मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणि माऊंट किनाबालू सर झाला...

सोत्रि ·

गामा पैलवान Fri, 02/20/2026 - 23:28
सोत्रि, भन्नाट अनुभव आहे. चांगलीच दमछाक करवणारा चढ आहे. बहुतेक तुम्ही दीर्घ पल्ल्याचे धावपटू असल्याचा काही फायदा झाला असावा. आ.न., -गा.पै.

Bhakti Sat, 02/21/2026 - 11:17
लईच तुफानी!!!
तासाला एक किलोमीटर हा वेग ठरवून ठेवला होता.
यावरून ही मोहीम अवघड आहे हे कळतंय. तू-नळी शॉर्ट पहिले.. शेवटी शेवटी तरी रॅम्पलिंगसारखी चढाई वाटत आहे. सकाळी लेख वाचला होता त्यामुळे प्रेरणेने आज २ किमी अधिक चालले (मॉर्निंग वॉल्क ). हो द्या या चिरतरुण जोडीच्या अजून साहसी मोहिम!

गामा पैलवान Fri, 02/20/2026 - 23:28
सोत्रि, भन्नाट अनुभव आहे. चांगलीच दमछाक करवणारा चढ आहे. बहुतेक तुम्ही दीर्घ पल्ल्याचे धावपटू असल्याचा काही फायदा झाला असावा. आ.न., -गा.पै.

Bhakti Sat, 02/21/2026 - 11:17
लईच तुफानी!!!
तासाला एक किलोमीटर हा वेग ठरवून ठेवला होता.
यावरून ही मोहीम अवघड आहे हे कळतंय. तू-नळी शॉर्ट पहिले.. शेवटी शेवटी तरी रॅम्पलिंगसारखी चढाई वाटत आहे. सकाळी लेख वाचला होता त्यामुळे प्रेरणेने आज २ किमी अधिक चालले (मॉर्निंग वॉल्क ). हो द्या या चिरतरुण जोडीच्या अजून साहसी मोहिम!

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

एक आधुनिक सत्यनारायण कथा

माहितगार ·
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

माझी नर्मदा परिक्रमा : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण

Narmade Har ·

Narmade Har Mon, 05/06/2024 - 18:17
लेख कॉपी पेस्ट करताना अर्धा मुर्धा पेस्ट झाल्यामुळे आधीचा लेख चुकीचा छापला गेला आहे . तो एडिट किंवा डिलीट करता येत नाही .मी ऍडमिशन संपर्क साधलेला आहे . तरी कृपया तो लेख न वाचता हा लेख वाचावा ही नम्र प्रार्थना . तसदीबद्दल क्षमस्व ! मिसळपाव चे लेखनाचे नियम अजून या मूढमतीस लक्षात येत नाहीत .

In reply to by Narmade Har

अहिरावण Tue, 05/07/2024 - 09:59
>>मूढमतीस लक्षात येत नाहीत पुनरपि लेखनं पुनरपि प्रतिसादम् , पुनरपि वाचनम् रिफ्रेश करणम्। इह मिपा बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि संपादक अत्र लिखतु अत्र लिखतु , अत्र लिखतु मूढमते।

In reply to by अहिरावण

Narmade Har Tue, 05/07/2024 - 20:03
भो अहिरावण नमस्तुभ्यं । बुद्धोहम् त्वत्प्रसादतः ॥ वाचयामि मिपां सर्वं । न मे वाचति कश्चन ॥ Jokes apart, धन्यवाद . बहुतेक एडमिन महोदयांनी काहीतरी कृती केलेली दिसते .

nutanm गुरुवार, 05/09/2024 - 04:16
खरोखर जीवघेणा अनुभव आहे आपल्याला आलेला. पण नर्मदा मैया तिच्या भकतांना व परीक्रमावासींना तारतेच तारते ,तसेच जेवण ,आश्रयाचया सर्व गोष्टी पूर्ण करतेच करते हे अनेक लेख परिक्रमेचे वर्णनातून वाचले आहे तसेच आपली श्रदधा व विश्वास वाचवतोच है पक्के लक्षात ठेवावे लागते .

विअर्ड विक्स गुरुवार, 05/09/2024 - 14:28
नर्मदे हर बाबाजी ..... आवली घाटाजवळ डोह खोल असल्यामुळेच आम्ही तेथे गेलो असता शिवालयात आन्हिके उरकली होती. तेथे दक्षिण घाटावरील शिवमूर्ती मनमोहक आहे . आवली घाटाच्या माझ्याही काही आठवणी आहेत ... कारेन नमूद कधी वेळ मिळेल तेव्हा बाकी तुमचा अनुभव ऐकून डोळयात पाणी तरळले . नर्मदे हर !!!

In reply to by विअर्ड विक्स

Narmade Har गुरुवार, 05/09/2024 - 15:16
तिथं तशी पाटी च लावली आहे की इथे खोल पाणी आहे . तिथली शिवमुर्ती नंदीची मूर्ती खूप सुंदर आहे . या घाटावर कायम गर्दी असते . परंतु किनाऱ्याच्या मार्गाने मात्र कोणीच नसते . खूप सुंदर किनारा आहे हा .

Narmade Har Mon, 05/06/2024 - 18:17
लेख कॉपी पेस्ट करताना अर्धा मुर्धा पेस्ट झाल्यामुळे आधीचा लेख चुकीचा छापला गेला आहे . तो एडिट किंवा डिलीट करता येत नाही .मी ऍडमिशन संपर्क साधलेला आहे . तरी कृपया तो लेख न वाचता हा लेख वाचावा ही नम्र प्रार्थना . तसदीबद्दल क्षमस्व ! मिसळपाव चे लेखनाचे नियम अजून या मूढमतीस लक्षात येत नाहीत .

In reply to by Narmade Har

अहिरावण Tue, 05/07/2024 - 09:59
>>मूढमतीस लक्षात येत नाहीत पुनरपि लेखनं पुनरपि प्रतिसादम् , पुनरपि वाचनम् रिफ्रेश करणम्। इह मिपा बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि संपादक अत्र लिखतु अत्र लिखतु , अत्र लिखतु मूढमते।

In reply to by अहिरावण

Narmade Har Tue, 05/07/2024 - 20:03
भो अहिरावण नमस्तुभ्यं । बुद्धोहम् त्वत्प्रसादतः ॥ वाचयामि मिपां सर्वं । न मे वाचति कश्चन ॥ Jokes apart, धन्यवाद . बहुतेक एडमिन महोदयांनी काहीतरी कृती केलेली दिसते .

nutanm गुरुवार, 05/09/2024 - 04:16
खरोखर जीवघेणा अनुभव आहे आपल्याला आलेला. पण नर्मदा मैया तिच्या भकतांना व परीक्रमावासींना तारतेच तारते ,तसेच जेवण ,आश्रयाचया सर्व गोष्टी पूर्ण करतेच करते हे अनेक लेख परिक्रमेचे वर्णनातून वाचले आहे तसेच आपली श्रदधा व विश्वास वाचवतोच है पक्के लक्षात ठेवावे लागते .

विअर्ड विक्स गुरुवार, 05/09/2024 - 14:28
नर्मदे हर बाबाजी ..... आवली घाटाजवळ डोह खोल असल्यामुळेच आम्ही तेथे गेलो असता शिवालयात आन्हिके उरकली होती. तेथे दक्षिण घाटावरील शिवमूर्ती मनमोहक आहे . आवली घाटाच्या माझ्याही काही आठवणी आहेत ... कारेन नमूद कधी वेळ मिळेल तेव्हा बाकी तुमचा अनुभव ऐकून डोळयात पाणी तरळले . नर्मदे हर !!!

In reply to by विअर्ड विक्स

Narmade Har गुरुवार, 05/09/2024 - 15:16
तिथं तशी पाटी च लावली आहे की इथे खोल पाणी आहे . तिथली शिवमुर्ती नंदीची मूर्ती खूप सुंदर आहे . या घाटावर कायम गर्दी असते . परंतु किनाऱ्याच्या मार्गाने मात्र कोणीच नसते . खूप सुंदर किनारा आहे हा .
लेखनविषय:
लेखनप्रकार
( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व ) आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही .

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद Tue, 04/02/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि Wed, 04/03/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र Wed, 04/03/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा गुरुवार, 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस Sun, 04/07/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har Sun, 04/07/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Sun, 04/07/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस Sun, 04/07/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Sun, 04/07/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Tue, 04/09/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

कर्नलतपस्वी Wed, 04/03/2024 - 17:40
गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण गुरुवार, 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा गुरुवार, 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har Fri, 04/05/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत Sat, 04/06/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद Tue, 04/02/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि Wed, 04/03/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र Wed, 04/03/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा गुरुवार, 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस Sun, 04/07/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har Sun, 04/07/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Sun, 04/07/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस Sun, 04/07/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Sun, 04/07/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत Tue, 04/09/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

कर्नलतपस्वी Wed, 04/03/2024 - 17:40
गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har गुरुवार, 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण गुरुवार, 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा गुरुवार, 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har Fri, 04/05/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत Sat, 04/06/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.
लेखनप्रकार
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा Sat, 03/02/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस Sat, 03/02/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त Sun, 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

कर्नलतपस्वी Sun, 03/03/2024 - 21:47
२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो Mon, 03/04/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो Wed, 03/06/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

चांदणे संदीप गुरुवार, 03/07/2024 - 18:38
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har Sun, 03/31/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Sat, 04/13/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 05/11/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 05/11/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har Tue, 05/14/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण Wed, 03/13/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har Wed, 03/13/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

धर्मराजमुटके Mon, 03/18/2024 - 21:27
आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Mon, 03/18/2024 - 22:16
योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण Tue, 03/19/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत Tue, 03/19/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत Wed, 03/20/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण Wed, 03/20/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har गुरुवार, 03/21/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh Tue, 03/19/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Wed, 03/20/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har Fri, 04/05/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण Fri, 04/05/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या Tue, 04/16/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har गुरुवार, 04/18/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या Fri, 04/19/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har Fri, 04/19/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har Tue, 05/14/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/17/2024 - 09:40
नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत Sat, 10/19/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har Tue, 04/15/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत Sun, 09/07/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

सौंदाळा Sat, 03/02/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस Sat, 03/02/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त Sun, 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

कर्नलतपस्वी Sun, 03/03/2024 - 21:47
२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो Mon, 03/04/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो Wed, 03/06/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

चांदणे संदीप गुरुवार, 03/07/2024 - 18:38
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har Sun, 03/31/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत Sat, 04/13/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 05/11/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण Sat, 05/11/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har Tue, 05/14/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण Wed, 03/13/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har Wed, 03/13/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

धर्मराजमुटके Mon, 03/18/2024 - 21:27
आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके Mon, 03/18/2024 - 22:16
योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण Tue, 03/19/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत Tue, 03/19/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत Wed, 03/20/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण Wed, 03/20/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har गुरुवार, 03/21/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh Tue, 03/19/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti Wed, 03/20/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har Fri, 04/05/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण Fri, 04/05/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या Tue, 04/16/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har गुरुवार, 04/18/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या Fri, 04/19/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har Fri, 04/19/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har Tue, 05/14/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

कर्नलतपस्वी गुरुवार, 10/17/2024 - 09:40
नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत Sat, 10/19/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har Tue, 04/15/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत Sun, 09/07/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.
लेखनप्रकार
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो - धम्मपठारावरून थेट वृत्तांत

ज्ञानोबाचे पैजार ·

चित्रगुप्त Fri, 03/01/2024 - 16:16
लीमाउजेट आणि विलासराव हे मिपाकर ज्या अचाट कामगिरीच्या केंद्रस्थानी आहेत, तिची हकीगत वाचून रोमांचित झालो. सर्वांना अनेक शुभेच्छा.

स्वधर्म Fri, 03/01/2024 - 18:15
पैजारबुवा, लेख वाचला आणि आजचा दिवस आनंदमय झाला. धन्यवाद. मला तर वाटतं ही प्रत्येकच विपश्यना केंद्राची गोष्ट असावी. विलासराव सरांना आवर्जून भेटलो आहे आणि त्यांचा ध्यास पाहिला आहे. ते धम्माच्या मार्गावरून वेगात चाललेले आहेत. थोडीफार अशीच गोष्ट आहे मिरजेजवळच्या भोसे येथील धम्मसुगंध या केंद्राची. माझे आदरणीय मित्र कै. शितल मुळे हे असेच त्या कामासाठी झपाटलेले होते. त्यांच्याकडून अनेक धम्मसेवकांच्या प्रयत्न व तळमळीतून हे असे काम कसकसे आकाराला आले, ते ऐकत व पहात आलो. एकेक अनुभव ऐकण्यासारखे. हे सर्व करताना कुठेही मुल्यांशी तडजोड नाही. पैसे, संस्थांच्या, शासकीय परवानग्यांच्या कामात अपरिहार्यपणे येणारा भ्रष्टाचार याचा लवलेशही तिकडे नाही. शिवाय आपण भव्य काहीतरी करत आहोत, किंवा गोयंका गुरूजींची महती वगैरे असला काही तद्दन कल्टचा प्रकार नाही. एकदम शुध्द काम. यामुळे अनेक लोकांच्या जीवनाला वेगळे, नैतिक वळण लागावे, याच शुभेच्छा.

Bhakti Fri, 03/01/2024 - 20:04
वाह!माझ्या मैत्रिणीने दहा दिवसांच शिबीर केलं होतं,ती सांगायची सगळं.

सोत्रि Sat, 03/02/2024 - 03:32
पैजारबुवा, धम्मपठार केंद्र सुरू झाले आणि तुम्ही तिथे एक दिवसाचे शिबीर करून आलात हे वाचून फार आनंद झाला आहे. छान ओघवत्या लेखात मिपाऐतिहासिक रेफरंसेस देत केंद्राबद्दलची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद, खासकरून फोटोबद्दल. पुढच्या भारत दौऱ्यात केंद्राला भेट देण्याचा मानस आहे. भवतु सब्ब मंगलम् - (साधक) सोकाजी

सौंदाळा Sat, 03/02/2024 - 11:33
मस्तच, विलासराव आणि बाकी टीम म्हणजे या काळातले भगीरथच म्हणायला हवे. इतका ध्यास आणि एका ध्येयाने प्रेरीत होऊन काम करत आहेत. विलासरावांचा फोटो दिसला नाही वर?

चौथा कोनाडा Sun, 03/03/2024 - 22:26
अतिशय कौतुकास्पद !!! विलासराव यांच्या कडून फार मोठे कार्य घडले आहे. आगामी वर्षांत धम्मपठारचा विशाल वटवृक्ष होणार या त का ही वाद नाही. हार्दिक शुभेच्छा ! या निमित्त विलासराव लिखित अद्भुत मिपा हिट मालिका : आमची पहिली परदेशवारी

टर्मीनेटर Mon, 03/04/2024 - 18:08
विपश्यना, ध्यान, साधना, अध्यात्म वगैरे माझे क्षेत्र नाही, त्यामुळे त्यावर काही बोलण्याचा मला अधिकार नाही! परंतु,
"समान शीले व्यसनेषु सख्यम" या उक्ती प्रमाणे या वेडसर माणसा भोवती मग तशीच वेडसर माणसे गोळा झाली तर काही नवल नाही."
+१००० एका 'अर्थ-सामाजिक' संकल्पनेवर आधारित असलेला भव्य उपक्रम तडीस नेण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या अशाच काही 'ध्येय वेड्यांच्या' सहवासात गेल्या काही वर्षांपासून असल्याने विलासरावांचे हे 'ध्येय वेड' कसे आणि किती सकारात्मक विचारांतून आलेले असते हे चांगलेच माहिती असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे 🙏 लेख आणि फोटोज छान! टर्मीनेटर (मोदी का परीवार)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वामन देशमुख Wed, 03/06/2024 - 18:38
आपल्या आरोग्याची काळजी घेणारा मनुष्य 'आपल्याला जंतुसंसर्ग तर होत नाही ना' याची काळजी घेत असतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 03/06/2024 - 19:43
कारण अशा विषयांवर कारण नसतांना गरळ ओकणारे तथाकथित पुरोगामी विज्ञानवादीच असतात. नाही पटत? हे बघा... एक स्वतःला विज्ञानवादी समजणारे महाशय काय लेख लिहितात ते पहा इथे क्लिक करा या लेखावरील प्रतिक्रिया वाचनीय आणि मननीय आहेत. हे महाशय सोईस्कर नसलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. बरे हे असु द्या. हिंदूंबर दिसेल तिथे तोंडसुख घेणारे हे महाशय मुस्लिम धर्म, सुफी परंपरा आल्या की अगदी भावुक होतात.. इतके की हिंदू सुद्धा राम, कृष्णासाठी होत नाही. नाही पटत ? हे बघा ... क्लिक करा असले हे स्वतःला पुरोगामी समजणारे पण प्रत्यक्षात जे काही हिंदू, भारतीय असेल त्याचा द्वेष करणारे महानुभाव !!! हल्ली असली मंडळी आयुर्वेदाला शिव्या देत असतात.

नगरी Mon, 03/11/2024 - 13:38
पैजारबुवां सारखे लोक मिपाचे आधारस्तंभ आहेत.त्यांच्या मुळे विलासराव यांच्या बद्दल समजले. मी ही नगरीच,पण माहित नव्हते. आता नक्कीच भेटायचा प्रयत्न करणार. मलाही गोयन्कांची सर्व लेक्चर्स आवडतात,व इगतपुरीला जायचा मानस आहे. मी नक्की शिंदे साहेबांना भेटणार. बघू कधी योग येतो.

किसन शिंदे Wed, 03/20/2024 - 10:35
या केंद्राचा अथः पासून इतिपर्यंतचा प्रवास विलासरावांकडूनच पाह्यला आहे. विलासराव म्हणजे खरोखरच धेय्याने झपाटलेला माणूस! गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहतोय, त्यांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, 'धम्मपठार आणि तिथले विपश्यना केंद्र' हा त्यांच्या धेय्याचा उत्कृष्ट नमुना आहे.

चित्रगुप्त Fri, 03/01/2024 - 16:16
लीमाउजेट आणि विलासराव हे मिपाकर ज्या अचाट कामगिरीच्या केंद्रस्थानी आहेत, तिची हकीगत वाचून रोमांचित झालो. सर्वांना अनेक शुभेच्छा.

स्वधर्म Fri, 03/01/2024 - 18:15
पैजारबुवा, लेख वाचला आणि आजचा दिवस आनंदमय झाला. धन्यवाद. मला तर वाटतं ही प्रत्येकच विपश्यना केंद्राची गोष्ट असावी. विलासराव सरांना आवर्जून भेटलो आहे आणि त्यांचा ध्यास पाहिला आहे. ते धम्माच्या मार्गावरून वेगात चाललेले आहेत. थोडीफार अशीच गोष्ट आहे मिरजेजवळच्या भोसे येथील धम्मसुगंध या केंद्राची. माझे आदरणीय मित्र कै. शितल मुळे हे असेच त्या कामासाठी झपाटलेले होते. त्यांच्याकडून अनेक धम्मसेवकांच्या प्रयत्न व तळमळीतून हे असे काम कसकसे आकाराला आले, ते ऐकत व पहात आलो. एकेक अनुभव ऐकण्यासारखे. हे सर्व करताना कुठेही मुल्यांशी तडजोड नाही. पैसे, संस्थांच्या, शासकीय परवानग्यांच्या कामात अपरिहार्यपणे येणारा भ्रष्टाचार याचा लवलेशही तिकडे नाही. शिवाय आपण भव्य काहीतरी करत आहोत, किंवा गोयंका गुरूजींची महती वगैरे असला काही तद्दन कल्टचा प्रकार नाही. एकदम शुध्द काम. यामुळे अनेक लोकांच्या जीवनाला वेगळे, नैतिक वळण लागावे, याच शुभेच्छा.

Bhakti Fri, 03/01/2024 - 20:04
वाह!माझ्या मैत्रिणीने दहा दिवसांच शिबीर केलं होतं,ती सांगायची सगळं.

सोत्रि Sat, 03/02/2024 - 03:32
पैजारबुवा, धम्मपठार केंद्र सुरू झाले आणि तुम्ही तिथे एक दिवसाचे शिबीर करून आलात हे वाचून फार आनंद झाला आहे. छान ओघवत्या लेखात मिपाऐतिहासिक रेफरंसेस देत केंद्राबद्दलची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद, खासकरून फोटोबद्दल. पुढच्या भारत दौऱ्यात केंद्राला भेट देण्याचा मानस आहे. भवतु सब्ब मंगलम् - (साधक) सोकाजी

सौंदाळा Sat, 03/02/2024 - 11:33
मस्तच, विलासराव आणि बाकी टीम म्हणजे या काळातले भगीरथच म्हणायला हवे. इतका ध्यास आणि एका ध्येयाने प्रेरीत होऊन काम करत आहेत. विलासरावांचा फोटो दिसला नाही वर?

चौथा कोनाडा Sun, 03/03/2024 - 22:26
अतिशय कौतुकास्पद !!! विलासराव यांच्या कडून फार मोठे कार्य घडले आहे. आगामी वर्षांत धम्मपठारचा विशाल वटवृक्ष होणार या त का ही वाद नाही. हार्दिक शुभेच्छा ! या निमित्त विलासराव लिखित अद्भुत मिपा हिट मालिका : आमची पहिली परदेशवारी

टर्मीनेटर Mon, 03/04/2024 - 18:08
विपश्यना, ध्यान, साधना, अध्यात्म वगैरे माझे क्षेत्र नाही, त्यामुळे त्यावर काही बोलण्याचा मला अधिकार नाही! परंतु,
"समान शीले व्यसनेषु सख्यम" या उक्ती प्रमाणे या वेडसर माणसा भोवती मग तशीच वेडसर माणसे गोळा झाली तर काही नवल नाही."
+१००० एका 'अर्थ-सामाजिक' संकल्पनेवर आधारित असलेला भव्य उपक्रम तडीस नेण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या अशाच काही 'ध्येय वेड्यांच्या' सहवासात गेल्या काही वर्षांपासून असल्याने विलासरावांचे हे 'ध्येय वेड' कसे आणि किती सकारात्मक विचारांतून आलेले असते हे चांगलेच माहिती असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आहे 🙏 लेख आणि फोटोज छान! टर्मीनेटर (मोदी का परीवार)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

वामन देशमुख Wed, 03/06/2024 - 18:38
आपल्या आरोग्याची काळजी घेणारा मनुष्य 'आपल्याला जंतुसंसर्ग तर होत नाही ना' याची काळजी घेत असतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 03/06/2024 - 19:43
कारण अशा विषयांवर कारण नसतांना गरळ ओकणारे तथाकथित पुरोगामी विज्ञानवादीच असतात. नाही पटत? हे बघा... एक स्वतःला विज्ञानवादी समजणारे महाशय काय लेख लिहितात ते पहा इथे क्लिक करा या लेखावरील प्रतिक्रिया वाचनीय आणि मननीय आहेत. हे महाशय सोईस्कर नसलेल्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. बरे हे असु द्या. हिंदूंबर दिसेल तिथे तोंडसुख घेणारे हे महाशय मुस्लिम धर्म, सुफी परंपरा आल्या की अगदी भावुक होतात.. इतके की हिंदू सुद्धा राम, कृष्णासाठी होत नाही. नाही पटत ? हे बघा ... क्लिक करा असले हे स्वतःला पुरोगामी समजणारे पण प्रत्यक्षात जे काही हिंदू, भारतीय असेल त्याचा द्वेष करणारे महानुभाव !!! हल्ली असली मंडळी आयुर्वेदाला शिव्या देत असतात.

नगरी Mon, 03/11/2024 - 13:38
पैजारबुवां सारखे लोक मिपाचे आधारस्तंभ आहेत.त्यांच्या मुळे विलासराव यांच्या बद्दल समजले. मी ही नगरीच,पण माहित नव्हते. आता नक्कीच भेटायचा प्रयत्न करणार. मलाही गोयन्कांची सर्व लेक्चर्स आवडतात,व इगतपुरीला जायचा मानस आहे. मी नक्की शिंदे साहेबांना भेटणार. बघू कधी योग येतो.

किसन शिंदे Wed, 03/20/2024 - 10:35
या केंद्राचा अथः पासून इतिपर्यंतचा प्रवास विलासरावांकडूनच पाह्यला आहे. विलासराव म्हणजे खरोखरच धेय्याने झपाटलेला माणूस! गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहतोय, त्यांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, 'धम्मपठार आणि तिथले विपश्यना केंद्र' हा त्यांच्या धेय्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला ज्युरासिक पार्क या सिनेमातला तो जगप्रसिद्ध संवाद आठवत असेल "Life Finds way" तसाच काहीसा अनुभव मला नुकताच आला आणि तो आपल्या सर्वाबरोबर शेअर करावा या साठी हा लेखन प्रपंच. आणि हो या सगळ्या अनुभव प्रापंचात आपल्या मिपाचाही तेवढाच महत्वाचा वाटा आहे हे देखील मला आनंदाने नमूद करावेसे वाटते. फक्त त्या याआधी मला तो संवाद थोडा बदलायचा आहे "धर्म आपला मार्ग स्वतः निवडतो", धर्म आणि जीवन खरेतर एकमेकांना पूरक असे काम करतात म्हणून मी तो संवाद थोडासा बदलायचे धाडस केले.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·

सर टोबी Sun, 12/17/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ Sun, 12/17/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो Sun, 12/17/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा Mon, 12/18/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स Mon, 12/18/2023 - 17:49
दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस Mon, 12/18/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.

सर टोबी Sun, 12/17/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ Sun, 12/17/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो Sun, 12/17/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा Mon, 12/18/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

विअर्ड विक्स Mon, 12/18/2023 - 17:49
दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस Mon, 12/18/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·

कर्नलतपस्वी Mon, 07/31/2023 - 15:02
तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा Mon, 07/31/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ Tue, 08/01/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस Tue, 08/01/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar Tue, 08/01/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j

कर्नलतपस्वी Mon, 07/31/2023 - 15:02
तीन वर्ष जोधपूर मधेच होतो. उम्मेद भवनच्या पायथ्याला लागूनच युनिट होते. स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती पण आम्ही मात्र टेंट आणी राजे राजवाड्यांच्या पागा व जुन्या हवेल्या मधेच रहात होतो. राजस्थान हायकोर्ट बेच होते. एक सुंदर शहर आठवणींचा कोपरा पकडून आहे. मिर्ची बोंडा आणी मावा कचोरी एकदम भारी. जोधपूर जुती एक वेगळीच कलाकुसर. मीटरगेज चे ब्राडगेज रुपांतर तेव्हाच झाले. क्रांती सिनेमाचे काही चित्रीकरण इथेच झालेले पाहिले आहे. पुन्हा ९९मधे गेलो होतो. एकदम अप साईड डाऊन बदल झालाय. बादवे,एक ऊम्मेद भवन पॅलेस कोटा मधे पण आहे. १९०५ महाराव उम्मीद सिंह दोन ने बांधले आहे. ते सुद्धा इतकेच सुंदर आहे. बहुतेक राजवाड्यात हॉटेल्स बनली आहेत. जुन्या आठवणींना उजळा मिळाला.

सौंदाळा Mon, 07/31/2023 - 17:39
तुमचे लेख नेहमीच हटके आणि माहितीपूर्ण असतात. तरुण राजवाडा आवडला. त्यामानाने हल्लीचे बांधकाम असून भव्यदिव्यपणात आणि खर्चात कुठेही आखडता हात घेतल्याचे जाणवले नाही.

In reply to by कंजूस

पराग१२२६३ Tue, 08/01/2023 - 08:38
अवश्य पाहून या. संपूर्ण राजस्थानच खूप मस्त आहे. १९९० मध्ये मी पहिल्यांदा राजस्थान पाहिला होता. त्यानंतर तिकडे परत जाणं झालेलं नाही, तरीही त्यावेळच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

In reply to by पराग१२२६३

कंजूस Tue, 08/01/2023 - 15:17
राजस्थानातील कोटा,बुंदी,उदयपूर,जयपूर येथील राजवाडे पाहिले आणि राजवाडे-महाल पाहायचा उत्साह संपला. शिकारीचे प्राणी मुंडकी,शस्त्रे,घोडेगाड्या,हत्तीवरचेहौदे,मेणे,फोटो ,वस्त्रे,पुतळे,झुंबरे,कारंजे,खांब,सिंहासने,मुलांची खेळणी वगैरे तेच तेच होऊ लागले आणि राजस्थान पाहाणे थांबवले. पुष्कर,जयपूर मेळे ,जत्रा गर्दीचे असतात. ते पाहायला जाऊ शकत नाही.

Nitin Palkar Tue, 08/01/2023 - 20:04
डिसेंबर २०२२ मध्येच राजस्थानची सहल केली होती तेव्हा उमेद महाल बघितलं होता त्याच्या आठवणी जाग्या झाल्या. https://photos.google.com/search/jodhpur/photo/AF1QipMogbe3SSP2_sfbjn43WLaqUdkyZ7YSc4maVW9j
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

चलत मुसाफिर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये. https://chalatmusafir.wordpress.com/2022/01/17/imphal-good-things-come-to-those-who-drive/ धन्यवाद.