच कोणीच काही चर्चा करायची गरज नाही. ..त्यामुळेच लेखाच्या सुरवातीस "...इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. " असे म्हणले होते. कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)

In reply to by विकास

कळावे. लोभ आहेच, किमान या बाबतीत आपला गैरसमज नाही... सगळे पावले! :)
ते महत्वाचं. बाकी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही जाउद्या **** ***!! :)

गॅरी ट्रुमन 03/08/2016 - 14:24
यामुळे अमेरीका कायमच संशयाने आपल्याकडे पहात होती...
गेले काही दिवस या चर्चेत यायला तितका वेळ आणि उत्साह नव्हता. या क्षणी दोन्ही गोष्टी असल्यामुळे आणि विशेषतः मुविकाकांनी लिहिल्याप्रमाणे इथे प्रतिसाद देत आहे. हा प्रतिसाद मी पूर्वी मिपावर लिहिलेल्या प्रतिसादांचे एकत्रिकरण करून लिहित आहे. मला वाटते की १९४७ नंतरच्या काळात भारत आणि अमेरिकेचे वितुष्ट येणे क्रमप्राप्तच होते. कारण दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परविरोधी झाले होते.तसेच काश्मीरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता आणि त्याचवेळी चीनमध्ये यादवी चालू होती ती अस्थिरता लक्षात घेता काश्मीरात आपला तळ असणे हे अमेरिकेला नक्कीच महत्वाचे वाटत असणार.आणि तसे करायला नेहरूंचा भारत तसे करायला कधीच परवानगी देऊ शकणार नाही पण पाकिस्तान देऊ शकेल हे काही अमेरिकन नेत्यांच्या लक्षात आले नसेल असे अजिबात नाही.त्यातूनही नंतरच्या काळात भारताने नॅममध्ये महत्वाची भूमिका स्विकारणे, अमेरिकेच्या कुठल्याही आगळीकीचा ताबडतोब निषेध करणे पण रशियाने हंगेरीत जे काही केले त्याविरूध्द निंदाव्यंजक ठराव यु.एन मध्ये आल्यावर त्या ठरावाचे समर्थन न करणे, १९५० च्या दशकात अमेरिका आणि चीनचे वाकडे असताना भारताचे मात्र वरकरणी चीनशी गळ्यात गळे असणे, सीएटोमध्ये सामील व्हायचे आमंत्रण पाकिस्तानने स्विकारणे पण भारताने नाकारणे इत्यादी अनेक कारणांमुळे भारत आणि अमेरिका नंतरच्या काळात एकमेकांपासून आणखी दूर गेले. नंतर १९६० च्या दशकामध्ये एक तर १९६५ चे भारत-पाक युध्द आणि नंतर भारताने व्हिएटनाम प्रकरणी अमेरिकेचा जोरदार निषेध करणे या कारणांची आणखी भर पडली. लिंडन जॉन्सन यांनी पाकिस्तानला भेट दिली पण भारताला भेट द्यायचे मात्र टाळले. त्यामुळे इतकी वर्षे भारत आणि अमेरिका या दोन estranged democracies होत्या. शीतयुध्दाच्या काळात भारत अमेरिकेचे सर्वात चांगले संबंध होते केनेडी अध्यक्ष असताना. त्यावेळी चीनविरूध्दच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने भारताला मदतही केली होती.तर सर्वात वाईट संबंध होते रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना.१९७१ च्या युध्दाच्यावेळी अमेरिकेने भारताविरूध्द सातवे आरमार बंगालच्या उपसागरात धाडले होते. १९७७ मध्ये झिया उल हकने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान आणि झिया हे दोघेही parriah ठरले होते (ज्याप्रमाणे ९/११ होण्यापूर्वी मुशर्रफ parriah ठरले होते). ज्याप्रमाणे ९/११ मुशर्रफला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले त्याप्रमाणे रशियाचे अफगाणिस्तानातील आक्रमण झियाला आपला वनवास संपवायला उपयोगी ठरले.त्यानंतर रशिया अफगाणिस्तानात असताना अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांनी पाकिस्तानला अगदी भरपूर मदत केली होती. इतकेच नाही तर अफगाणिस्तानातील मुजाहिदींना "the moral equivalent of our founding fathers" असेही म्हटले होते. पुढे जॉर्ज डब्ल्यू बुशनी मुशर्रफला कसे समर्थन दिले हे पण आपण बघितलेच.पण बुशच्या दुसर्‍या टर्ममध्ये मात्र भारत-अमेरिका संबंध बरेच सुधारले. मला वाटते की या सर्व घडामोडी झाल्या त्यात दोन्ही देशांची भूमिका त्या त्या काळाला अनुसरून आपापले हितसंबंध जपायला घेतलेली होती.म्हणजे १९८१ ते १९८९ या काळात रॉनाल्ड रेगन यांच्याऐवजी कोणी डेमॉक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष असता तरी त्याने रेगन यांनी केले त्यापेक्षा फार काही वेगळे केले असते असे नाही. कारण ती अमेरिकेच्या तत्कालीन राजकारणाची गरज होती. अनेकदा आपण असे निर्णय त्या काळच्या परिस्थितीच्या आणि राजकारणाच्या चष्म्यातून न बघता व्यक्ती/पक्ष या चष्म्यातून बघतो. त्यामुळे भारतासाठी केनेडी १९६२ मध्ये चांगले पण निक्सन १९७१ मध्ये वाईट म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच.भारतातही नेहरू समाजवादाकडे झुकलेले होते आणि भांडवलदारांना त्यांचा विरोध होता या कारणामुळे नेहरूंचा ओढा अमेरिकेपेक्षा रशियाकडे जास्त होता असेही काही लोक म्हणतात.मला तसे वाटत नाही.कारण असेच लॉजिक लावायचे झाले तर अमेरिका हा लोकशाही असलेला आणि लोकशाही रूजलेला देश होता तर रशियाचा आणि लोकशाहीचा दुरूनदुरूनपर्यंत संबंध नव्हता.नेहरूंचा लोकशाहीवरील विश्वास किती होता हे आपल्याला माहितच आहे. मग नेहरूंचा ओढा त्याच न्यायाने अमेरिकेकडे राहायला हवा होता!! तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या काही घटना घडल्या त्यात तत्कालीन राजकारणाचा आणि हितसंबंधांचा वाटा जास्त होता. (अवांतरः तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन राज्यकर्ते असे वरकरणी अनाकलनीय वाटणारे निर्णय घेत असतात. उदाहरणार्थ १९९०-९१ च्या आर्थिक संकटाच्या वेळी चंद्रशेखर पंतप्रधान होते. ते समाजवादी विचारांचे होते. अशा मंडळींचा आय.एम.एफ सारख्या संस्थांना किती विरोध असतो हे वेगळे सांगायलाच नको. तरीही तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता चंद्रशेखर यांचेच सरकार आय.एम.एफ ला अ‍ॅप्रोच झाले आणि त्यांनीच सोनेही गहाण टाकले होते. तेव्हा अशा निर्णयांमध्ये वैचारिक भूमिका वगैरे गोष्टी प्रत्येक वेळी येतीलच असे नाही). याचा अर्थ सत्तेत कोण होते हा मुद्दा पूर्ण गैरलागू होता का? अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही.याचे कारण १९४७ नंतर कित्येक वर्षे भारत हा अमेरिकेसाठी फार महत्वाचा देश होता असे नाही.पण इतर देशांमधील सत्ताधारी मात्र अमेरिकेला अनुकूल्/प्रतिकूल भूमिका घेऊन दोन देशांमधील संबंध वेगळ्या वळणाला नेऊ शकत होते.उदाहरणार्थ इराणमध्ये पेहलवी अमेरिकेचे मित्र होते पण त्यानंतरचे खोमेनी विरोधात. त्यामुळे अमेरिकेची त्या देशाबरोबरच्या भूमिकेत पेहलवी आणि खोमेनी सत्तेत असतानाच्या काळात अगदी जमीन-अस्मानाचा फरक दिसेल. भारतात मात्र अगदी १९४७ पासून दोन देशांमध्ये वितुष्ट यावेच अशीच परिस्थिती असल्यामुळे नेहरूंऐवजी अन्य कोणी सत्तेत असते तरी फार मोठा फरक पडला असता आणि दोन देशांचे गळ्यात गळे असते असे वाटायचेही काही कारण नाही. हा प्रतिसाद काहीसा विस्कळीत झाला आहे याची कल्पना आहे.पण याक्षणी यापेक्षा वेगळे लिहिता येत नाही. नंतर १९९० च्या दशकापासूनच्या घटनांविषयी लिहेन.

In reply to by गॅरी ट्रुमन

अमितदादा 03/08/2016 - 14:38
माहितीपूर्ण प्रतिसाद. बाकी ट्रम्प जर सत्तेत आले तर अमेरिकेचे रशिया बरोबर चे संबंध सुधारील आस दिसतंय आणि ते भारतासाठी महत्वाचं असेल. ट्रम्प यांनी NATO ही संघटना बिनकामाची झाली आहे असं मत प्रदर्शित केलं तसेच रशिया हा अमेरिकेचा दुश्मन नाही हे हि सांगितलं। अमेरिकेपुढं चीन, मेक्सिको यांचे प्रश्न महत्वाचे आहेत असं ट्रम्प च मत आहे। बाकी सध्या अमेरिका आणि रशिया यांच्या वितुष्टमुळे रशिया भारतापासून दूर चालली आहे हे दिसत होतं तसेच अलीकडच्या काळात रशिया चे पाकिस्तान बर संबंध सुधारतयात असे दिसत होते. यामधून पाकिस्तान रशिया आणि चीन असा ऍक्सिस तयार होण्याची भीती होती. मात्र जर रशिया चे अमेरिकेबर संबंध सुधारले तर भारताला अमेरिकेबरोबर रशिया च सुद्धा सहकार्य भविष्यात लाभू शकेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

विकास 05/08/2016 - 01:52
अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या दृष्टीने सत्तेत कोण होते यावर भारताविषयीचे धोरण तितक्या प्रमाणावर अवलंबून होते असे मला तरी वाटत नाही. असेच म्हणायचे आहे. धन्यवाद! म्हणून भारतासाठी डेमॉक्रॅटिक पक्ष हा रिपब्लिकन पक्षापेक्षा चांगला वगैरे समज पूर्वी रूढ होते--आजही काही प्रमाणावर आहेतच. ह्याच संदर्भात उलटे देखील बोलले जाते. सध्याच्या निवडणूकीच्या काळात डेमोक्रॅटीक पक्षाला विरोध करणार्‍या भारतीयांची कारणे विविध आहेत. त्यातील एक स्थानिक (अमेरीकन) राजकारणाशी आहे. ते म्हणजे हिलरीकडे विश्वासार्हता नाही. ते अगदी मान्य आहे आणि त्यामुळेच माझे देखील मत हिलरीच्या समर्थानात नाही. पण नंतर मी असे देखील ऐकले आहे की हिलरीचा उपराष्ट्राध्यक्षपदासाठीचा साथिदार टिम केन हा कधीच्या काळी ख्रिस्ती धर्मप्रसारात पण गुंतला होता. पण मग रॉमनी पण त्याच्या ऐन उमेदीच्या काळात मॉर्मन मिशनरी म्हणून धर्मप्रसार करत होता हे (त्याला पाठींबा देताना) विसरले जाते. बुश तर काय रिबॉर्न ख्रिश्चन आहे. त्याच्या वडीलांच्या व्हाईट हाऊसच्या काळात त्याच्या आईवडीलांना (जॉर्ज एच डब्ल्यू बुश आणि बार्बरा बूश) यांना सांगायची वेळ आली होती की धर्म इतका गांभिर्याने घेऊ नकोस म्हणून. (हा किस्सा एकदा रेडीओवर ऐकलेआ आहे. आत्ता संदर्भ शोधत बसलेलो नाही!). दुसरा मुद्दा धरला जातो तो म्हणजे व्यापाराचा. त्या संदर्भात देखील असे ठाम पणे म्हणता येणार नाही हे वर मूळ लेखात दाखवून दिले आहेच. आज तर लॉकहीड मार्टीन ने भारताला संपूर्ण एफ-१६ चे उत्पादन टेक्सास मधून भारतात हलवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. असले प्रस्ताव ठेवण्याआधी येथे इथल्या राज्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असते. विशेष करून जेंव्हा ते संरक्षण खात्याशी संबंधीत असते तेंव्हा.... आज तर पेंटॅगॉनने पाकीस्तानची $३०० मिलियन्सची मदत रोखून ठेवली आहे. कारण पाकीस्तान दहशातवादाच्या विरोधात ठोस करताना दिसत नाही म्हणून! २००१ साली जेंव्हा क्लिंटन नंतर बुश (रिपब्लिकन) सरकार आले, तेंव्हा काही जणांना म्हणताना ऐकले होते की आता काय भारत-अमेरीका जवळ येतील कारण त्यावेळेस भारतात देखील "उजव्यांचे" राज्य होते. :) पण तसे काही झाले असे वाटत नाही. किंबहूना बुश-मनमोहनसिंग (उजवे-डावे) यांनी त्या आधी चालू झालेल्या क्लिंटन-वाजपेयी (डावे-उजवे) संबधांना पुढे नेले. तेच आत्ता देखील मोदी-ओबामा करताना दिसत आहेत. अर्थात ओबामा हे मनमोहनसिंग यांच्या वेळीस देखील होते आणि त्यावेळेस पण संबंध वृद्धींगतच होत गेले होते. थोडक्यात शीतयुद्धानंतर बदलेला हा ट्रेंड आहे. जो दोन्ही देश आणि अगदी जगासाठीपण चांगला आहे. म्हणून असे म्हणावेसे वाटते की डाव्या-उजव्या विचारसरणीचा विचार करत असताना भारतातले डावे आणि अमेरीकन डावे तसेच भारतातील उजवे आणि अमेरीकेतील उजवे हे समान आहेत असे सोपे गणित नाही. विशेष करून अमेरीका हा स्वतःच्या देशाचा विचार करत परराष्ट्रधोरण अवलंबते. त्यात गैर काही नाही... मग राज्य कुणाचे का असेना... म्हणूनच उदाहरणच देयचे झाले तर, इयू आणि अगदी अँजेला मर्कलच्या फोनवर पण पाळ्त ठेवताना मैत्री आड आली नव्हती. अर्थात यात मी त्यांचे प्रत्येक निर्णय योग्य होते असे म्हणू इच्छीत नाही. त्या संदर्भात "चार्ली विल्सनज् वॉर" हा ८०च्या काळाती सत्यघटनेवर आधारीत चित्रपट (कसे चुकतात ते) बरेच काही सांगून जाईल! असो.

मनो 05/08/2016 - 02:40
एफ-16 हे जनरेशन-4 म्हणजे 38 वर्षांपूर्वी 1978 मध्ये सेवेत दाखल झालेले लढाऊ विमान आहे. कालानुरूप त्यात सुधारणा झाल्या असल्या तरी ते जुने तंत्रज्ञान आहे. ते भारतात हलवल्यानंतर अमेरिकेत त्याचे उत्पादन बंद होईल आणि ते फक्त भारतात बनवले जाईल असा तो प्रस्ताव होता. त्यात अमेरिकन कंपनीचा फायदा (कारण इथे खर्च कमी) आणि स्वदेशी बनलेले विमान म्हणून भारताचा फायदा असा तो हिशेब होता. वायुदलाने जुने तंत्रज्ञान म्हणून हा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला आहे. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानकडेही हीच एफ-16 विमाने आहेत, म्हणून भारताला त्यापेक्षा वरचढ असे लढाऊ विमान हवे आहे.

रमेश आठवले 05/08/2016 - 03:58
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन या राष्ट्रपति पददासाठीच्या उमेदवार बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. भारताच्या हिताचा विचार करून येत्या निवडणुकीत मतदार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक या बाबत विचार करतील असे वाटते. या बाई अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अगदी नजीकच्या गोटात वावरत असण्याची शक्यता निर्माण झाली आहे . https://en.wikipedia.org/wiki/Huma_Abedin

In reply to by रमेश आठवले

विकास 05/08/2016 - 04:58
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई, हिलरी क्लिंटन या राष्ट्रपति पददासाठीच्या उमेदवार बाईंच्या प्रमुख सहायक म्हणून कैक वर्षा पासून कार्यरत आहेत. अगदी सहमत. त्या कारणामुळे देखील मला हिलरीबद्दल reservation आहे. फक्त त्याउलट ट्रंपचे तरी काय आहे? त्याचा उजवा हात ज्याला म्हणले जाते तो पॉल मॅनाफोर्ट हा देखील उपद्व्यापी आहे. काही गोष्टी येथून चिकटवत आहे... And in 2010, Manafort helped pro-Russian candidate Viktor Yanukovych remake his tarnished image and win a presidential election in Ukraine.The effort was arguably the high point in a decade of political and business consulting in that country involving figures such as gas tycoon Dmytro Firtash, who was separately charged in 2014 by US officials with being part of a bribery scheme in India. El-Assir has said that in 1988, Manafort introduced him to Pakistani leader Benazir Bhutto, whose government Manafort’s firm represented in Washington for a few years. Manafort later lobbied from 1990 to 1995 for the Kashmiri American Council – as Yahoo News recently reported – which was revealed as a Washington-based front group for Pakistan’s spy agency ISI when the US Department of Justice charged it in 2011 with covertly influencing US policy towards Kashmir, the long-disputed area between Pakistan and India. The Kashmiri council’s director, Syed Ghulam Nabi Fai, pleaded guilty to conspiracy and tax fraud charges, and was sentenced to two years in federal prison.

In reply to by रमेश आठवले

नंदन 08/08/2016 - 13:47
हुमा अबेदीन या पाकिस्तान आणि सौदी संस्काराच्या आणि मुस्लिम धर्माच्या बाई,
हुमा अबेदीन यांचे वडील भारतीय आहेत. हुमा अबेदीन यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्या अमेरिकन नागरिक आहेत. हुमा अबेदीन यांचे पती ज्यू धर्मीय आहेत. आपणच दिलेल्या लिंकमध्ये ही माहिती आहे, ती इथे निदर्शनास आणून दिली. बाकी चालू द्या.

In reply to by शाम भागवत

रमेश आठवले 30/08/2016 - 06:05
हुमा अबेदीन त्यांच्या जु पति पासुन विभक्त झाल्या आहेत. http://www.nytimes.com/2016/08/30/nyregion/anthony-weiner-sexting-huma-abedin.html?emc=edit_ne_20160829&nl=evening-briefing&nlid=45503233&te=1

In reply to by रमेश आठवले

विकास 31/08/2016 - 21:23
हुमा अबेदीन यांच्याबद्दल मला जरी थोडेफार reservation असले, विशेष करून त्यांचे नाव हिलरीच्या इमेल्स आणि फाउंडेशनच्या भानगडींमधेपण असल्याने... तरी या बाबतीत त्यांचा वैयक्तीक मामला आहे आणि दुर्दैवी आहे. आणि जे काही माध्यमांमधे आले आहे त्यानुसार त्यांचा नवरा अतिशिय "लंपट-लोलूप-लुब्रा" category मधे बसणारा आहे हे स्पष्ट होते. त्याच्या आधीच्या अशा वागण्याने त्याची राजकीय कारकिर्द बरबाद झाली. आता परत तसेच वागल्याने त्यांचा कसाबसा चालू ठेवलेला संसार देखील मोडावा लागला...

In reply to by शाम भागवत

रमेश आठवले 08/08/2016 - 20:49
नन्दन आणि भागवत यांनी वर दिलेली माहिती मला विगत आहे. तरीही माझ्या मनातील ह्या किन्तुचे निराकारण होत नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणीबाणीची परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते.आणि अणू युद्ध पेटू शकते . कारगिलचे उदाहरण घेतले तर पाकिस्तान अणुशस्त्र वापरायला तयार झाला आहे अशी बातमी समजताच बिल क्लिंटन यांनी नवाझ शरीफ यांना तातडीने वाशिंग्टन ला बोलावून घेतले आणि दबाव आणून अनर्थ टाळला. या दोन देशात आणीबाणीची परिस्थिती पुन्हा उभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांची भूमिका पुन्हा महत्वाची ठरेल. आत्ता पर्यंतच्या ऐतिहासिक अनुभवा वरून मुस्लिम धर्मीय हुमा पाकिस्तानच्या खबऱ्या म्हणून कटोकटीच्या वेळी काम करणार नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय ? मी फक्त भारताच्या दृष्टिकोनातून काय हिताचे आहे या मुद्द्यावर लिहीत आहे.

In reply to by रमेश आठवले

अर्धवटराव 08/08/2016 - 23:14
पाकिस्तानचा खबरी बनायला मुस्लीम (आणि भारताचा खबरी असायला हिंदु/शिख वगैरे) असणं हि काहि अट नाहि. पुरेशा हरी पत्ती देखकर कुण्याही रंगाचा व्यक्ती ते काम चोख करु शकतो.

रमेश आठवले 05/08/2016 - 21:00
अमेरिकेच्या राजधानीत वेगवेगळ्या देशांच्या किंवा संस्थाच्या बाजूने काम करणारे पगारी दूत बरेच आहेत. ट्रूम्पचे सद्याचे सहायक त्या पैकी एक वाटतात. ते शास्वत नाहीत आणि ट्रम्प अध्यक्ष झाल्या नन्तर ही त्यांच्या आतल्या गोटात असतील असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही. या उलट हुमा बाई या हिलरी यांच्या बरोबर १९९६ पासून आहेत आणि त्यांचे सबंध मायलेकी सारखे असल्याचे लिहिले आहे. तरी त्या अध्यक्षांच्या आतल्या गोटात असतील याची खात्री वाटते. उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे ?

In reply to by रमेश आठवले

विकास 08/08/2016 - 19:18
आजची स्थिती अशी आहे की दोन्ही राष्ट्राध्यक्षिय उमेदवार इथल्या मतदारांना नकोसे आहेत. तरी देखील सँडर्समुळे हिलरीला कँपेन आणि धोरणे किमान आत्तातरी बदलावी लागत आहेत. हे कमी नाही. पण या उलट ट्रंप हा जिंकूनच येताना disruptive innovation(?) च्या तत्वावर आला आहे. त्यामुळे त्याला काही नमते घेण्याची गरज नाही. आपण सांगू ती पूर्व दिशा ठरू शकेल असेच वाटते... मला हुमा अबेदीन या व्यक्ती ऐवजी, मला व्यक्तीगत तशी पाकिस्तानी व्यक्तीबद्दल खात्री वाटत नाही. त्यांच्या धर्माचा मला प्रश्न नाही. मला वाटते त्या कॉलेजला येई पर्यंत सौदी अरेबियात शिकलेल्या आहेत. पण त्यांचे पाकीस्तानी आणि सौदी कनेक्शन मला भारताच्याच नाही तर अगदी अमेरीकेच्या दृष्टीकोनातूनही खटकते, इतके निश्चित. पण त्यात माझा अंदाजच विचाराल तर, हिलरीच्या कॅबिनेट मधे अगदी हुमा अबेदीन ला घेतले तरी त्यात एकाहून अधिक भारतीय असण्याची शक्यता आहे. आता ते भारताच्या बाजूने असण्याची शक्यता आहे का? तर तत्वतः नाही कारण ते अमेरीकन नागरीक आहेत आणि अमेरीकन घटनेच्या बाजूनेच विचार करतील. त्यात काही गैर नाही... किंबहूना त्यामुळेच आपण (भारताने) देखील त्यांना अमेरीकन अधिकारी म्हणूनच वागवले तर संबंधांना योग्य वळण राहील. उगाच भारतीय वंशाचा म्हणून गरजेपेक्षा जास्त भावनीक होण्याची गरज ठेवली नाही, म्हणजे झाले! त्या उलट ट्रंपच्या कॅबिनेट मधे भारतीयच काय अल्पसंख्यांकांनापण वाव मिळेल असे वाटत नाही. ट्रंपचे सल्लागार पॉल मॅनाफोर्ट हे आंतर्राष्ट्रीय राजकीय धंदा करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांनी जर आयएसआयकडून वेगळ्या कारणाने, पण आधीच पैसे घेतले असतील, ते देखील काश्मीर च्या संदर्भात, युक्रेनमधे उचापती केल्या असल्या तर त्यांचे हेतू समजतात. ट्रंपने रशियाने केलेल्या क्रामिआवरील अतिक्रमणास मान्यता देण्याच्या तयारीत आहे. रिपब्लीक्न पक्षाने अधिकृत भुमिका देखील आता मृदू केली आहे... असले दलाल हे भारतच काय अमेरीकेसाठीपण धोकादायक ठरू शकतात... त्यामुळे केवळ ह्याच कारणावरून बोलायचे ठरले तरी देखील ट्रंप महाशयांपेक्षा हिलरी बरी असेच म्हणावे लागेल.

In reply to by विकास

हुप्प्या 08/08/2016 - 22:06
ट्रंपने काहीही केलेले नसताना केवळ आकसाने त्याला ह्या मुद्द्यावर हिलरीपेक्षा दुय्यम ठरवायचा प्रयत्न केविलवाणा वाटतो आहे. कसे ते पहा: हिलरीने इजिप्त आणि लिबियात ज्या ढवळाढवळी केल्या त्या ढळढळीत दिसत आहेत. गद्दाफी हा दुष्ट माणूस असला तरी सद्दामच्या उदाहरणामुळे धडा शिकून गप्प बसलेला होता. तो एक हुकुमशहा होता. त्याने इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना वेसण घातलेली होती. हिलरीने व ओबामाने ह्या बंडखोरांना फूस देऊन गद्दाफीला पदच्युत केले. माणुसकीला काळिमा फासणारे, चारचौघात सांगताही न येण्याजोगे अमानुष अत्याचार करून बंडखोरांनी गद्दाफीला ठार केले आणि लिबियाला धर्मांध यादवीत ढकलले. असल्या उपद्व्यापांमुळे जगाचेच काय अमेरिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा राजदूत मारला गेला. गद्दाफी मेल्याबद्दल प्रतिक्रिया काय? तर हिलरीने आपले विकट हास्य करुन काहीतरी बालिश प्रतिक्रिया दिली. इजिप्तमधे काय केले? तिथेही होस्नी मुबारक नामक हुकुमशहाला पदच्युत करण्याकरता बंडखोरांना पाठबळ दिले. आणि कोण आले सत्तेवर? मुस्लिम ब्रदरहूड जे जवाहिरी आणि बिन लादेनसारख्या लोकांचे स्फूर्तीस्थान होते! आपण कुणाला पाठिंबा देत आहोत, त्याने काय बदल संभवतात, त्याचे दूरगामी परिणाम काय? एक तर ह्या प्रश्नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष किंवा बेदरकारपणा. हिलरीने आपण नको तिथे नाक खुपसून जे आहे त्याचा बट्ट्याबोळ करू शकतो हे सप्रमाण दाखवले आहे. तरी तिच्यापरिस ट्रंपच जास्त वाईट म्हणण्याचा अट्टाहास गंमतीचा आहे!

In reply to by हुप्प्या

अमितदादा 08/08/2016 - 22:26
लिबिया आणि इजिप्त यातील गोंधळाचा पूर्ण दोष हिलरी वरतीच का? प्रेसिडेंट म्हणून ओबामाची काहीच जबाबदारी नाही. जरी हिलरी ची Secretary of State म्हणून जास्त जबाबदारी असली तरी सगळा दोष तिच्यावर ढकलुन मोकळं होणं चुकीचं वाटतंय. लिबिया बाबतीत हिलरी चा दोष दिसून येतो पण ओबामा नि इजिप्त आणि सीरिया मध्ये घातलेल्या घोळाचा भोभाटा होताना दिसत नाही. बर हिलरी चे as Secretary of State म्हणून असणारे गुण दोष माहित आहेत तसे ट्रम्प चे नाही. त्या तुलनेत ट्रम्प ची पाटी कोरी असल्याने दाखवायला दोष नाहीत, मात्र बाळाचे पाय पाळन्यात दिसतात त्या प्रमाणे ट्रम्प कुणाची पत्रास ठेवणार नाही असं वाटतंय अगदी भारताची हि. स्वस्त आयात थांबण्यासाठी चीन ला धमक्या देणारा ट्रम्प भारतातील IT कंपनी मधून होणारी आउटसोर्सिंग बंद किंवा कमी कराय मागे पुढे पाहिलं अस वाटत नाहीत. फक्त चीन ला आव्हान देण्याकरता भारताचा वापर करून घेईल आस वाटतंय. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत ट्रम्प ची स्टेटमेंट पाहता ते काधि हि u turn घेऊ शकतात.

In reply to by अमितदादा

हुप्प्या 09/08/2016 - 01:16
१. ओबामा निवडणुकीला उभा नाही. त्यामुळे तो ह्या वादाच्या कक्षेत येत नाही. हिलरीच्या पारड्यात तिचे दोष घालणे आवश्यक आहे. आपल्या परदेशी सत्तांशी व्यवहार करण्याच्या प्रदीर्घ अनुभवाची जाहिरात करायला ती कधीच विसरत नाही. पण अगदी अलीकडच्या काळात तिने केलेल्या घोडचुका सोयिस्कररित्या काणाडोळा केल्या जातात. त्याकरता हा खुलासा. २. हिलरची राष्ट्राध्यक्षीय कारकीर्द हे ओबाच्या अध्यक्षपदाचे पुढचे पान असेल. अर्थात त्याची सगळी धोरणे ती तशीच पुढे चालवणार असे स्पष्ट दिसते आहे. तेव्हा शितावरून भाताची परीक्षा असे पहाता मागील कारकीर्दीचा आढावा घेणे उद्बोधक ठरावे. ३. परराष्ट्र मंत्र्याचा (जे पद हिलरीकडे होते) परदेशी उलाढालीतील वाटा हा राष्ट्राध्यक्षाच्या तोडीचा असतो. बक स्टॉप्स हियर ह्या न्यायाने सगळी जबाबदारी ओबामाकडे येते पण तरी हिलरीने तिचा प्रभाव टाकणे आवश्यक असते. जर ओबामा चुकत असेल तर तिने आपले ज्ञान वापरुन त्याला बदलणे अभिप्रेत आहे. हिलरी ही निव्वळ कळसूत्री बाहुली होती आणि ओबामाच तिचा बोलवता धनी होता असे म्हणत असाल तर त्या मुद्द्यामुळेही हिलरीचे तथाकथित मुत्सद्दीपण फोल ठरेल. ४. प्रत्यक्ष कर्तृत्त्व आणि अंदाज वा मुलाचे पाय पाळण्यात ह्यात जबरदस्त फरक आहे. जाणून बुजून जे हिलरीचे खरोखरचे कर्तृत्त्व आहे त्याकडे दुर्लक्ष करून "पण ट्रंप काय त्याही पेक्षा वाईट असेल" असे छाती ठोकून सांगणे हे पटण्याजोगे नाही. देशाची परराष्ट्र धोरणे ठरवायचे कुठलेही पद ट्रंपने भूषविलेले नाही. हिलरीने भूषवलेले आहे पण त्यात तिचे कर्तृत्त्व सुमार वा देशाकरता/जगाकरता घातक ह्या दोन टोकांच्या मधे कुठेतरी आहे. ५. एकंदरीत गेल्या ८ वर्षाचा इतिहास असे सांगतो की ओबामा (व त्याचीच प्रतिकृती हिलरी) हा निधर्मी वा उदारमतवादी पण जुलमी हुकुमशहांपेक्षा मूलतत्त्ववादी इस्लामी लोकांना झुकते माप देतात. ओसामाला मारणे हा एकमेव अपवाद म्हणावा लागेल. पण बाकी सगळा आनंद आहे. सिरिया, लिबिया, इजिप्त, इराण इथे त्यांनी मूलतत्त्ववादी लोकांची पाठराखण केलेली आहे. आणि हे भारताकरता नि:संशय घातक आहे कारण भारत हा मुस्लिम बहुल देश नाही.

In reply to by हुप्प्या

अमितदादा 09/08/2016 - 01:54
बहुतांश खुलासे पटले पण हिलरी ला दोष देऊन ओबामा ला दोष न देणे हे नाही पटलं, जरी ते निवडणुकीत उभे नसतील तरी. वैयक्तिक मतांतरे असू शकतात. ट्रम्प यांचा विषयी कोणता हि राग लोभ नाहीये, ट्रम्प ने भारताबद्दल त्याची काय पॉलिसी असेल हे उघड केले नाही, एक दोन स्टेटमेंट सोडता. जसे ट्रम्प ची रशिया, चीन, मेक्सिको, जपान, युरोपिअन युनियन यांच्याबद्दल ची मते माहित आहेत तसे भारतबद्दल काय पॉलिसी आहे हे माहित नाही. हिलरी मात्र ओबामाची भारतांबद्दल ची पॉलिसी चालू ठेवतील आस वाटत. ट्रम्प मुळे रशिया अमेरिकेच्या जवळ आली तर भारताला इंडिरेक्टली फायदा होईल पण ट्रम्प भारताला चीन विरुद्ध फक्त एक काउंटर वेट म्हणून वापरले कि खरोखराचा लॉंग टर्म पार्टनर मानून काम करेल हे सध्या माहित नाही. बाकी हिलरी आणि ट्रम्प यापैकी अमेरिकन लोकांना कोण फायदेशीर आहे या अनुषंगाने तुम्ही जी मते मांडत आहात यातील मला काही जास्त माहिती हि नाही आणि इंटेरेस्ट हि नाही, फक्त दोगापैकी भारताला कोण उपयोगी पडेल यात मला इंटरेस्ट आहे. या संदर्भातील तुमचे किंवा इतर माहितीगार लोकांच्या प्रतिसादावर मी लक्ष ठेवून आहे, ते वाचाय आवडतील.

In reply to by अमितदादा

हुप्प्या 09/08/2016 - 08:22
तसे बुशचाही दोष आहे. पण सध्याची चर्चा भविष्यातील अध्यक्षांचा भारत-अमेरिका संबंधांवर पडणारा प्रभाव असा आहे म्हणून शेवटचे ३ महिने शिल्लक असणार्‍या राष्ट्रपतीचा उल्लेख नाही. पण होय ह्या सगळ्याकरता ओबामाही जबाबदार आहेच. ओबामाचे ड्रोनहल्ले हे बुशच्या युद्धाइतकेच घातक आहेत. जिनिव्हा करारासारखी कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे नाही, जबाबदारी नाही. हजारो मैल दुरून ड्रोन वापरून शत्रूवर हल्ले केले जातात. हजारो लोक मरतात. त्यातले किती निरपराध असतात नाही पत्ता नाही. ह्या भयानक प्रकारामधे ज्यांची मुले, आईबाप, कुटुंब मरतात त्यातले अनेक बिनदिक्कत आत्मघातकी अतिरेकी बनतात. पाकिस्तानात अलीकडे घडलेले भयानक हल्ले, जसे पेशावरची शाळा, हॉस्पिटलवरचा हल्ला वगैरेचा ड्रोन हल्ल्याशी संबंध असल्याचे दावे वाचले आहेत. मूर्ख नोबेल पारितोषक समितीने कुठलीही लायकी वा कर्तृत्त्व नसताना ओबामाला शांततेचा पुरस्कार देणे हे अत्यंत विकृत कृत्य होते. केवळ एक काळ्या वंशाचा माणूस राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे हुरळून जाऊन आतातायीपणा करुन हे केले गेले. त्यातल्या काही लोकांना हे पारितोषिक दिल्याचा पश्चाताप होतो आहे. आणि तो झालाच पाहिजे. असो. इतकी ओबामानिंदा पुरेशी असावी! ज्याला आपण अमेरिकन लोकांना फायदेशीर धोरणे समजत आहात ती जगाच्याही (म्हणजे भारताच्याही) फायद्याची आहेत. बुश आणि ओबामाच्या धोरणांमुळे आयसिस फोफावले. आणि आता ते भारतासह सगळ्या जगाकरता दुखणे आहे. आयसिसवर जो कठोर उपाय करेल तो राष्ट्रपती अमेरिकेच्याच नव्हे तर भारताच्याही हिताचा आहे. अतिरेकी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे ओबामा वा हिलरी हे अमेरिका भारत संबंधांकरता आजिबात चांगले नाहीत. कारण भारतातही वेळोवेळी अतिरेकी हल्ले होतच असतात.

In reply to by विकास

रमेश आठवले 19/08/2016 - 22:26
पॉल मॅनाफोर्ट यांनी राजीनानाम दिल्याची आणि ट्रम्प यांनी तो स्वीकारल्याची बातमी आहे. हुमा अबेदीन बाबतीत हिलरी असेच काहीतरी करतील अशी आशा करूया. http://www.dnaindia.com/world/report-donald-trump-s-campaign-chairman-paul-manafort-resigns-2246949
अमेरीकतल्या निवडणुकांच्या दरम्यान भारतीयांमधे भारत-अमेरीका संबंध चर्चा होणे अपरीहार्य होत असते. त्यात डेमोक्रॅट्स आवडणारे, न आवडणारे, रिपब्लिकन्स कसे बरोबर आहेत वगैरे सांगणारे सर्वच येतात. मी देखील त्यातला एक आहेच! ह्या लेखाचा विषय प्रामुख्याने केवळ अमेरीका-भारत संबंध या संदर्भातच असल्याने या लेखादरम्यान इतर अमेरीकन राजकीय घडामोडींचा कमीत कमी अथवा शून्य संदर्भ देण्याचा प्रयत्न/हेतू आहे. ओबामाच्या विशेष करून पहील्या निवडणुकीच्या वेळेस, त्याच्यावर संशय घेत मॅकेनला पाठींबा देणारे होते आणि आत्ता देखील हिलरी ऐवजी ट्रंप (भारत-अमेरीका संदर्भात) अधिक योग्य असेल असे देखील म्हणणारे आहेत.

ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की

पुणे मुंग्रापं ·

सस्नेह 13/05/2016 - 06:49
धन्यवाद. आपले कार्यक्षेत्र फक्त पुणे मुंबई आहे असं दिसतं. इतर महाराष्ट्रासाठी ग्राहक पं आहे का ? असल्यास लिंक द्या.

In reply to by सस्नेह

स्वयंसेवी संस्था असल्याने कार्यक्षेत्र कार्यकर्ते आहेत तेथे म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई, पुणे, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग अशा ठिकाणी कार्यकर्ते काम करतात. अन्य जिल्ह्यातून असे काम करण्यासाठी कार्यकर्ते उभे राहिल्यास मुंबई ग्राहक पंचायत तेथेही कार्यरत होईल.

सस्नेह 13/05/2016 - 06:49
धन्यवाद. आपले कार्यक्षेत्र फक्त पुणे मुंबई आहे असं दिसतं. इतर महाराष्ट्रासाठी ग्राहक पं आहे का ? असल्यास लिंक द्या.

In reply to by सस्नेह

स्वयंसेवी संस्था असल्याने कार्यक्षेत्र कार्यकर्ते आहेत तेथे म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई, पुणे, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग अशा ठिकाणी कार्यकर्ते काम करतात. अन्य जिल्ह्यातून असे काम करण्यासाठी कार्यकर्ते उभे राहिल्यास मुंबई ग्राहक पंचायत तेथेही कार्यरत होईल.
ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प. या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

पुणे मुंग्रापं ·
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.

मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

पुणे मुंग्रापं ·

बोका-ए-आझम 15/04/2016 - 12:25
एक शंका - कूपर हाॅस्पिटलजवळच्या एका चौकाचं नाव ग्राहक चळवळीचे प्रणेते मधुकरराव मंत्री यांच्या नावे आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल काही कळू शकेल का?

gogglya 15/04/2016 - 12:56
कसा करावा याची माहीती कुठे मिळेल. मी काही दिवसांपुर्वी पुणे मुंग्रापं यान्ना व्य नि केला होता पण काहीही उत्तर मिळाले नाही.

In reply to by gogglya

मिसळपाव वरील माहिती तिन-चार कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याने व्यनि पाहिले जात नाहित. आपण pune.mgp@gmail.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क केल्यास आपली तक्रार/सूचना/माहिती योग्य कार्यकर्त्याकडे पाठविली जाईल. इ-मेल मध्ये आपला संपर्क क्रमांक लिहिल्यास संपर्क करणे सोपे जाईल. धन्यवाद...

In reply to by पुणे मुंग्रापं

gogglya 15/04/2016 - 18:51
दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी ई-मेल पाठवली आहे, पण अजून उत्तर मिळाले नाही. ई-मेल मराठीतच असावी असा नियम नाहीये ना? कारण मी इंग्रजी भाषेमध्ये ई-मेल पाठवलेली आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीचे सभासद आहोतच, मुंबईतल्या काही उपक्रमांमध्ये जमेल तसा भागही घेतो. मुंबई ग्राहक पंचायतीचं कार्य उत्तरोत्तर वाढतच राहो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा.

बोका-ए-आझम 15/04/2016 - 12:25
एक शंका - कूपर हाॅस्पिटलजवळच्या एका चौकाचं नाव ग्राहक चळवळीचे प्रणेते मधुकरराव मंत्री यांच्या नावे आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल काही कळू शकेल का?

gogglya 15/04/2016 - 12:56
कसा करावा याची माहीती कुठे मिळेल. मी काही दिवसांपुर्वी पुणे मुंग्रापं यान्ना व्य नि केला होता पण काहीही उत्तर मिळाले नाही.

In reply to by gogglya

मिसळपाव वरील माहिती तिन-चार कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याने व्यनि पाहिले जात नाहित. आपण pune.mgp@gmail.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क केल्यास आपली तक्रार/सूचना/माहिती योग्य कार्यकर्त्याकडे पाठविली जाईल. इ-मेल मध्ये आपला संपर्क क्रमांक लिहिल्यास संपर्क करणे सोपे जाईल. धन्यवाद...

In reply to by पुणे मुंग्रापं

gogglya 15/04/2016 - 18:51
दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी ई-मेल पाठवली आहे, पण अजून उत्तर मिळाले नाही. ई-मेल मराठीतच असावी असा नियम नाहीये ना? कारण मी इंग्रजी भाषेमध्ये ई-मेल पाठवलेली आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीचे सभासद आहोतच, मुंबईतल्या काही उपक्रमांमध्ये जमेल तसा भागही घेतो. मुंबई ग्राहक पंचायतीचं कार्य उत्तरोत्तर वाढतच राहो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा.
नमस्कार, गुढीपाडवाच्या दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL ·

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .

In reply to by mandarbsnl

http://www.misalpav.com/user/18472/authored हे घ्या रंगाण्णांच्या सौजन्याने! मंदार कात्रेंच्या लेखनात बहुतेक भुताखेताच्या प्रकारांचा उल्लेख आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

DEADPOOL 09/04/2016 - 21:25
बायंगी हे भूत कोकणात विकत मिळते. हे घराची भरभराट करते मात्र घरातून गेल्यास सर्वस्व लुटून नेते. महाबायंगी हे त्याच भूताचे सुधारीत वर्जन!

पंतश्री 11/04/2016 - 16:04
मस्तच आहे. बर्याच काळानी इतकी मस्त कथा वाचली. एकच विनन्ति. जरा लवकर ताका भाग. मगचे एकदम सपाट होत इतका उशिर् केला कि .
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा

माहितगार ·

lgodbole 04/04/2016 - 20:37
समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये. १. पैशाची देव घेव करण्याला इस्लामचा विरोध नाही... ठेवीदार हे व्याज घेतात ... पण हे व्याज सोडुन उर्वरीत पैसा कुठे जातो ? ब्यान्केचे सर्व खर्च वगळता ब्यान्केचा तो नफा ब्यान्केतच रहातो. त्याऐवजी ठेवीदाराना बिझनेस पार्टनर मानुन तो नफा ( तोटा ) वाटावा . असे पवित्र पुस्तक सांगते. २. इन्शुरन्समध्येही हेच लागु होते... १ ०० लोक प्रिमियम भरतात. दोन लोकाना क्लेम मिळतो... ज्यांच्या बाबतीत रिस्क घडत नाही , त्यांचे पैसे बुडतात... रिस्क कव्हर ही काल्पनिक गोष्ट असल्याने त्याची खरेदी विक्री ' पवित्र पुस्तकाला मंजुर नाही.... इथेही तेच सुचवले आहे.... विमेदार हे बिझनेस पार्टनर ठरावेत... ज्याना क्लेम मिळत नाहीत , त्यानाही नफा ( तोटा ) यात हिस्सेदार करावे.... प्रायोगिक तत्वावर प्रयोग सुरु आहेत.

In reply to by lgodbole

lgodbole 04/04/2016 - 20:44
http://www.islamic-banking.com/takaful_insurance.aspx इस्लामिक ब्यान्क व तकाफुल गुगलुन पहा.

In reply to by lgodbole

माहितगार 04/04/2016 - 22:00
समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये.
याचे प्रयोजन काय ?
ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे अशा गोष्टीं विरुद्ध धर्मसंस्थांनी नैतीक जबाबदारी म्हणून सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न करुन, आर्थीक दुर्बळांच्या मागे आर्थीक स्रोत उभे करण्यास सधनांना प्रवृत्त करणे ह्यात धर्मसंस्था सकारात्मक जबाबदारी निश्चितच निभावू शकते.
हे समजून घेणे नाही का ? हि समजून घेणारी भूमिका आपल्या पाहण्यात आत्ता पर्यंत किती वेळा आली आहे ? आता उलट नाण्याची दुसरी बाजू जी वरील लेखात मांडली आहे ती समजून घेण्याचा अज्ञानश्रद्ध ग्रंथप्रामाण्य आणि अज्ञानश्रद्ध शब्दप्रामाण्यात का असू नये ? अर्थशास्त्र और गव्हर्नन्स के अंगने आपका क्या काम है ? हा प्रश्न धर्मसंस्थेने अभिप्रेत परीघ ओलांडल्यामुळे निर्माण होतो किंवा कसे. मुद्रा, चलन आणि वस्तु विनिमय, मागणी-पुरवठा, तेजी मंदीची चक्रे अर्थशास्त्राच्या परिघात येतात तो स्वतंत्र मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. जेणो काम तेणो ठाये. (कथीत) धार्मीकपुस्तके लिहिले गेले त्या काळात अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत नव्हत्या आज अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत स्थितीत उपलब्ध असताना मानवी जिवनातील अज्ञानमुलक अडथळे नाही तिथे कुरवाळण्यात काय पॉईंट आहे. धर्मसंस्थेने स्वत:च्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखावयास हव्यात आणि धर्मसंस्था स्वतःच्या परीघाच्या मर्यादा ओळखण्यात नापास होत असेल तर लोकांनी धर्मसंस्थेस स्वतःची मर्यादा ओळखण्यास येत असलेल्या अपयशाची मर्यादा ओळखावयास हवी.

In reply to by lgodbole

भंकस बाबा 05/04/2016 - 08:34
इस्लामिक पतसंस्था ही संकल्पना मुळी 90च्या दशकात चालु झाली, कारण काय तर बैंकिंग प्रणाली इस्लामी मुलतत्वात् बसत नाही. अफाट पैसा असुनदेखिल इस्लामी देशातील जनता आर्थिक स्थेर्य उपभोगु शकत नाही. आताचे उदाहरण घेतले तर तेलउत्पादक देश जे बहुत करून मुस्लिम आहेत जेव्हा तेलाला दुसरा पर्याय येईल तेव्हा उपाशी मरतील. एथेनॉल, बायोडिझेल, सौरऊर्जा,अणुऊर्जा असे अनेक पर्याय येत आहेत. तरिही हे अडाणी विमा सारखी भविष्य सुरक्षित करणारी वस्तु घेताना पवित्र पुस्तकाचा आधार घेतात. कम्युनिझम यांना मान्य नाही आणि भांडवलशाही पचत नाही, काय करावे या लोंकाचे?

In reply to by भंकस बाबा

माहितगार 05/04/2016 - 11:33
इस्लामिक पतसंस्था
हे काय असते ? -म्हणजे मला माहीत आहे काय असते पण अर्थशास्त्र आणि व्यावसायिक आस्थापनेच्या कार्यात मानवतेचा दृष्टीकोण, मानवतेचा चष्मा, मानवतेच्या दृष्टीकोणातून येणारी राज्यसंस्थेचे अंकुष मान्य आहेत, शब्द/ग्रंथ/व्यक्ती/इश्वर प्रामाण्यातून अज्ञानश्रद्धेचा अथवा अंधश्रद्धेचा प्रभाव असणारे धर्मसंस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप मला व्यक्तीशः त्यांनी परीघाबाहेर जाऊन केलेली अप्रस्तुत ढवळाढवळ वाटते. मी खाली सदस्य:कंजूस यांना सविसतर प्रतिसाद दिला आहेच. इस्लामीक बँकीग एवजी मानवतेचा चेहरा असलेले बँकींग ही टर्मीनॉलॉजी मला अधिक पटते. एनी वे को-ऑपरेटीव्ह बँकींग आणि (कथित) इस्लामीक बँकींगच्या तुलनेचा एक चांगला पेपर या दुव्यावर मी सध्या वाचतो आहे कदाचित इतरांनाही वाचण्यास आवडेल. असो.

In reply to by भंकस बाबा

भंकस बाबा 05/04/2016 - 13:31
इस्लामी देशांना हे करणे भाग पडले असावे, म्हंनजे तुम्हाला पावलोपावली अडत असताना तुम्ही कधिपर्यन्त हट्ट चालु ठेवणार?त्याआधि पण अशी काही सिस्टम असावी पण ना नफ़ा ना तोटा धर्तीवर असावी. माझे ज्ञान या बाबतीत तोकडे आहे, माहितगार साहेब जास्त प्रकाश टाकतील.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 18:25
हिंदुंच्या पुस्तकात अर्थशास्त्र , उत्क्रांती विमान , इतिहास , टेस्ट ट्य्ब बेबी , ब्रह्मास्त्र , खगोल्ल vidyaàà इ इ आहेत असे म्हणुन नाचणारे लोक मुसलमानांच्या पुस्तकाaअ ब्यान्क व इन्शुरन्सबाबत काही आहे , असे समजले की मात्र चवताळुन उठतात ! म्हणे धार्मिक पुस्तकात ब्यान्क कशाला ?

In reply to by lgodbole

तर्राट जोकर 05/04/2016 - 18:34
हो, पण हिंदूंच्या पुस्तकातल्या कल्पनारंजनानुसार हिंदूंचे जीवन चालत नाही. हिंदुंचे जीवन त्यांच्या मर्जीने चालते. तिकडे तुमचं धार्मिक पुस्तक फोटो काढू की नको, जेवण किती करु, सिगरेट पिऊ की नको असल्या अगदी फालतु गोष्टीतही लुडबूड करते त्याचं काय? वाचा हिथं : http://www.darululoom-deoband.com/english/

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 19:24
हिंदुंच्या पुस्तकात..
१) धागा लेखात धर्मसंस्था हा शब्द धर्मसंस्थेचे नाव काहीही असले तरीही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील अज्ञानश्रद्ध लुडबूडीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. २) धागालेखातील टिका शक्यतेवढी बुद्धीवादी पद्धतीने आहे,-यात चवताळणे कुठेही नाही- मिसळपाववरील अर्थशास्त्राचे कोणतेही विद्यार्थी माझ्या मांडणीत दोष असतील तर दोष दिग्दर्शन करु शकतात. मी कोणत्याही विषयाकडे शक्य तेवढ्या खुल्यामनाने पाहून विरुद्ध बाजूचेही विचार मोकळेपणाने तपासण्यास तयार असतो हा मोकळेपणा आपल्या मांडणीला पुन्हा रिव्हिजीट करण्याची तयारी काळानुसार बदलण्याची तयारी धर्मसंस्थांकडे आहे का ? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. ३) इस्लाम धर्माची भूमिका त्यातल्या त्यात अधिक टोकाची असल्यामुळे त्यांचे त्यांनाच खुपते आहे असे नाही आहे ना ? ४) आणखी एका प्रश्नाकडे हा लेख लक्षवेधतो ते व्यवहारातील विरोधाभासांकडे गंमत पहा आपल्याला स्वतःला ग्रंथ प्रामाण्य मान्य आहे पण मी मांडलेल्या मानवतावादी भूमिकेला आपला हा प्रतिसाद उडवून लावताना दिसतो आहे. म्हणजे ग्रंथ प्रामाण्य मानवतावादापेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर हा तुमच्या मानवी भूमिकेतला विरोधाभास आहे किंवा धर्मसंस्थेच्या ग्रंथातील मानवतेच्या उद्देश विसरला जाऊन शब्दांना अधिक महत्व येते आहे म्हणजे धर्मसंस्थेच्या मागे मानवता वादाचा काही एक उद्देश असेलच तर अयशस्वी होतो आहे किंवा कसे अशी शंका वाटते.

कंजूस 05/04/2016 - 07:04
मुख्य मुद्दा काय आहे?१) ठेवीदार अथवा धन उसने देणाय्रांचे हित जपणे ,/२) कर्ज घेणाय्राचे तारण कोणत्या पर्िस्थितीत जप्त होता कामा नये? /३) धर्मसंस्थांची याविषयीची ढवळाढळ

In reply to by कंजूस

माहितगार 05/04/2016 - 10:59
उलट्या क्रमाने येतो मुद्दा क्रमांक १) धर्मसंस्थांची याविषयीची त्यांच्या परीघाबाहेर जाऊन अनावश्यक आणि अज्ञानमुलक अर्थशास्त्र आणि राज्यसंस्थेतील ढवळाढवळ मुद्दा क्र. २) कर्ज घेणाय्राचे तारण पूर्णतः जप्त करणे अथवा आजीबात जप्त न करणे या दोन्हीही टोकाच्या भूमिका आहेत. २अ) किमान सुरक्षा कवचास अपवाद देऊन अधिकतम तारण जप्त करण्यास हरकत नाही म्हणताना अधिकतम भांडवलाची उपलब्धता भांडवलाच्या उपयोगातील एफीशीअन्सी साठी खासगी कमर्शीअल बँकिंगचे कशी तारक ठरु शकते ते समजावून घेण्याची देण्याची गरज असते आणि नेमक्या या स्तरावर ध्रर्मसंस्थाचे काही दृष्टीकोण अथवा वर्तन अज्ञानमुलक असू शकते. २ब) कोणत्याही ऋण-व्याज व्यवहाराला मानवी चेहरा असतो, (पेंशन स्कीम्सचा अपवाद सोडून) व्यक्तीशः राहत्या घरावर कर्ज घेण्याच्या मी नैतीक दृष्टीने विरोधात आहे आणि कुणी असे कर्ज समजा माझ्याकडून घेतले तर त्याच्या कुटूंबाच्या डोक्यावर छतासाठी किमान एक खोली शिल्लक रहावी असे मला मानवी भूमिकेतून वाटते. २क) उत्पन्नाचा स्रोत जसे की शेती आहे तारण म्हणून पूर्ण शेतीच जप्त केली तर कुटूंबाचा उत्पन्नाचा स्रोत पूर्ण बंद होतो. ॠण घेण्याच्या जोखीमरुपी द्युताचा निर्णय भले युधीष्ठीर घेत असतो पण त्याच्या परीणामांची क्षती युधीष्ठीराच्या उर्वरीत कुटूंबास उठवणारी ठरु नये २ड) ऋण-व्याज व्यवहाराच्या कोणत्याही परीणामातून गुलामी, वेठबिगारी बालमजदूरी हे परिणाम असू नयेत २ई) अतीव्याज सावकारी, फसवणूकी आणि पैसे वसुलीच्या मेथडॉलॉजीत अमानवता घडू नयेत म्हणून अंकुष हवा. ३) मुद्दा क्रमांक २ब, २क, २ड, २ई काळजी घेण्याची कार्यकारी जबाबदारी राज्यसंस्थेची आहे धर्मसंस्थेने या राज्यसंस्थेच्या कार्यकारी जबाबदारीत ढवळा ढवळ करण्याचे कारण नाही. ४) २ब, २क, २ड, २ई बाबत अर्थशास्त्र अर्थ संस्था आणि राज्यसंस्था यात ढवळा ढवळ न करता, अंधश्रद्धा म्हणून अथवा एखाद्या पुस्तकाने, माणसाने, देवाने सांगीतले म्हणून नव्हे तर मानवी भूमिकेतून नैतीक प्रबोधन धर्मसंस्थेने करण्यास हरकत नसावी.

In reply to by माहितगार

माहितगार 05/04/2016 - 11:04
२क) अर्धे राहीले, उर्वरीत शेत तारण म्हणून गेले तरीही शेताचा छोटासा तुकडा कसण्यासाठी शिल्लक रहावा किंवा इतर व्यवसाय असतील तर नवा गृहोद्योग मायक्रो उद्द्योग चालू करण्या इतपत किमान भांडवल शिल्लक राहावयास हवे, किमानस्वरुपी स्रोतावर जप्ती येऊ नये.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 12:58
कर्ज काढताना काढणार्‍याने तितकी जमीन शिल्लक ठेउन फक्त उरलेल्याच जमिनीवर कर्ज घ्यावे. तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 13:17
तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?
संपूर्ण घर / संपुर्ण जमीन तारणासाठी कायद्यानेच ग्राह्य धरु नये. लोन देणारे घेणारी व्यक्ती यांच्या निर्णयाचा फटका कुटूंबाला अंशतः बसणारच असतो पण पूर्ण कुटूंब उघड्यावर येणे आणि निर्णय कर्त्याच्या चुकांची शिक्षा कुटूंबातील उर्वरीतांना विशेषतः कच्च्या बच्च्यांना कमीत कमी व्हावी हे मानवी भूमिकेतून पाहीले पाहीजे. व्यवसाय माणसांसाठी असतात माणसे व्यवसायासाठी नसतात, कोणताही व्यवसाय मानवतेच्या वर असू नये असे माझे व्यक्तिगत आग्रही मत आहे.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 13:53
तुमच्याकडे एक घर आहे की चार ? शेत चारच एकर आहे की अजुन दोन एकर आहे , हे ब्यान्केला कसे समजणार ? जे तारण तुम्ही देणार त्यावर ब्यान्क कrj देणार . बायकापोरांसाठी शिल्लक ठेवणे ही व्यक्तीची जबाबदारी असते. ब्यान्केची नाही.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 12:58
कर्ज काढताना काढणार्‍याने तितकी जमीन शिल्लक ठेउन फक्त उरलेल्याच जमिनीवर कर्ज घ्यावे. तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

कंजूस 05/04/2016 - 13:18
तुमचे म्हणणे बरोबर वाटतंय परंतू आता जसे एक दोघे दहशतवादी कारवाया करतात म्हणून साठीच्या वरच्या स्त्री पुरुषांसकट सगळ्यांचीच विमानळावर नागडी तपासणी होते तसंच एक दोन कर्ज बुडवे निघतात त्याचा भुर्दंड सर्वांनाच उटपटांग व्याज भरण्यात आणि तारण गमावण्यात होतो.

lgodbole 05/04/2016 - 18:32
गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं ! पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 19:32
गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं !
गणितशास्त्राला न झेपणारे अथवा अज्ञानश्रद्ध ग्रंथ प्रामाण्य त्यात आले तर त्यावर टिका होणारच. मग गणित विषयातील धर्मसंस्थेच्या आक्रमणाबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित होतील. खगोलशास्त्रीय अंधश्रद्धा जसे की ग्रहणे, राहु केतु इत्यादींना राक्षस समजणे या आणि अशा अज्ञानश्रद्धांवर टिकेस हिंदू धर्मासही सामोरे जावे लागले आहे. इतर धर्मीयांच्या बाबतीत देर होते पण काळानुसार दुरुस्त येतात, शास्त्र आणि विज्ञानाच्या बाबतीत काळाची पावले मागे नेण्याचे प्रमाण कमी आहे ही त्यांची जमेची बाजू असे माझे व्यक्तिगत मत. चुभूदेघे.

In reply to by माहितगार

माहितगार 05/04/2016 - 19:54
१) वैदीक गणित हा शब्द प्रयोग धार्मीक नव्हे सांस्कृतीक प्रकाराचा वाटतो, ० ते ९ या अंकांचा उल्लेख बर्‍याचदा अरेबीक न्युमरल्स असाही केला जातो हा सांस्कृतीक उल्लेख आहे जे संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करतात ते यास धार्मीक उल्लेख समजू शकतात. माझ्या हाताशी संदर्भ नाहीत पण वैदीक गणिताचा प्रत्यक्ष वेदांशी संबंध किती आहे या बाबत साशंकता व्यक्त केले गेल्याचे पाहीले आहे, त्या चर्चांचा मतितार्थ काही असो हिंदू संस्कृतीस प्रसंगी कुरकुरत का होईना टिका सहन करण्याची अधिक सवय असावी. २) शास्त्रार्थ नावाने पुर्वपक्ष उत्तरपक्ष मांडून टिका प्रतिटिका चिकित्सा करण्याची त्या शिवाय तर्कशास्त्रांची उद्धरणे उधृत करण्याची एक मनमोकळी परंपरा हिंदू संस्कृतीच्या पाठीशी आहे त्यामुळे चिकित्सा टिका आणि काळानुरुप सावकाश का होईना बदलण्याची एक प्रक्रीया त्या संस्कृतीत दिसते हि त्यांची जमेची बाजू

In reply to by माहितगार

हिंदु-अरेबिक न्युमरल सिस्टिम (सद्या इंग्लिश भाषेमधे वापरली जाणारी) इ स च्या पहिल्या ते चवथ्या शतकात भारतात निर्माण केली गेली आणि भारतातून अरबस्थानात आणि तेथून पुढे युरोपात प्रसरण पावली. अरेबिकमधे वापरल्या जाणार्‍या न्युमरल्सना हिंदु किंवा हिंदी न्युमरल्स असे म्हणतात. अरेबिक भाषेत अक्षरे उजवीकडून डावीकडे लिहिली जातात परंतू आकडे मात्र भारतिय/युरोपियन भाषांप्रमाणेच डावीकडून उजवीकडे लिहिले जातात.

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 19:38
पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर...
आपली वैचारीक गल्लत होते आहे, आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही. या धागा लेखातील टिका परीघा बाहेर जाऊन आधूनिक अर्थशास्त्राचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे ग्रंथ अथवा शब्द प्रामाण्यावर आहे. इथे बँकेच्या नावाचा संबंध नाही.

In reply to by माहितगार

गवि 06/04/2016 - 07:25
माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हे असं नोंदवून खाली बसतो. चर्चा रोचक आहे. आभार.

In reply to by गवि

माहितगार 06/04/2016 - 09:12
माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हे
गवि, रामायण झाल्यावर सीता कोण ते सांगतायसा ?, मी धर्मसंस्थेच्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन अज्ञानश्रध परोक्ष अपरो़क्ष हस्तक्षेपा बाबत तर साशंकता व्यक्त करतो आहे. माझी साशंकता मानवता आधारीत डोळस बँकीग बद्दलसुद्धा नाही माझी साशंकता ग्रंथप्रामाण्याधारीत अज्ञानश्रद्ध बँकींग बद्दल आहे.

In reply to by माहितगार

गवि 06/04/2016 - 12:40
आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही.
मूळ प्रतिसादकर्त्याचं वाक्य
"पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !""
यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता. केवळ उपरोक्त वाक्यामुळे समज होऊन ती गुस्ताखी झाली..!! माफी..

In reply to by गवि

यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता. इस्लामिक बँकिंग हा शब्दप्रयोग "केवळ इस्लामिक / शरिया नियमांबरहुकूम चालणार्‍या बँकिंग"साठीच वापरला जातो. या बँका सर्वसाधारणपणे मुस्लिम लोक/संस्था स्थापन करतात आणि इस्लाम हा राष्ट्रधर्म मानणार्‍या देशांत आहेत. पण, तसे असणे ही मूळ अट नाही तर शरियाचे पालन ही मात्र आवश्यक अट आहे. पाश्चिमात्य देशांतील आधुनिक बँकिंग व वित्त कायद्यांच्या कक्षेत शरियाची तत्वे बसवणे ही एक तारेवरची कसरत आहे... पण, शरियाचे पालन करण्याचा आग्रह धरणार्‍या अनेक अतीश्रीमंत (हाय नेट वर्थ) मुस्लिम गिर्‍हाइकांना आकर्षित करण्यासाठी पाश्चिमात्य बँकाही या ना त्या प्रकारे इस्लामिक बँकिंग विभाग उघडू लागल्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 06/04/2016 - 13:26
...साठीच वापरला जातो.
१) माहितीएना साहेब, सर्वसामान्य आकलनाचा भाग आहे, पण धागा चर्चेतला मुद्दा वेगळा आहे. २) शेवटी आपण जे निदर्शनास आणत आहात त्यात मानवता हा गाभा असल्याचे आश्वासन नाही, केवळ व्यावसायिक उद्दीष्टाने ग्रंथप्रामाण्याचे लांगुलचालन असे म्हणावयाचे आहे का आपल्याला ?

In reply to by माहितगार

या जगात, सोईची तत्वे पुढे करणे हे नेहमीचेच आहे. मात्र, त्यांचा उपयोग करून कोणता परिणाम साधायचा हे ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते... हे पण नेहमीचेच आहे.

गवि 06/04/2016 - 13:35
हे सर्व काहीसं १००% शुद्ध साम्यवाद किंवा १००% शुद्ध स्वदेशीवाद किंवा शंभर टक्के शुद्ध स्वयंपूर्णतावाद यांसारखं आहे. थोडक्यात बोलायचं तर जगात आपोआप अस्तित्वात असणारे काही आर्थिक / सिस्टिमशी संबंधित फोर्सेस आहेत. त्यांची नावं आणि स्वरुप आपल्याला आवडत नसलं आणि आपण ते टाळून अन्य मार्गाने व्यवहार करायला गेलो की गावाला वळसा घालून, मानेमागून फिरवून घास आणल्यावर इ इ इ असं बरंच काही झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण टाळू पाहात असलेले ते दुष्ट दुष्ट बैट्ट वैट्ट फोर्सेस / एन्टीटीज वेगळ्या नावाने आपल्या सिस्टीममधे अस्तित्वात आलेल्याच आहेत.. किंबहुना त्या होत्याच. व्याज,कर्ज,भांडवल, असमान वेतन, विषमता, पगार, अनुदान, गरिबी, श्रीमंती, पिळवणूक, गुलामगिरी, जातीयवाद, अस्मिताबाजी, शोषण.. सगळ्या सगळ्याला सर्व सिस्टीम्समधे इक्विव्हॅलंट आहेतच आहेत. GUI वेगळा फक्त.

In reply to by गवि

lgodbole 06/04/2016 - 14:39
कर्ज बुडवुन दुसर्‍याना देशोधडीला लावण्याचं समर्थन करणारे लोक इस्लामिक ब्यान्केत मानवता आहे का ? असा आक्रोश करत आहेत. इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर चाणक्यसुत्रे वाचुन त्या तत्वावर चालणारी एखादी चाणक्य ब्यान्क काढावी.

In reply to by lgodbole

माहितगार 06/04/2016 - 15:38
इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर...
इस्लाम शब्दाचा अंशभरही फोबीआ नाही, उलटपक्षी विशीष्ट धर्मशब्द कमीत कमी फोकस करण्याच्या दृष्टीने धर्मसंस्था हा शब्द वापरला आहे. आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह असल्यामुळे चाणक्य असो वा इतर धर्म धर्माधारीत ग्रंथप्रामाण्या बद्दल मुलतः शंका व्यक्त केली आहे.
...मानवता आहे का ?
यात आक्रोश कुठेही नाही, आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह आहे.
कर्ज बुडवुन दुसर्‍याना देशोधडीला लावण्याचं समर्थन...
असे समर्थन धागा लेखाने कुठेही केलेले नाही केवळ मानवी मुल्यांचा आग्रह मान्य केला आहे.

In reply to by माहितगार

lgodbole 06/04/2016 - 16:52
कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे. मानवतेची इतकी कळकळ असेलच तर घरात मोफत भोजनालय सुरु करुन इतराना तुम्ही रोज अन्नदान करावे. तुम्ही कराल ? मग ब्यान्क व इतर ठेवीदारानी हे का करायचे म्हणे ?

In reply to by lgodbole

माहितगार 06/04/2016 - 17:11
कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे.
*आपण परस्पर टोकाचे अर्थ काढत आहात ? मी शेताचा उदरनिर्वाहासाठी आयुष्यात पुन्हा उभे टाकण्यासाठीचा तुकडा अथवा आर्थीक स्रोत असे म्हटले म्हणजे उर्वरीत तारण शेतावर टाच आणू नये असे म्हटलेले नाही. *घराची एक खोली एवढे किमान छत डोक्यावर बाकी रहावे म्हणजे उर्वरीत घराबद्दल टाच आणू नये असे म्हटलेले नाही.-हा कर्ज घेणार्‍या व्यक्तिंनी राहत्या घरावर कर्ज घेणे होता होईतो टाळावे असेच वाटते- अशा किमान स्वरुपाच्या गोष्टी तारणाचा भाग म्हणूनही बँकानी घेऊ नयेत. व्यक्तिची एकुण माल मत्तेची माहिती सातबारे इनकम टॅक्स इत्यादी स्टेटमेंट मधून मिळू शकते. लिमिटेड लाएबिलिटी कंपनी असते त्यात भागभांडवला पलिकडे शेअरहोल्डरची व्यक्तिग्त मालमत्तेवर सहसा टाच येत नाही; त्याच पद्धतीने घराची एक खोली आणि शेताचा अथवा आर्थीक स्रोताचा एक शेअर लिमिटेड लाएबिलिटी कायद्याने कव्हर केला की संपले.

lgodbole 04/04/2016 - 20:37
समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये. १. पैशाची देव घेव करण्याला इस्लामचा विरोध नाही... ठेवीदार हे व्याज घेतात ... पण हे व्याज सोडुन उर्वरीत पैसा कुठे जातो ? ब्यान्केचे सर्व खर्च वगळता ब्यान्केचा तो नफा ब्यान्केतच रहातो. त्याऐवजी ठेवीदाराना बिझनेस पार्टनर मानुन तो नफा ( तोटा ) वाटावा . असे पवित्र पुस्तक सांगते. २. इन्शुरन्समध्येही हेच लागु होते... १ ०० लोक प्रिमियम भरतात. दोन लोकाना क्लेम मिळतो... ज्यांच्या बाबतीत रिस्क घडत नाही , त्यांचे पैसे बुडतात... रिस्क कव्हर ही काल्पनिक गोष्ट असल्याने त्याची खरेदी विक्री ' पवित्र पुस्तकाला मंजुर नाही.... इथेही तेच सुचवले आहे.... विमेदार हे बिझनेस पार्टनर ठरावेत... ज्याना क्लेम मिळत नाहीत , त्यानाही नफा ( तोटा ) यात हिस्सेदार करावे.... प्रायोगिक तत्वावर प्रयोग सुरु आहेत.

In reply to by lgodbole

lgodbole 04/04/2016 - 20:44
http://www.islamic-banking.com/takaful_insurance.aspx इस्लामिक ब्यान्क व तकाफुल गुगलुन पहा.

In reply to by lgodbole

माहितगार 04/04/2016 - 22:00
समजुन घ्यावे... त्याच्या आतच विनाकारण वरडु नये.
याचे प्रयोजन काय ?
ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे अशा गोष्टीं विरुद्ध धर्मसंस्थांनी नैतीक जबाबदारी म्हणून सामाजिक प्रबोधनाचा प्रयत्न करुन, आर्थीक दुर्बळांच्या मागे आर्थीक स्रोत उभे करण्यास सधनांना प्रवृत्त करणे ह्यात धर्मसंस्था सकारात्मक जबाबदारी निश्चितच निभावू शकते.
हे समजून घेणे नाही का ? हि समजून घेणारी भूमिका आपल्या पाहण्यात आत्ता पर्यंत किती वेळा आली आहे ? आता उलट नाण्याची दुसरी बाजू जी वरील लेखात मांडली आहे ती समजून घेण्याचा अज्ञानश्रद्ध ग्रंथप्रामाण्य आणि अज्ञानश्रद्ध शब्दप्रामाण्यात का असू नये ? अर्थशास्त्र और गव्हर्नन्स के अंगने आपका क्या काम है ? हा प्रश्न धर्मसंस्थेने अभिप्रेत परीघ ओलांडल्यामुळे निर्माण होतो किंवा कसे. मुद्रा, चलन आणि वस्तु विनिमय, मागणी-पुरवठा, तेजी मंदीची चक्रे अर्थशास्त्राच्या परिघात येतात तो स्वतंत्र मोठ्या अभ्यासाचा विषय आहे. जेणो काम तेणो ठाये. (कथीत) धार्मीकपुस्तके लिहिले गेले त्या काळात अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत नव्हत्या आज अर्थशास्त्रीय विचार आणि लोकशाही राज्यव्य्वस्था प्रगत स्थितीत उपलब्ध असताना मानवी जिवनातील अज्ञानमुलक अडथळे नाही तिथे कुरवाळण्यात काय पॉईंट आहे. धर्मसंस्थेने स्वत:च्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा ओळखावयास हव्यात आणि धर्मसंस्था स्वतःच्या परीघाच्या मर्यादा ओळखण्यात नापास होत असेल तर लोकांनी धर्मसंस्थेस स्वतःची मर्यादा ओळखण्यास येत असलेल्या अपयशाची मर्यादा ओळखावयास हवी.

In reply to by lgodbole

भंकस बाबा 05/04/2016 - 08:34
इस्लामिक पतसंस्था ही संकल्पना मुळी 90च्या दशकात चालु झाली, कारण काय तर बैंकिंग प्रणाली इस्लामी मुलतत्वात् बसत नाही. अफाट पैसा असुनदेखिल इस्लामी देशातील जनता आर्थिक स्थेर्य उपभोगु शकत नाही. आताचे उदाहरण घेतले तर तेलउत्पादक देश जे बहुत करून मुस्लिम आहेत जेव्हा तेलाला दुसरा पर्याय येईल तेव्हा उपाशी मरतील. एथेनॉल, बायोडिझेल, सौरऊर्जा,अणुऊर्जा असे अनेक पर्याय येत आहेत. तरिही हे अडाणी विमा सारखी भविष्य सुरक्षित करणारी वस्तु घेताना पवित्र पुस्तकाचा आधार घेतात. कम्युनिझम यांना मान्य नाही आणि भांडवलशाही पचत नाही, काय करावे या लोंकाचे?

In reply to by भंकस बाबा

माहितगार 05/04/2016 - 11:33
इस्लामिक पतसंस्था
हे काय असते ? -म्हणजे मला माहीत आहे काय असते पण अर्थशास्त्र आणि व्यावसायिक आस्थापनेच्या कार्यात मानवतेचा दृष्टीकोण, मानवतेचा चष्मा, मानवतेच्या दृष्टीकोणातून येणारी राज्यसंस्थेचे अंकुष मान्य आहेत, शब्द/ग्रंथ/व्यक्ती/इश्वर प्रामाण्यातून अज्ञानश्रद्धेचा अथवा अंधश्रद्धेचा प्रभाव असणारे धर्मसंस्थेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप मला व्यक्तीशः त्यांनी परीघाबाहेर जाऊन केलेली अप्रस्तुत ढवळाढवळ वाटते. मी खाली सदस्य:कंजूस यांना सविसतर प्रतिसाद दिला आहेच. इस्लामीक बँकीग एवजी मानवतेचा चेहरा असलेले बँकींग ही टर्मीनॉलॉजी मला अधिक पटते. एनी वे को-ऑपरेटीव्ह बँकींग आणि (कथित) इस्लामीक बँकींगच्या तुलनेचा एक चांगला पेपर या दुव्यावर मी सध्या वाचतो आहे कदाचित इतरांनाही वाचण्यास आवडेल. असो.

In reply to by भंकस बाबा

भंकस बाबा 05/04/2016 - 13:31
इस्लामी देशांना हे करणे भाग पडले असावे, म्हंनजे तुम्हाला पावलोपावली अडत असताना तुम्ही कधिपर्यन्त हट्ट चालु ठेवणार?त्याआधि पण अशी काही सिस्टम असावी पण ना नफ़ा ना तोटा धर्तीवर असावी. माझे ज्ञान या बाबतीत तोकडे आहे, माहितगार साहेब जास्त प्रकाश टाकतील.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 18:25
हिंदुंच्या पुस्तकात अर्थशास्त्र , उत्क्रांती विमान , इतिहास , टेस्ट ट्य्ब बेबी , ब्रह्मास्त्र , खगोल्ल vidyaàà इ इ आहेत असे म्हणुन नाचणारे लोक मुसलमानांच्या पुस्तकाaअ ब्यान्क व इन्शुरन्सबाबत काही आहे , असे समजले की मात्र चवताळुन उठतात ! म्हणे धार्मिक पुस्तकात ब्यान्क कशाला ?

In reply to by lgodbole

तर्राट जोकर 05/04/2016 - 18:34
हो, पण हिंदूंच्या पुस्तकातल्या कल्पनारंजनानुसार हिंदूंचे जीवन चालत नाही. हिंदुंचे जीवन त्यांच्या मर्जीने चालते. तिकडे तुमचं धार्मिक पुस्तक फोटो काढू की नको, जेवण किती करु, सिगरेट पिऊ की नको असल्या अगदी फालतु गोष्टीतही लुडबूड करते त्याचं काय? वाचा हिथं : http://www.darululoom-deoband.com/english/

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 19:24
हिंदुंच्या पुस्तकात..
१) धागा लेखात धर्मसंस्था हा शब्द धर्मसंस्थेचे नाव काहीही असले तरीही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील अज्ञानश्रद्ध लुडबूडीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. २) धागालेखातील टिका शक्यतेवढी बुद्धीवादी पद्धतीने आहे,-यात चवताळणे कुठेही नाही- मिसळपाववरील अर्थशास्त्राचे कोणतेही विद्यार्थी माझ्या मांडणीत दोष असतील तर दोष दिग्दर्शन करु शकतात. मी कोणत्याही विषयाकडे शक्य तेवढ्या खुल्यामनाने पाहून विरुद्ध बाजूचेही विचार मोकळेपणाने तपासण्यास तयार असतो हा मोकळेपणा आपल्या मांडणीला पुन्हा रिव्हिजीट करण्याची तयारी काळानुसार बदलण्याची तयारी धर्मसंस्थांकडे आहे का ? हा लाखमोलाचा प्रश्न आहे. ३) इस्लाम धर्माची भूमिका त्यातल्या त्यात अधिक टोकाची असल्यामुळे त्यांचे त्यांनाच खुपते आहे असे नाही आहे ना ? ४) आणखी एका प्रश्नाकडे हा लेख लक्षवेधतो ते व्यवहारातील विरोधाभासांकडे गंमत पहा आपल्याला स्वतःला ग्रंथ प्रामाण्य मान्य आहे पण मी मांडलेल्या मानवतावादी भूमिकेला आपला हा प्रतिसाद उडवून लावताना दिसतो आहे. म्हणजे ग्रंथ प्रामाण्य मानवतावादापेक्षा श्रेष्ठ ठरत असेल तर हा तुमच्या मानवी भूमिकेतला विरोधाभास आहे किंवा धर्मसंस्थेच्या ग्रंथातील मानवतेच्या उद्देश विसरला जाऊन शब्दांना अधिक महत्व येते आहे म्हणजे धर्मसंस्थेच्या मागे मानवता वादाचा काही एक उद्देश असेलच तर अयशस्वी होतो आहे किंवा कसे अशी शंका वाटते.

कंजूस 05/04/2016 - 07:04
मुख्य मुद्दा काय आहे?१) ठेवीदार अथवा धन उसने देणाय्रांचे हित जपणे ,/२) कर्ज घेणाय्राचे तारण कोणत्या पर्िस्थितीत जप्त होता कामा नये? /३) धर्मसंस्थांची याविषयीची ढवळाढळ

In reply to by कंजूस

माहितगार 05/04/2016 - 10:59
उलट्या क्रमाने येतो मुद्दा क्रमांक १) धर्मसंस्थांची याविषयीची त्यांच्या परीघाबाहेर जाऊन अनावश्यक आणि अज्ञानमुलक अर्थशास्त्र आणि राज्यसंस्थेतील ढवळाढवळ मुद्दा क्र. २) कर्ज घेणाय्राचे तारण पूर्णतः जप्त करणे अथवा आजीबात जप्त न करणे या दोन्हीही टोकाच्या भूमिका आहेत. २अ) किमान सुरक्षा कवचास अपवाद देऊन अधिकतम तारण जप्त करण्यास हरकत नाही म्हणताना अधिकतम भांडवलाची उपलब्धता भांडवलाच्या उपयोगातील एफीशीअन्सी साठी खासगी कमर्शीअल बँकिंगचे कशी तारक ठरु शकते ते समजावून घेण्याची देण्याची गरज असते आणि नेमक्या या स्तरावर ध्रर्मसंस्थाचे काही दृष्टीकोण अथवा वर्तन अज्ञानमुलक असू शकते. २ब) कोणत्याही ऋण-व्याज व्यवहाराला मानवी चेहरा असतो, (पेंशन स्कीम्सचा अपवाद सोडून) व्यक्तीशः राहत्या घरावर कर्ज घेण्याच्या मी नैतीक दृष्टीने विरोधात आहे आणि कुणी असे कर्ज समजा माझ्याकडून घेतले तर त्याच्या कुटूंबाच्या डोक्यावर छतासाठी किमान एक खोली शिल्लक रहावी असे मला मानवी भूमिकेतून वाटते. २क) उत्पन्नाचा स्रोत जसे की शेती आहे तारण म्हणून पूर्ण शेतीच जप्त केली तर कुटूंबाचा उत्पन्नाचा स्रोत पूर्ण बंद होतो. ॠण घेण्याच्या जोखीमरुपी द्युताचा निर्णय भले युधीष्ठीर घेत असतो पण त्याच्या परीणामांची क्षती युधीष्ठीराच्या उर्वरीत कुटूंबास उठवणारी ठरु नये २ड) ऋण-व्याज व्यवहाराच्या कोणत्याही परीणामातून गुलामी, वेठबिगारी बालमजदूरी हे परिणाम असू नयेत २ई) अतीव्याज सावकारी, फसवणूकी आणि पैसे वसुलीच्या मेथडॉलॉजीत अमानवता घडू नयेत म्हणून अंकुष हवा. ३) मुद्दा क्रमांक २ब, २क, २ड, २ई काळजी घेण्याची कार्यकारी जबाबदारी राज्यसंस्थेची आहे धर्मसंस्थेने या राज्यसंस्थेच्या कार्यकारी जबाबदारीत ढवळा ढवळ करण्याचे कारण नाही. ४) २ब, २क, २ड, २ई बाबत अर्थशास्त्र अर्थ संस्था आणि राज्यसंस्था यात ढवळा ढवळ न करता, अंधश्रद्धा म्हणून अथवा एखाद्या पुस्तकाने, माणसाने, देवाने सांगीतले म्हणून नव्हे तर मानवी भूमिकेतून नैतीक प्रबोधन धर्मसंस्थेने करण्यास हरकत नसावी.

In reply to by माहितगार

माहितगार 05/04/2016 - 11:04
२क) अर्धे राहीले, उर्वरीत शेत तारण म्हणून गेले तरीही शेताचा छोटासा तुकडा कसण्यासाठी शिल्लक रहावा किंवा इतर व्यवसाय असतील तर नवा गृहोद्योग मायक्रो उद्द्योग चालू करण्या इतपत किमान भांडवल शिल्लक राहावयास हवे, किमानस्वरुपी स्रोतावर जप्ती येऊ नये.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 12:58
कर्ज काढताना काढणार्‍याने तितकी जमीन शिल्लक ठेउन फक्त उरलेल्याच जमिनीवर कर्ज घ्यावे. तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 13:17
तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?
संपूर्ण घर / संपुर्ण जमीन तारणासाठी कायद्यानेच ग्राह्य धरु नये. लोन देणारे घेणारी व्यक्ती यांच्या निर्णयाचा फटका कुटूंबाला अंशतः बसणारच असतो पण पूर्ण कुटूंब उघड्यावर येणे आणि निर्णय कर्त्याच्या चुकांची शिक्षा कुटूंबातील उर्वरीतांना विशेषतः कच्च्या बच्च्यांना कमीत कमी व्हावी हे मानवी भूमिकेतून पाहीले पाहीजे. व्यवसाय माणसांसाठी असतात माणसे व्यवसायासाठी नसतात, कोणताही व्यवसाय मानवतेच्या वर असू नये असे माझे व्यक्तिगत आग्रही मत आहे.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 13:53
तुमच्याकडे एक घर आहे की चार ? शेत चारच एकर आहे की अजुन दोन एकर आहे , हे ब्यान्केला कसे समजणार ? जे तारण तुम्ही देणार त्यावर ब्यान्क कrj देणार . बायकापोरांसाठी शिल्लक ठेवणे ही व्यक्तीची जबाबदारी असते. ब्यान्केची नाही.

In reply to by माहितगार

lgodbole 05/04/2016 - 12:58
कर्ज काढताना काढणार्‍याने तितकी जमीन शिल्लक ठेउन फक्त उरलेल्याच जमिनीवर कर्ज घ्यावे. तारण देताना सगळे घर / सगळी जमीन देउन पैसे घ्यायचे. फेडताना मात्र एक खोली द्या / एक एकर शिल्लक ठेवा , हा लबाडपणा कशाला ?

कंजूस 05/04/2016 - 13:18
तुमचे म्हणणे बरोबर वाटतंय परंतू आता जसे एक दोघे दहशतवादी कारवाया करतात म्हणून साठीच्या वरच्या स्त्री पुरुषांसकट सगळ्यांचीच विमानळावर नागडी तपासणी होते तसंच एक दोन कर्ज बुडवे निघतात त्याचा भुर्दंड सर्वांनाच उटपटांग व्याज भरण्यात आणि तारण गमावण्यात होतो.

lgodbole 05/04/2016 - 18:32
गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं ! पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 19:32
गणिताला वैदिक गणित म्हटलं तर चालतं !
गणितशास्त्राला न झेपणारे अथवा अज्ञानश्रद्ध ग्रंथ प्रामाण्य त्यात आले तर त्यावर टिका होणारच. मग गणित विषयातील धर्मसंस्थेच्या आक्रमणाबद्दल प्रश्नचिन्हे उपस्थित होतील. खगोलशास्त्रीय अंधश्रद्धा जसे की ग्रहणे, राहु केतु इत्यादींना राक्षस समजणे या आणि अशा अज्ञानश्रद्धांवर टिकेस हिंदू धर्मासही सामोरे जावे लागले आहे. इतर धर्मीयांच्या बाबतीत देर होते पण काळानुसार दुरुस्त येतात, शास्त्र आणि विज्ञानाच्या बाबतीत काळाची पावले मागे नेण्याचे प्रमाण कमी आहे ही त्यांची जमेची बाजू असे माझे व्यक्तिगत मत. चुभूदेघे.

In reply to by माहितगार

माहितगार 05/04/2016 - 19:54
१) वैदीक गणित हा शब्द प्रयोग धार्मीक नव्हे सांस्कृतीक प्रकाराचा वाटतो, ० ते ९ या अंकांचा उल्लेख बर्‍याचदा अरेबीक न्युमरल्स असाही केला जातो हा सांस्कृतीक उल्लेख आहे जे संस्कृती आणि धर्म यांची गल्लत करतात ते यास धार्मीक उल्लेख समजू शकतात. माझ्या हाताशी संदर्भ नाहीत पण वैदीक गणिताचा प्रत्यक्ष वेदांशी संबंध किती आहे या बाबत साशंकता व्यक्त केले गेल्याचे पाहीले आहे, त्या चर्चांचा मतितार्थ काही असो हिंदू संस्कृतीस प्रसंगी कुरकुरत का होईना टिका सहन करण्याची अधिक सवय असावी. २) शास्त्रार्थ नावाने पुर्वपक्ष उत्तरपक्ष मांडून टिका प्रतिटिका चिकित्सा करण्याची त्या शिवाय तर्कशास्त्रांची उद्धरणे उधृत करण्याची एक मनमोकळी परंपरा हिंदू संस्कृतीच्या पाठीशी आहे त्यामुळे चिकित्सा टिका आणि काळानुरुप सावकाश का होईना बदलण्याची एक प्रक्रीया त्या संस्कृतीत दिसते हि त्यांची जमेची बाजू

In reply to by माहितगार

हिंदु-अरेबिक न्युमरल सिस्टिम (सद्या इंग्लिश भाषेमधे वापरली जाणारी) इ स च्या पहिल्या ते चवथ्या शतकात भारतात निर्माण केली गेली आणि भारतातून अरबस्थानात आणि तेथून पुढे युरोपात प्रसरण पावली. अरेबिकमधे वापरल्या जाणार्‍या न्युमरल्सना हिंदु किंवा हिंदी न्युमरल्स असे म्हणतात. अरेबिक भाषेत अक्षरे उजवीकडून डावीकडे लिहिली जातात परंतू आकडे मात्र भारतिय/युरोपियन भाषांप्रमाणेच डावीकडून उजवीकडे लिहिले जातात.

In reply to by lgodbole

माहितगार 05/04/2016 - 19:38
पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर...
आपली वैचारीक गल्लत होते आहे, आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही. या धागा लेखातील टिका परीघा बाहेर जाऊन आधूनिक अर्थशास्त्राचे स्वातंत्र्य हिरावून घेणारे ग्रंथ अथवा शब्द प्रामाण्यावर आहे. इथे बँकेच्या नावाचा संबंध नाही.

In reply to by माहितगार

गवि 06/04/2016 - 07:25
माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हे असं नोंदवून खाली बसतो. चर्चा रोचक आहे. आभार.

In reply to by गवि

माहितगार 06/04/2016 - 09:12
माहीतगार साहेब, इस्लामिक बँकिंग ही अनेक देशात पाळली जाणारी बँकिंगपद्धती आहे, बँकेचे नाव नव्हे
गवि, रामायण झाल्यावर सीता कोण ते सांगतायसा ?, मी धर्मसंस्थेच्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन अज्ञानश्रध परोक्ष अपरो़क्ष हस्तक्षेपा बाबत तर साशंकता व्यक्त करतो आहे. माझी साशंकता मानवता आधारीत डोळस बँकीग बद्दलसुद्धा नाही माझी साशंकता ग्रंथप्रामाण्याधारीत अज्ञानश्रद्ध बँकींग बद्दल आहे.

In reply to by माहितगार

गवि 06/04/2016 - 12:40
आधूनिक अर्थशास्त्रावर आधारीत बँकींग केले आणि त्यात इस्लामिक, अरेबीक, ज्यू, ख्रिश्चन असे कोणतेही नाव बँकेस दिल्यास या धागा लेखास देणे घेणे नाही.
मूळ प्रतिसादकर्त्याचं वाक्य
"पण ब्यान्केला इस्लामिक ब्यान्क म्हटलं तर मात्र आर्थिक क्षेत्रावर धर्माचे आक्रमण !""
यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता. केवळ उपरोक्त वाक्यामुळे समज होऊन ती गुस्ताखी झाली..!! माफी..

In reply to by गवि

यात इस्लामिक बँक ही शब्दयोजना इस्लामिक धार्मिक आर्थिक नियमांनुसार चालणारी बँक असाच अभिप्रेत दिसत होता. इस्लामिक बँकिंग हा शब्दप्रयोग "केवळ इस्लामिक / शरिया नियमांबरहुकूम चालणार्‍या बँकिंग"साठीच वापरला जातो. या बँका सर्वसाधारणपणे मुस्लिम लोक/संस्था स्थापन करतात आणि इस्लाम हा राष्ट्रधर्म मानणार्‍या देशांत आहेत. पण, तसे असणे ही मूळ अट नाही तर शरियाचे पालन ही मात्र आवश्यक अट आहे. पाश्चिमात्य देशांतील आधुनिक बँकिंग व वित्त कायद्यांच्या कक्षेत शरियाची तत्वे बसवणे ही एक तारेवरची कसरत आहे... पण, शरियाचे पालन करण्याचा आग्रह धरणार्‍या अनेक अतीश्रीमंत (हाय नेट वर्थ) मुस्लिम गिर्‍हाइकांना आकर्षित करण्यासाठी पाश्चिमात्य बँकाही या ना त्या प्रकारे इस्लामिक बँकिंग विभाग उघडू लागल्या आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 06/04/2016 - 13:26
...साठीच वापरला जातो.
१) माहितीएना साहेब, सर्वसामान्य आकलनाचा भाग आहे, पण धागा चर्चेतला मुद्दा वेगळा आहे. २) शेवटी आपण जे निदर्शनास आणत आहात त्यात मानवता हा गाभा असल्याचे आश्वासन नाही, केवळ व्यावसायिक उद्दीष्टाने ग्रंथप्रामाण्याचे लांगुलचालन असे म्हणावयाचे आहे का आपल्याला ?

In reply to by माहितगार

या जगात, सोईची तत्वे पुढे करणे हे नेहमीचेच आहे. मात्र, त्यांचा उपयोग करून कोणता परिणाम साधायचा हे ज्याच्या त्याच्या नीतिमत्तेवर अवलंबून असते... हे पण नेहमीचेच आहे.

गवि 06/04/2016 - 13:35
हे सर्व काहीसं १००% शुद्ध साम्यवाद किंवा १००% शुद्ध स्वदेशीवाद किंवा शंभर टक्के शुद्ध स्वयंपूर्णतावाद यांसारखं आहे. थोडक्यात बोलायचं तर जगात आपोआप अस्तित्वात असणारे काही आर्थिक / सिस्टिमशी संबंधित फोर्सेस आहेत. त्यांची नावं आणि स्वरुप आपल्याला आवडत नसलं आणि आपण ते टाळून अन्य मार्गाने व्यवहार करायला गेलो की गावाला वळसा घालून, मानेमागून फिरवून घास आणल्यावर इ इ इ असं बरंच काही झाल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण टाळू पाहात असलेले ते दुष्ट दुष्ट बैट्ट वैट्ट फोर्सेस / एन्टीटीज वेगळ्या नावाने आपल्या सिस्टीममधे अस्तित्वात आलेल्याच आहेत.. किंबहुना त्या होत्याच. व्याज,कर्ज,भांडवल, असमान वेतन, विषमता, पगार, अनुदान, गरिबी, श्रीमंती, पिळवणूक, गुलामगिरी, जातीयवाद, अस्मिताबाजी, शोषण.. सगळ्या सगळ्याला सर्व सिस्टीम्समधे इक्विव्हॅलंट आहेतच आहेत. GUI वेगळा फक्त.

In reply to by गवि

lgodbole 06/04/2016 - 14:39
कर्ज बुडवुन दुसर्‍याना देशोधडीला लावण्याचं समर्थन करणारे लोक इस्लामिक ब्यान्केत मानवता आहे का ? असा आक्रोश करत आहेत. इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर चाणक्यसुत्रे वाचुन त्या तत्वावर चालणारी एखादी चाणक्य ब्यान्क काढावी.

In reply to by lgodbole

माहितगार 06/04/2016 - 15:38
इस्लाम शब्दाबाबत इतका फोबिया असेल तर...
इस्लाम शब्दाचा अंशभरही फोबीआ नाही, उलटपक्षी विशीष्ट धर्मशब्द कमीत कमी फोकस करण्याच्या दृष्टीने धर्मसंस्था हा शब्द वापरला आहे. आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह असल्यामुळे चाणक्य असो वा इतर धर्म धर्माधारीत ग्रंथप्रामाण्या बद्दल मुलतः शंका व्यक्त केली आहे.
...मानवता आहे का ?
यात आक्रोश कुठेही नाही, आधुनिक अर्थशास्त्रावर आधारीत ज्ञानयुक्त तसेच मानवता या मुल्याला अनुसरुन संयत आग्रह आहे.
कर्ज बुडवुन दुसर्‍याना देशोधडीला लावण्याचं समर्थन...
असे समर्थन धागा लेखाने कुठेही केलेले नाही केवळ मानवी मुल्यांचा आग्रह मान्य केला आहे.

In reply to by माहितगार

lgodbole 06/04/2016 - 16:52
कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे. मानवतेची इतकी कळकळ असेलच तर घरात मोफत भोजनालय सुरु करुन इतराना तुम्ही रोज अन्नदान करावे. तुम्ही कराल ? मग ब्यान्क व इतर ठेवीदारानी हे का करायचे म्हणे ?

In reply to by lgodbole

माहितगार 06/04/2016 - 17:11
कर्जदाराचे शेत व घर मानवतेच्या नावाने त्यालाच ठवावे , ब्यान्केने तेतारण असले तरी घेउ नये , असा आग्रह धरणे म्हणजे इतर ठेवीदार बुडावेत , असेच म्हणण्यासारखे आहे.
*आपण परस्पर टोकाचे अर्थ काढत आहात ? मी शेताचा उदरनिर्वाहासाठी आयुष्यात पुन्हा उभे टाकण्यासाठीचा तुकडा अथवा आर्थीक स्रोत असे म्हटले म्हणजे उर्वरीत तारण शेतावर टाच आणू नये असे म्हटलेले नाही. *घराची एक खोली एवढे किमान छत डोक्यावर बाकी रहावे म्हणजे उर्वरीत घराबद्दल टाच आणू नये असे म्हटलेले नाही.-हा कर्ज घेणार्‍या व्यक्तिंनी राहत्या घरावर कर्ज घेणे होता होईतो टाळावे असेच वाटते- अशा किमान स्वरुपाच्या गोष्टी तारणाचा भाग म्हणूनही बँकानी घेऊ नयेत. व्यक्तिची एकुण माल मत्तेची माहिती सातबारे इनकम टॅक्स इत्यादी स्टेटमेंट मधून मिळू शकते. लिमिटेड लाएबिलिटी कंपनी असते त्यात भागभांडवला पलिकडे शेअरहोल्डरची व्यक्तिग्त मालमत्तेवर सहसा टाच येत नाही; त्याच पद्धतीने घराची एक खोली आणि शेताचा अथवा आर्थीक स्रोताचा एक शेअर लिमिटेड लाएबिलिटी कायद्याने कव्हर केला की संपले.
ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्‍या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत.