मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खरे सुपरमॅन - आमचे आप्पा

स्वीट टॉकरीणबाई ·

In reply to by पद्मावति

बोका-ए-आझम 03/06/2016 - 00:46
हे वाचून मला माझ्या आईच्या वडिलांची आठवण झाली. तेही असेच होते. त्यांनाही आम्ही अप्पाच म्हणायचो. फार छान लिहिलं आहे तुम्ही!

In reply to by पद्मावति

सखी 03/06/2016 - 01:15
सुंदर! तुमच्या अप्पांना असेच आनंदी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना. - असेच म्हणते. तसेच त्यांचं लेखन वाचता येईल का? अर्थात त्यांच्या परवानगीने.

राजाभाउ 02/06/2016 - 18:21
सुंदर !!!
मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतात.”
आणि
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
__/\__

अमितसांगली 02/06/2016 - 18:42
कोणतीही गोष्ट एखाद्याने सहजगत्या केली की आपल्याला त्याचं तितकंसं कौतुक वाटत नाही कारण आपल्याला लक्षातच येत नाही की त्या ‘सहजपणा’च्या मागे किती प्रचंड मेहनत, निग्रह आणि एकांतातले अश्रू असतात ते. मला स्वतालाच प्रेरणा मिळाली हा लेख वाचून...‘मी एकटा आहेच कुठे?’ हा लेख वाचायला आवडेल...

___/\___ आजोबांना शिरसाष्ठांग नमस्कार ! एकदम स्फुर्तीदायक लेखन ! मला तर फौजा सिंग ह्यांचीच आठवण झाली !!

सर्वजण, धन्यवाद. तुमच्या सर्व भावना मी आप्पांपर्यंत ऩ़क्कीच पोहोचवीन. दिगोची - हा लेख 'सकाळ'मध्ये आला होता आणि मिपावरदेखील टाकला होता. तिथे तुमच्या वाचनात आला असेल. सखी, अमितसांगली - 'मी एकटा आहेच कुठे?' हा लेख मी आज संध्याकाळी मिपावर टाकीन.

निशाचर 03/06/2016 - 21:17
अशी माणसं त्यांच्या सहज आणि साध्या वागण्यातूनही इतरांना प्रेरणा देतात.

सही रे सई 18/06/2016 - 01:43
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही. आणि मात्र मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतात दोन वाक्यात सांगितलतं कसं वागायला पाहिजे माणसाने ते. पण दुर्दैवाने सगळ्यांना हे कळत नाही. त्रिवार नमस्कार सांगा माझा आप्पांना.

In reply to by पद्मावति

बोका-ए-आझम 03/06/2016 - 00:46
हे वाचून मला माझ्या आईच्या वडिलांची आठवण झाली. तेही असेच होते. त्यांनाही आम्ही अप्पाच म्हणायचो. फार छान लिहिलं आहे तुम्ही!

In reply to by पद्मावति

सखी 03/06/2016 - 01:15
सुंदर! तुमच्या अप्पांना असेच आनंदी आणि निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना. - असेच म्हणते. तसेच त्यांचं लेखन वाचता येईल का? अर्थात त्यांच्या परवानगीने.

राजाभाउ 02/06/2016 - 18:21
सुंदर !!!
मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतात.”
आणि
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही.
__/\__

अमितसांगली 02/06/2016 - 18:42
कोणतीही गोष्ट एखाद्याने सहजगत्या केली की आपल्याला त्याचं तितकंसं कौतुक वाटत नाही कारण आपल्याला लक्षातच येत नाही की त्या ‘सहजपणा’च्या मागे किती प्रचंड मेहनत, निग्रह आणि एकांतातले अश्रू असतात ते. मला स्वतालाच प्रेरणा मिळाली हा लेख वाचून...‘मी एकटा आहेच कुठे?’ हा लेख वाचायला आवडेल...

___/\___ आजोबांना शिरसाष्ठांग नमस्कार ! एकदम स्फुर्तीदायक लेखन ! मला तर फौजा सिंग ह्यांचीच आठवण झाली !!

सर्वजण, धन्यवाद. तुमच्या सर्व भावना मी आप्पांपर्यंत ऩ़क्कीच पोहोचवीन. दिगोची - हा लेख 'सकाळ'मध्ये आला होता आणि मिपावरदेखील टाकला होता. तिथे तुमच्या वाचनात आला असेल. सखी, अमितसांगली - 'मी एकटा आहेच कुठे?' हा लेख मी आज संध्याकाळी मिपावर टाकीन.

निशाचर 03/06/2016 - 21:17
अशी माणसं त्यांच्या सहज आणि साध्या वागण्यातूनही इतरांना प्रेरणा देतात.

सही रे सई 18/06/2016 - 01:43
भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही. आणि मात्र मला वाईट प्रसंग आणि अनुभव आठवतंच नाहीत. फक्त चांगलेच आठवतात दोन वाक्यात सांगितलतं कसं वागायला पाहिजे माणसाने ते. पण दुर्दैवाने सगळ्यांना हे कळत नाही. त्रिवार नमस्कार सांगा माझा आप्पांना.
लेखनप्रकार
नुकतंच माझ्या सासर्‍यांनी (श्री. गजाननराव गोडबोले - आमचे आप्पा) पंचाण्णव्या वर्षात पदार्पण केलं. असं म्हणतात की आपल्याच माणसाचं चारचौघांसमोर कौतुक करू नये. पण त्यांच्यामध्ये इतकी सकारात्मकता आहे की ज्येष्ठच काय, तरुणांनीदेखील कित्ता गिरवावा अशी त्यांची विचारशैली. त्याबद्दल न लिहिणं हाच गुन्हा होईल. त्यांच्याबद्दल लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या तारखा आणि तत्सम इतर पायर्‍या मी गाळूनच टाकते. मात्र ते आम्हाला सुपरमॅन का वाटतात तेच फक्त लिहिते. ते एकटे स्वतंत्रपणे राहातात. पण डबा मागवणे वगैरे शॉर्टकट अजिबात नाही. स्वयंपाक करायला आणि झाडलोटीला बाई आहे.

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ६: फॉरेस्ट मॅन: जादव पायेंग

मार्गी ·

एस 26/05/2016 - 23:52
चैतन्य गौरांगप्रभू यांच्या पायेंग यांच्यावरील एका लेखाची आठवण झाली. सतत आपल्या ध्येय्याचा पाठलाग चिकाटीने करत राहणे हे अशा यशासाठी आवश्यक असते हे अधोरेखित होते. पुभाप्र.

अभिरुप 27/05/2016 - 14:00
या माणसाने जमिनीला भुसभुशीत करणार्‍या एक प्रकारच्या लाल जंगली मुंग्या हाताने वाहून नेल्या आहेत असे ऐकले आहे.त्यांच्या कार्याला सलाम.

पैसा 28/05/2016 - 12:45
आपल्याला जमेल तितकी झाडे लावायची, निदान लाकडी फर्निचर, कागद तरी साक्षेपाने वापरावेत. एवढ्याने बरेच साध्य होईल.

एस 26/05/2016 - 23:52
चैतन्य गौरांगप्रभू यांच्या पायेंग यांच्यावरील एका लेखाची आठवण झाली. सतत आपल्या ध्येय्याचा पाठलाग चिकाटीने करत राहणे हे अशा यशासाठी आवश्यक असते हे अधोरेखित होते. पुभाप्र.

अभिरुप 27/05/2016 - 14:00
या माणसाने जमिनीला भुसभुशीत करणार्‍या एक प्रकारच्या लाल जंगली मुंग्या हाताने वाहून नेल्या आहेत असे ऐकले आहे.त्यांच्या कार्याला सलाम.

पैसा 28/05/2016 - 12:45
आपल्याला जमेल तितकी झाडे लावायची, निदान लाकडी फर्निचर, कागद तरी साक्षेपाने वापरावेत. एवढ्याने बरेच साध्य होईल.
लेखनप्रकार

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ५: पाणीवाले बाबा: राजेंद्रसिंह राणा

मार्गी ·

एस 21/05/2016 - 23:57
राजेंद्र सिंह यांनी नक्की कसे कार्य केलेय त्यासंबंधी जास्त माहिती यायला हवी होती. लेखमाला थोडीशी गोलगोल व्हायला लागलीये असे मला व्यक्तिशः वाटले. प्रश्नांना थेटपणे भिडत नाहीये. वरवरच स्पर्श करून पुढे सरकतेय असे जाणवले. पुभाप्र.

In reply to by एस

अंतरा आनंद 22/05/2016 - 07:43
खरय. त्यामुळे पुढचा लेख वाचून प्रतिक्रिया देऊया असं म्हणत वाचतेय. छान सविस्तर लिहा ना. नुसते मुद्दे ही चालतील पण नुसतच विषयाला भोज्जा केल्यासारखं नको. नावं ठेवत नाहीय लेख म्हणून चांगलाच आहे. पण अजून महितीपर आणि स्पष्ट झालं तरच लिहीण्याच्या मागील हेतू साध्य होईल म्हणून ही प्रामाणिक सूचना.

In reply to by अंतरा आनंद

मार्गी 22/05/2016 - 11:05
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुमच्या विचारांचं स्वागत आहे. पण मी हे लेख त्या कामांविषयी असे लिहित नाहीय. पर्यावरण हा मुख्य विषय आहे. त्या संदर्भात त्या कामांचं मला झालेलं आकलन मी समोर आणतोय. माझ्या नजरेतून. त्याला धरून इतरही अनेक बाबी मांडतोय. त्या विषयांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती हवी असेल तर ती इंटरनेटवर उपलब्ध आहेच. पण मी असं थिअरीटिकल न लिहिता जे अनुभवलं; जे त्याविषयी वाटतं त्यानुसार लिहितोय. :)

पैसा 28/05/2016 - 12:41
श्री राणा यांच्याबद्दल अजून शोध घ्यावा लागेल. पण अनेकजणांना यांचे असे काही काम आहे हेच माहीत नसते. त्यांच्यासाठी सुरुवात स्वागतार्हच.

राजेन्द्र सिंगजींना भेटलो आहे, बोललो आहे, प्रश्न विचारले आहेत. ती मुलाखत मी मागे फेसबुकवर टाकली होती. हिंदीत आहे. मराठी तर्जुमा करावा लागेल.सध्या हिंदीतच वाचा. :D आज श्री. राजेन्द्र सिंहजी से हुई चर्चा के कुछ प्रमुख मुद्दे। एक दो मुद्दे छोड़कर बाकी सब में मैं सहमत था। 1. प्र. :- नदी जोड़ो का विरोध अधिक मुखर हो कर क्यों नहीं किया जा रहा है? " - दिल्ली का एक युवा कार्यकर्ता उत्तर :- नदी जोड़ो परियोजना दरअसल देश तोड़ो परियोजना है। अगर छोटामोटा डायवर्सन है या जिस में एक ही कंटूर में कम खर्चे में पानी मोड़ा जाएगा जैसे गंगा का पानी हिंडौन में छोड़ा गया तो ठीक है, लेकिन बड़ी बड़ी परियोजनाएँ तो अंततः नुकसानदेह ही है। " "नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन है। बहुत तेज़ी से चल रहें हैं। लेकिन रफ़्तार जितनी ज़्यादा हो एक्सीडेंट की संभावनाएँ भी उतनी ही बढ़ जाती है। गंगा स्वच्छ होगी लोगों के द्वारा ही, सरकार फिर चाहे कितना ही पैसा लगा लें। मैंने तो मोदी जी को बोला है, बस उन्होंने सुनने के लिए अपनी रफ़्तार धीमी करने की ज़रूरत है। " 2 प्र. :- महाराष्ट्र में जलयुक्त शिवार योजना के फायदे तो दिख रहें है लेकिन अगर किसानों का गन्ने के प्रति प्यार कम ना हुआ तो क्या? - स्वामी संकेतानंद उ :- "जलयुक्त शिवार अच्छे से कार्यान्वित हो रही है। इस के फायदे भी दिख रहे है। मैंने स्वयं ड्राफ्ट बनते समय प्रावधान किया की यह पानी गन्ने को न जाए। पारंपरिक कृषि को बढ़ावा दिया जाएगा। इस विषय में जाग्रति भी लायी जा रही है। महाराष्ट्र में बीजेपी सरकार इस क्षेत्र में तो अच्छा काम कर रही है। इस वर्ष तो उन्होंने सूखाग्रस्त क्षेत्र में गन्ने की खेती पर प्रतिबन्ध भी लगा दिया है।" प्र. :- काम ज़रूर अच्छा हो रहा है। सरकार तो गन्ने की खेती पर प्रतिबन्ध लगा देगी, लेकिन अगले 2 3 वर्ष अच्छी वर्षा हुई तो कहीं वहीं ढाक के तीन पात ना हो जाए। क्या लोग इतनी आसानीसे अपनी आदतें बदलेंगे? - स्वामी संकेतानंद उ :- ज़रूर बदलेंगे। या कहूँ की बदल रहें हैं। लोग धीरे धीरे खेती का ढंग बदल रहें हैं। आप उत्तर प्रदेश के गन्ना बेल्ट में जा कर देखिए। पहले वे भी संपन्न किसान थे। फिर ख़स्ताहाल हो गए। अब उन को अपनी किसानी का ढंग बदलना पड़ा। यही महाराष्ट्र में होगा। ( यहाँ पर मैं ज़्यादा सहमत नहीं हुआ। मुझे अब भी लगता है कि किसान शायद फिर से गन्ने की ओर चलें जाएँगे। हमें किसानों को नहीं यहाँ की शुगर पॉलिटिक्स को ही बदलने की ज़रूरत है। गन्ने को स्पेशल ट्रीटमेंट मिलनी बंद हो गयी तो लोग ज़्यादा तेज़ी से अन्य उत्पादों की तरफ जाएँगे। ये बात कही भी मैंने लेकिन वे मुझ से ज़्यादा आशावादी है। :D ) प्र :- अगर हम लोगों की नदियों के लिए जो परंपरागत धार्मिक भावना रही है वो फिर से जगाएँ, तो क्या इस से हमें नदियाँ बचाने में ज़्यादा आसानी नहीं होगी? गंगा स्वच्छ रखने में लोग जुट जाएँगे। हर कोई मन लगाकर अपनी नदियाँ polluted न हो इस की कोशिश करेगा? हम तो नेचर वर्शिपर ही तो है। - अलीगढ़ क्षेत्र में काम करने वाली एक सामाजिक कार्यकर्ता बहन उ:- अब के माहोल में धार्मिक भावना चेताना ज़्यादा मुश्किलें खड़ी कर देगा। हम सिर्फ भगवान बना के बस पूजा करते है, आदर नहीं करते। धर्म का रूप ही बदल गया है। अगर हम नेचर वर्शिपर है तो फिर से वही पुराने ढंग की नेचर वरशिप करनी होगी। जो आज के ज़माने में शायद हो नहीं पाएगा और नदियों को स्वच्छ करने के प्रयास में धार्मिक हालात और ख़राब हो जाएँगे। यहाँ धर्म ना आएँ तो ही अच्छा है। सब से बढ़िया मार्ग तो लोगों को नदियों का महत्व समझाना ही है। प्र :- ब्रह्मपुत्र की बाढ़ को नियंत्रित करने के चक्कर में हम असम की ज़मीन की उर्वरकता ही तो नहीं ख़त्म कर देंगे? ब्रह्मपुत्र की बाढ़ तो हर वर्ष आती है और गाद बहा कर ज़मीन उपजाऊँ बनाती है। - स्वामी संकेतानंद ( यह मुद्दा मैंने तब उठाया जब उन्होंने कहा की ब्रह्मपुत्र की बाढ़ को कण्ट्रोल करने के उपाय खोजने चाहिए।( उ :- बाढ़ और drought तो एक ही सिक्के के दो पहलु है। हमें दोनों को नियंत्रित करना चाहिए। ब्रह्मपुत्र की बाढ़ तो ज़मीन की उपजाऊँ परत बहा कर ले जा रही है। नुक्सान ही है। इस लिए बाढ़ नियंत्रण के किए हमें अरुणाचल से ही शुरुवात करनी चाहिए। ( यहाँ पर भी मैं सहमत नहीं हुआ। और अब भी नहीं हूँ। बाढ़ और सूखा एक सिक्के के दो पहलूँ अवश्य है लेकिन मेरा मानना है कि बाढ़ का पानी हमारे घर में नहीं घुसता, हम ने नदियों के फ्लड प्लेन्स में अपने घर बना लिए है। इजिप्ट ने आसवान डैम बनाया इस से बाढ़ आनी बंद हो गयी और ज़मीन की उर्वरकता में कमी आयी। डेल्टा क्षेत्र में भी मछलियाँ कम हो गयी। ब्रह्मपुत्र की बाढ़ को हमें रोकना नहीं चाहिए बल्कि हमारा व्यवस्थापन इस तरह से हो की जानमाल का कम से कम नुकसान हो। मैं ये मुद्दे उछालना चाहता था लेकिन फिर कार्यक्रम के आयोजकों ने चायपानी के बुला लिया। ) वैसे उन से बातें करने वाले हम सब युवा ही थे और उन्होंने कहा की सारे बदलाव तो आप लोगों को ही लाने है। युवाशक्ति जागृत होगी तभी इस समस्याओं से निपट पाएँगे। ( हाय राम! हर कोई आकर हमारे कंधो पर सारी ज़िम्मेदारी डाल देता है। :P :P :P ) एक कॉलेज का बंदा बोला की सर आप फेसबुक पे आइये, हमारे मार्गदर्शक बनिए। हम खूब काम करेंगे। तो वे बोले की अरे बेटा फेसबुक मेरे बस का नहीं। मैं तो मेल भी प्रिंट आउट निकाल कर पढता हूँ। :D :D :D - स्वामी

मार्गी 30/05/2016 - 09:04
अरे वा! नमस्कार स्वामीजी! मस्त मुलाखत झाली तर! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

एस 21/05/2016 - 23:57
राजेंद्र सिंह यांनी नक्की कसे कार्य केलेय त्यासंबंधी जास्त माहिती यायला हवी होती. लेखमाला थोडीशी गोलगोल व्हायला लागलीये असे मला व्यक्तिशः वाटले. प्रश्नांना थेटपणे भिडत नाहीये. वरवरच स्पर्श करून पुढे सरकतेय असे जाणवले. पुभाप्र.

In reply to by एस

अंतरा आनंद 22/05/2016 - 07:43
खरय. त्यामुळे पुढचा लेख वाचून प्रतिक्रिया देऊया असं म्हणत वाचतेय. छान सविस्तर लिहा ना. नुसते मुद्दे ही चालतील पण नुसतच विषयाला भोज्जा केल्यासारखं नको. नावं ठेवत नाहीय लेख म्हणून चांगलाच आहे. पण अजून महितीपर आणि स्पष्ट झालं तरच लिहीण्याच्या मागील हेतू साध्य होईल म्हणून ही प्रामाणिक सूचना.

In reply to by अंतरा आनंद

मार्गी 22/05/2016 - 11:05
वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुमच्या विचारांचं स्वागत आहे. पण मी हे लेख त्या कामांविषयी असे लिहित नाहीय. पर्यावरण हा मुख्य विषय आहे. त्या संदर्भात त्या कामांचं मला झालेलं आकलन मी समोर आणतोय. माझ्या नजरेतून. त्याला धरून इतरही अनेक बाबी मांडतोय. त्या विषयांबद्दल शास्त्रशुद्ध माहिती हवी असेल तर ती इंटरनेटवर उपलब्ध आहेच. पण मी असं थिअरीटिकल न लिहिता जे अनुभवलं; जे त्याविषयी वाटतं त्यानुसार लिहितोय. :)

पैसा 28/05/2016 - 12:41
श्री राणा यांच्याबद्दल अजून शोध घ्यावा लागेल. पण अनेकजणांना यांचे असे काही काम आहे हेच माहीत नसते. त्यांच्यासाठी सुरुवात स्वागतार्हच.

राजेन्द्र सिंगजींना भेटलो आहे, बोललो आहे, प्रश्न विचारले आहेत. ती मुलाखत मी मागे फेसबुकवर टाकली होती. हिंदीत आहे. मराठी तर्जुमा करावा लागेल.सध्या हिंदीतच वाचा. :D आज श्री. राजेन्द्र सिंहजी से हुई चर्चा के कुछ प्रमुख मुद्दे। एक दो मुद्दे छोड़कर बाकी सब में मैं सहमत था। 1. प्र. :- नदी जोड़ो का विरोध अधिक मुखर हो कर क्यों नहीं किया जा रहा है? " - दिल्ली का एक युवा कार्यकर्ता उत्तर :- नदी जोड़ो परियोजना दरअसल देश तोड़ो परियोजना है। अगर छोटामोटा डायवर्सन है या जिस में एक ही कंटूर में कम खर्चे में पानी मोड़ा जाएगा जैसे गंगा का पानी हिंडौन में छोड़ा गया तो ठीक है, लेकिन बड़ी बड़ी परियोजनाएँ तो अंततः नुकसानदेह ही है। " "नरेंद्र मोदी बुलेट ट्रेन है। बहुत तेज़ी से चल रहें हैं। लेकिन रफ़्तार जितनी ज़्यादा हो एक्सीडेंट की संभावनाएँ भी उतनी ही बढ़ जाती है। गंगा स्वच्छ होगी लोगों के द्वारा ही, सरकार फिर चाहे कितना ही पैसा लगा लें। मैंने तो मोदी जी को बोला है, बस उन्होंने सुनने के लिए अपनी रफ़्तार धीमी करने की ज़रूरत है। " 2 प्र. :- महाराष्ट्र में जलयुक्त शिवार योजना के फायदे तो दिख रहें है लेकिन अगर किसानों का गन्ने के प्रति प्यार कम ना हुआ तो क्या? - स्वामी संकेतानंद उ :- "जलयुक्त शिवार अच्छे से कार्यान्वित हो रही है। इस के फायदे भी दिख रहे है। मैंने स्वयं ड्राफ्ट बनते समय प्रावधान किया की यह पानी गन्ने को न जाए। पारंपरिक कृषि को बढ़ावा दिया जाएगा। इस विषय में जाग्रति भी लायी जा रही है। महाराष्ट्र में बीजेपी सरकार इस क्षेत्र में तो अच्छा काम कर रही है। इस वर्ष तो उन्होंने सूखाग्रस्त क्षेत्र में गन्ने की खेती पर प्रतिबन्ध भी लगा दिया है।" प्र. :- काम ज़रूर अच्छा हो रहा है। सरकार तो गन्ने की खेती पर प्रतिबन्ध लगा देगी, लेकिन अगले 2 3 वर्ष अच्छी वर्षा हुई तो कहीं वहीं ढाक के तीन पात ना हो जाए। क्या लोग इतनी आसानीसे अपनी आदतें बदलेंगे? - स्वामी संकेतानंद उ :- ज़रूर बदलेंगे। या कहूँ की बदल रहें हैं। लोग धीरे धीरे खेती का ढंग बदल रहें हैं। आप उत्तर प्रदेश के गन्ना बेल्ट में जा कर देखिए। पहले वे भी संपन्न किसान थे। फिर ख़स्ताहाल हो गए। अब उन को अपनी किसानी का ढंग बदलना पड़ा। यही महाराष्ट्र में होगा। ( यहाँ पर मैं ज़्यादा सहमत नहीं हुआ। मुझे अब भी लगता है कि किसान शायद फिर से गन्ने की ओर चलें जाएँगे। हमें किसानों को नहीं यहाँ की शुगर पॉलिटिक्स को ही बदलने की ज़रूरत है। गन्ने को स्पेशल ट्रीटमेंट मिलनी बंद हो गयी तो लोग ज़्यादा तेज़ी से अन्य उत्पादों की तरफ जाएँगे। ये बात कही भी मैंने लेकिन वे मुझ से ज़्यादा आशावादी है। :D ) प्र :- अगर हम लोगों की नदियों के लिए जो परंपरागत धार्मिक भावना रही है वो फिर से जगाएँ, तो क्या इस से हमें नदियाँ बचाने में ज़्यादा आसानी नहीं होगी? गंगा स्वच्छ रखने में लोग जुट जाएँगे। हर कोई मन लगाकर अपनी नदियाँ polluted न हो इस की कोशिश करेगा? हम तो नेचर वर्शिपर ही तो है। - अलीगढ़ क्षेत्र में काम करने वाली एक सामाजिक कार्यकर्ता बहन उ:- अब के माहोल में धार्मिक भावना चेताना ज़्यादा मुश्किलें खड़ी कर देगा। हम सिर्फ भगवान बना के बस पूजा करते है, आदर नहीं करते। धर्म का रूप ही बदल गया है। अगर हम नेचर वर्शिपर है तो फिर से वही पुराने ढंग की नेचर वरशिप करनी होगी। जो आज के ज़माने में शायद हो नहीं पाएगा और नदियों को स्वच्छ करने के प्रयास में धार्मिक हालात और ख़राब हो जाएँगे। यहाँ धर्म ना आएँ तो ही अच्छा है। सब से बढ़िया मार्ग तो लोगों को नदियों का महत्व समझाना ही है। प्र :- ब्रह्मपुत्र की बाढ़ को नियंत्रित करने के चक्कर में हम असम की ज़मीन की उर्वरकता ही तो नहीं ख़त्म कर देंगे? ब्रह्मपुत्र की बाढ़ तो हर वर्ष आती है और गाद बहा कर ज़मीन उपजाऊँ बनाती है। - स्वामी संकेतानंद ( यह मुद्दा मैंने तब उठाया जब उन्होंने कहा की ब्रह्मपुत्र की बाढ़ को कण्ट्रोल करने के उपाय खोजने चाहिए।( उ :- बाढ़ और drought तो एक ही सिक्के के दो पहलु है। हमें दोनों को नियंत्रित करना चाहिए। ब्रह्मपुत्र की बाढ़ तो ज़मीन की उपजाऊँ परत बहा कर ले जा रही है। नुक्सान ही है। इस लिए बाढ़ नियंत्रण के किए हमें अरुणाचल से ही शुरुवात करनी चाहिए। ( यहाँ पर भी मैं सहमत नहीं हुआ। और अब भी नहीं हूँ। बाढ़ और सूखा एक सिक्के के दो पहलूँ अवश्य है लेकिन मेरा मानना है कि बाढ़ का पानी हमारे घर में नहीं घुसता, हम ने नदियों के फ्लड प्लेन्स में अपने घर बना लिए है। इजिप्ट ने आसवान डैम बनाया इस से बाढ़ आनी बंद हो गयी और ज़मीन की उर्वरकता में कमी आयी। डेल्टा क्षेत्र में भी मछलियाँ कम हो गयी। ब्रह्मपुत्र की बाढ़ को हमें रोकना नहीं चाहिए बल्कि हमारा व्यवस्थापन इस तरह से हो की जानमाल का कम से कम नुकसान हो। मैं ये मुद्दे उछालना चाहता था लेकिन फिर कार्यक्रम के आयोजकों ने चायपानी के बुला लिया। ) वैसे उन से बातें करने वाले हम सब युवा ही थे और उन्होंने कहा की सारे बदलाव तो आप लोगों को ही लाने है। युवाशक्ति जागृत होगी तभी इस समस्याओं से निपट पाएँगे। ( हाय राम! हर कोई आकर हमारे कंधो पर सारी ज़िम्मेदारी डाल देता है। :P :P :P ) एक कॉलेज का बंदा बोला की सर आप फेसबुक पे आइये, हमारे मार्गदर्शक बनिए। हम खूब काम करेंगे। तो वे बोले की अरे बेटा फेसबुक मेरे बस का नहीं। मैं तो मेल भी प्रिंट आउट निकाल कर पढता हूँ। :D :D :D - स्वामी

मार्गी 30/05/2016 - 09:04
अरे वा! नमस्कार स्वामीजी! मस्त मुलाखत झाली तर! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
लेखनप्रकार

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ४: शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न

मार्गी ·
लेखनप्रकार
निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना निसर्ग, पर्यावरण आणि आपण २: नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ शाश्वत विकासाच्या वाटेवरचे काही प्रयत्न आपण आधी बघितल्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणात निसर्गामधलं असंतुलन वाढतं आहे. ह्युमन चेंजमुळे पर्यावरण बदलत आहे. मानवाच्या आज आहे त्या प्रकारच्या अस्तित्वामुळे पर्यावरण मोठ्या प्रमाणात बदलतं आहे.

फुलपाखरू

पथिक ·

In reply to by कपिलमुनी

पथिक 17/05/2016 - 15:06
आमच्या भागातील वातावरण, त्या मुलाची आर्थिक सामाजिक परिस्थिती, हे सगळं पाहता तो एक सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगू शकेल असं वाटत नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. तुम्हाला काही वेगळं सांगायचं आहे का?

In reply to by कपिलमुनी

पथिक 17/05/2016 - 15:06
आमच्या भागातील वातावरण, त्या मुलाची आर्थिक सामाजिक परिस्थिती, हे सगळं पाहता तो एक सुशिक्षित, सुसंस्कृत जीवन जगू शकेल असं वाटत नाही असा माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. तुम्हाला काही वेगळं सांगायचं आहे का?
लेखनप्रकार
दिवाळीच्या सुटीत मुर्तीजापुरला (माझं सासर) गेलो होतो. एक दिवस एकटाच गावाबाहेरच्या पुंडलिक बाबांच्या मठाकडे चालत निघालो. गावाबाहेर पडलो तोच मागनं एक अनोळखी आवाज आला, "काका, मी सोबत येऊ का ?" बघितलं तर ८-९ वर्षांचा, मळके कपडे घातलेला, स्वत्तःहि धुळीने माखलेला एक मुलगा होता. त्यालाही त्या मठात जायचं होतं आणि त्या १० मिनिटांच्या वाटेतही त्याला सोबत हवी होती; मग ती माझ्यासारख्या अनोळखी, पस्तिशीतल्या माणसाची का असेना ! वाटेत त्याची सारखी बडबड सुरु होती. नाव देवा. आई मजुरी करते. वडील नाही. भाऊ नाही. शाळेत जातो. त्याने मला वाटेत कितीतरी गोष्टी मी न विचारताच सांगितल्या.

... काय म्हणतील!

रातराणी ·

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

मुक्त विहारि ·

एस 11/05/2016 - 14:38
तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-) बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 11/05/2016 - 16:05
श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता.. मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे. खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो. अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे 11/05/2016 - 16:28
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही. त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

In reply to by सूड

मन१ 11/05/2016 - 18:14
मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :) साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे. दीड तास ??? मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

In reply to by मन१

आदूबाळ 11/05/2016 - 18:20
+२ दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode 11/05/2016 - 19:38
फळं खात नाहीत ? फलाहार कमी पडतोय. बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

In reply to by सतिश गावडे

माझ्याकडून दूढ उतू गेले. बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.) असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये. आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. कधीही जेवायला या. @ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही. @ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका." ओके. @ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा. @ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का? @ बोका-ए-आझम ===> २२ मे २०१६ जमेल का? @ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे. @ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा." माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो. @ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले. पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे. "आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा." ओके.प्रयत्न करतो. @ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता. @ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा. बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली. @ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले. ===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा." गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही. त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल. फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

mugdhagode 12/05/2016 - 08:11
शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ? नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो. तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

रेवती 12/05/2016 - 01:29
बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता. होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;) पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते. बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

In reply to by रेवती

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते." अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले. असो, स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

In reply to by मुक्त विहारि

स्रुजा 12/05/2016 - 08:15
पुरावा नाहिसा केला आहे :) बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__ असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 13/05/2016 - 21:40
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे. a

In reply to by मुक्त विहारि

आनंदी गोपाळ 15/05/2016 - 16:17
किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे. दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

पैसा 12/05/2016 - 09:54
झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण. डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

चित्रगुप्त 12/05/2016 - 11:18
यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो: १. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे २. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे: ..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय. ३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम. ४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम. ५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम. ६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात. ७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील. ८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

In reply to by चित्रगुप्त

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते 12/05/2016 - 11:35
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर. बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली. ६६, ६८, ७०… गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले. सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती. पण… वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता! तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे! अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

In reply to by भाते

अभ्या.. 12/05/2016 - 13:59
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात
ये क्या सुन रहा हूं मै? मुविकाका, यू टू. एनीवे. लै लै शुभेच्छा. मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 12/05/2016 - 14:16
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

सुबोध खरे 12/05/2016 - 19:41
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/05/2016 - 21:06
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

जेपी 12/05/2016 - 21:36
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

नेत्रेश 14/05/2016 - 03:02
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

In reply to by यशोधरा

नाखु 17/05/2016 - 08:36
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई

एस 11/05/2016 - 14:38
तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-) बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 11/05/2016 - 16:05
श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता.. मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे. खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो. अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे 11/05/2016 - 16:28
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही. त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

In reply to by सूड

मन१ 11/05/2016 - 18:14
मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :) साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे. दीड तास ??? मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

In reply to by मन१

आदूबाळ 11/05/2016 - 18:20
+२ दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode 11/05/2016 - 19:38
फळं खात नाहीत ? फलाहार कमी पडतोय. बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

In reply to by सतिश गावडे

माझ्याकडून दूढ उतू गेले. बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.) असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये. आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. कधीही जेवायला या. @ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही. @ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका." ओके. @ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा. @ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का? @ बोका-ए-आझम ===> २२ मे २०१६ जमेल का? @ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे. @ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा." माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो. @ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले. पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे. "आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा." ओके.प्रयत्न करतो. @ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता. @ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा. बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली. @ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले. ===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा." गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही. त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल. फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

mugdhagode 12/05/2016 - 08:11
शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ? नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो. तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

रेवती 12/05/2016 - 01:29
बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता. होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;) पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते. बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

In reply to by रेवती

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते." अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले. असो, स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

In reply to by मुक्त विहारि

स्रुजा 12/05/2016 - 08:15
पुरावा नाहिसा केला आहे :) बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__ असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 13/05/2016 - 21:40
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे. a

In reply to by मुक्त विहारि

आनंदी गोपाळ 15/05/2016 - 16:17
किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे. दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

पैसा 12/05/2016 - 09:54
झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण. डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

चित्रगुप्त 12/05/2016 - 11:18
यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो: १. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे २. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे: ..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय. ३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम. ४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम. ५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम. ६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात. ७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील. ८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

In reply to by चित्रगुप्त

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते 12/05/2016 - 11:35
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर. बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली. ६६, ६८, ७०… गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले. सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती. पण… वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता! तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे! अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

In reply to by भाते

अभ्या.. 12/05/2016 - 13:59
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात
ये क्या सुन रहा हूं मै? मुविकाका, यू टू. एनीवे. लै लै शुभेच्छा. मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 12/05/2016 - 14:16
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

सुबोध खरे 12/05/2016 - 19:41
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/05/2016 - 21:06
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

जेपी 12/05/2016 - 21:36
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

नेत्रेश 14/05/2016 - 03:02
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

In reply to by यशोधरा

नाखु 17/05/2016 - 08:36
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई
लेखनप्रकार
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एख

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

मार्गी ·

खेडूत 09/05/2016 - 09:38
वाचतोय. तुम्ही केलेल्या प्रवास, पाहिलेली वस्तुस्थिती, आणि चिंतनातून बरीच माहिती मिळेल अशी खात्री आहे! पुभाप्र.

खेडूत 09/05/2016 - 09:38
वाचतोय. तुम्ही केलेल्या प्रवास, पाहिलेली वस्तुस्थिती, आणि चिंतनातून बरीच माहिती मिळेल अशी खात्री आहे! पुभाप्र.
लेखनप्रकार
प्रस्तावना आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो. दुष्काळाच्या संदर्भात वर दिसत असलेली स्थिती ही मूळ समस्येची समोरची बाजू. समस्येचं समोर येणारं आणि दिसत असलेलं रूप.

आजोळ

श्वेताली कुलकर्णी ·

"त्यांना रोज पाढे म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे." रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे. असो, गेले ते दिन गेले.

In reply to by मुक्त विहारि

नाखु 02/05/2016 - 14:20
रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे.
अन तो वेळ कट्ट्याला स्त्कारणी लावत असे. अता पहिली गोष्टः मुक्तक छान आहे..

उल्का 01/05/2016 - 14:24
आजोळच्या आठवणी म्हणजे मनातील हळुवार व अत्यंत लाडका कप्पा.

माझ्याही आजोळी लाडाकोडासोबत वैतागवाडी परवचा होत्या. २ ते २९ पाढे आणि पावकी निमकी देखील. पण त्यामुळेच उच्चार स्पष्ट झाले आणि बोलण्याच्या स्वरातले चढउतार परिणामकारक झाले. सारे सारे जागवलेत, धन्यवाद.

"त्यांना रोज पाढे म्हणून दाखवावे लागत आणि शुद्धलेखनसुद्धा यात कोणतीही तडजोड नसे." रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे. असो, गेले ते दिन गेले.

In reply to by मुक्त विहारि

नाखु 02/05/2016 - 14:20
रोज लिहातचा कंटाळा यायचा मग मी एकाच दिवशी ३-४ दिवसांचे लेखन करून टाकत असे.
अन तो वेळ कट्ट्याला स्त्कारणी लावत असे. अता पहिली गोष्टः मुक्तक छान आहे..

उल्का 01/05/2016 - 14:24
आजोळच्या आठवणी म्हणजे मनातील हळुवार व अत्यंत लाडका कप्पा.

माझ्याही आजोळी लाडाकोडासोबत वैतागवाडी परवचा होत्या. २ ते २९ पाढे आणि पावकी निमकी देखील. पण त्यामुळेच उच्चार स्पष्ट झाले आणि बोलण्याच्या स्वरातले चढउतार परिणामकारक झाले. सारे सारे जागवलेत, धन्यवाद.
साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास . गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे .

सध्या आरसीसी बांधकामाचा खर्च काय आहे ?,तो कसा कमी करता येईल.?

चंद्रनील मुल्हेरकर ·

खर्च कमी करण्यासाठी, व्यवस्थित डिजाईन आणि प्लानिंग करा... डिजाईन = किती स्टील, कॉन्क्रीट (आणि आणखीही बर्याच गोष्टी) लागणार याचा जवळपास अंदाज काढून पुढील अवास्तव खर्च कमी करता येईल. आपल्याकडे बर्यापैकी मिस्त्री लोकांचा अन्दाजपंचे खेळ असतो. त्यांच्या फक्त ऐकीव माहितीवर आणि अनुभवावर, त्यांना वाट्टेल तसे मटेरियल ते वापरत असतात, म्हणूनच चांगल्या स्ट्रक्चरल डिजाईन इंजिनियरकडून डिजाईन करून घेतलेले अति उत्तम! प्लानिंग = योग्य वेळी, योग्य वस्तू, योग्य ठिकाणावरून मिळवता आली व ठरल्यावेळेत कामे झाल्यासही खर्च आटोक्यात राहू शकेल. वरची व्होल एंड ऑल माझी वैयक्तिक मते आहेत, टेक्निकली अगदी १००% करेक्ट असतीलच अशी सांगितलेली नाहीत. मिसिंग प्यारेभाऊ, कॉलिंग एक एक एकटाच! Sandy

In reply to by प्रसाद१९७१

सस्नेह 26/04/2016 - 17:09
अगदी साधे मटेरीअल वापरले तर १५०० प्रती स्क्वे. फूट इतका येऊ शकतो असे आत्ताच एका सिव्हील इंजिनीअरने सांगितले.

पैसा 26/04/2016 - 16:57
बांधकाम साहित्य कोणत्या दर्जाचे वापराल त्यावर खर्च अवलंबून. गेल्या वर्षी आम्ही शेतघर प्रकारात एक १८*१४ ची खोली त्यात संडास बाथरूम बांधली. किचन ओटा, भांड्यासाठी कडाप्पा स्टँड हेही केले. शेतात मिनिमम खर्च करून बांधल्यामुळे वर सिमेंटचे पत्रे आहेत. दारे खिडक्या सिमेंटच्याच रेडीमेड घेतल्या. प्लॅस्टर, रंग काही नाही. कारण लाल चिर्‍यांचेच घर हवे होते. साधारण दर्जाचे प्लंबिंग. फक्त शेण आणून सारवायचा ताप नको म्हणून जमिनीला साध्या टाईल्स वापरल्या. हे सगळे सव्वा दोन लाखात झाले. त्यात संडास बाथरूमचाच खर्च जास्त असावा. बांधकाम कंत्राट देऊन करून घेतले. त्यामुळेही खर्च वाढला. चिर्‍यांच्या अ‍ॅव्हरेज बांधकामाचा कमीत कमी खर्च ८०० रुपये प्रति चौरस फूट असे ऐकले आहे. यात जमिनीची किंमत धरलेली नाही. टाईल्स, प्लंबिंग, भिंतीना प्लॅस्टर, रंगकाम, छत कसले ठरवाल त्याप्रमाणे खर्च वाढत जाईल. आर सी सी चा खर्च अजून जास्त असणार.

In reply to by पैसा

कडाप्पा
सारखे कटाप्पा कटाप्पाच आजकाल ऐकल्यामुळे आधी माहीती असलेला हा शब्द एकदम चुकीचाच वाटला.

पथिक 26/04/2016 - 17:03
मालक सिंग हा प्रसिद्ध आर्कीटेक्ट पर्यावरणपूरक बांधकाम करतो. अगदी सिमेंट व भाजक्या विटा न वापरताही बांधतो. किंमत पण कमी. असं काम करून देणारे ईतर लोकही असतील.

१००० स्क्वे.फू. कार्पेट की बिल्टअप ? घर मजल्याचे बांधणार की खालीच बांधणार ? मजल्याचे असल्यास फूटींग, कॉलम साइज,व स्लॅबच्या जाडीत बचत होते, एक जिना वाढला तरी फार खर्च वाढत नाही. स्टील,सिमेंट,वाळू,वीटा इ.बांधकामाचे मटेरिअल जवळपास उपलब्ध आहे का ? वाहतूक खर्च कमी होऊ शकतो. तालुक्याच्या जागी असल्याने लेबर कॉस्ट कमी होउ शकते. बांधकामाला पाणी भरपुर लागते, टँकर महाग पडतो. बोअरची खात्री नसते. पाण्याची सोय आहे का? सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने स्टील, सिमेंट व विटांचे भाव बरेच कमी झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घराचा प्लॅन मंजूर करून घ्या व एखाद्या चांगल्या स्ट्रक्चरल डिजाईन इंजिनियरकडून स्टीलचे एस्टिमेट काढून घ्या. मटेरिअल स्टोअर करायला बंदीस्त जागा असेल तर स्टील,वाळू व वीटा घेऊन ठेवा. पावसाळ्यात वाळू व वीटा(भाजलेल्या) मिळत नाही किंवा महाग मिळतात. स्टीलला ब्रशने सिमेंटचे पाणी लावल्यास पावसाळ्यात स्टील गंजत नाही.
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
वॉचमन व बांधकामाला पाणी मारण्याच्या कामाला एकच माणूस ठेवा. स्टोअररूममध्ये त्याची रहाण्याची सोय केली तर उत्तम. सिमेंट ब्लॉकच्या वीटा वेगवेगळ्या लांबी,रूंदी व जाडीत मिळतात. त्या जास्त लांबी व रूंदीच्या वीटा वापरल्यास मॉर्टर बरेच कमी लागते, सिंमेंटच्या वीटांच्या सुबक आकारामूळे बांधकाम ओळंब्यात होते, त्यामूळे प्लॅस्टरला मटेरिअल कमी लागते.
प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
हा खर्च वांधकामाला वापरायच्या मटेरिअलवर अवलंबून आहे,जसे स्टील किंवा सिमेंट ब्रँडेड कंपन्यांचे महाग असते. हेच ओट्याचा व जिन्याचा दगड, फरशा,प्लंबिंगचे सामान,खिडक्यांच्या फ्रेम, काचा व ईलेक्ट्रिकचे सामान इत्यादींच्या बाबतीतही लागू होते. तालुक्याच्या ठिकाणी १२०० ते १६००/स्क्वे.फू. इतका खर्च येऊ शकतो. घराचा प्लॅन येथे दिल्यास मार्गदर्शन करण्यास सोपे जाईल.

पथिक 27/04/2016 - 11:34
माझ्या एका मित्राने त्याच्या घरात टाईल्स ऐवजी शहाबादी फारशी लावली. फार सुंदर दिसते आणि पायांनाही छान वाटते. तसेच काही भिंती, बाथरूम तो बांबूच्या बनवून लेपून घेत आहे.

In reply to by पथिक

तसेच काही भिंती, बाथरूम तो बांबूच्या बनवून लेपून घेत आहे.
याच्याबद्दल अधिक विचारून सांगाल का? जसे की... ... मजबूती आणि टिकाऊ पणाच्या कसोटीवर ह्या भिंतीचा काय स्कोअर आहे? ... या भिंतीवर काय आहे? सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, लाकडी फ्लोअर किंवा आणखी काही. ... लिंपण्यासाठी काय वापरत आहे? ... लिंपून झाल्यानंतर भिंतीची एकून जाडी काय आहे/होईल? ... या भिंतीत खिडक्या वगैरे कशाच्या आणि कशा बसवल्या आहेत/बसवणार आहे? ... या प्रकारच्या भिंतीची एकूण लांबी आणि त्यासाठी किती खर्च आला/येईल? ... किती वेळात काम पुर्ण झाले/होईल? फ़ोटो वगैरे मिळाला तर बढियाच होईल! धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

पथिक 03/05/2016 - 12:05
माझ्या मित्राने तुमच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत: .. मजबूती आणि टिकाऊ पणाच्या कसोटीवर ह्या भिंतीचा काय स्कोअर आहे? The wall is equally strong as our brink walls. Any furniture you want to hang on the wall has to be planned first, you cannot hammer nails or screw. Wall shape can be as you want so we create niches, shelves etc in wall itself. ... या भिंतीवर काय आहे? सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, लाकडी फ्लोअर किंवा आणखी काही. Currently this is within a flat so we have a RCC slab above. But I am building a farmhouse where we have manglore tiled roof above in bamboo framing ofcourse. ... लिंपण्यासाठी काय वापरत आहे? Mud plaster (mixture of mud, cowdung, jaggery, hay, rice husk, hydrated lime) ... लिंपून झाल्यानंतर भिंतीची एकून जाडी काय आहे/होईल? Pure load bearing mud wall can go upto 2ft thick. This wall is a partition wall not load bearing. Besides it is mudcrete (wattle and daub) so thickness will be less than 6 inches. ... या भिंतीत खिडक्या वगैरे कशाच्या आणि कशा बसवल्या आहेत/बसवणार आहे? Timber framing for structure, doors windows and bamboo wattle is planned together. There are videos on youtube showing how its done.. I learnt partly from youtube :) ... या प्रकारच्या भिंतीची एकूण लांबी आणि त्यासाठी किती खर्च आला/येईल? Me aajun kharcha kadhla niahiye. But it will cost more than a normal brickwall in city. On a fram house where local bamboo, timber, mud etc is available it will be much cheaper. ... किती वेळात काम पुर्ण झाले/होईल? Takes more time.. almost twice. Mud mortor has to be soaked for a week before using. Main problem is there are no trained labour and normal labour are happy to do brick wall as they think its easier. Best part is mud plaster etc can be done by owners (family and friends). Its safe and fun!

In reply to by पथिक

तुमच्या मित्राला खूप खूप धन्यवाद सांगा या उत्तरांसाठी. लाकडाच्या (घराच्या)कामासाठी आपल्याकडे चांगले कामगार व पद्धती नाहीयेत हेच दिसून येते यावरून. मला स्वत:ला तर लाकडांच्या घरासाठी काम करायला खूप आवडते! (अर्थात, फक्त प्लॅनिंग करायला, Drawing काढायला वगैरे!) असो, तुमच्या मित्राला शुभेच्छा! Sandy

नमकिन 27/04/2016 - 18:33
RCF Rapidwall तंत्राने बांधकाम करा, फायदा आहे.

महाराष्ट्रात RCF Rapidwall प्रकारचे काम करणार्‍या एजंसीचा पत्ता देऊ शकाल का ? प्रत्यक्ष काम कसे करतात ते बघता येईल. मागे COFFOR तंत्रानी केलेले बांधकाम बघितले होते. स्थानिक ठेकेदारांना ह्या प्रकारच्या बांधकामाचा अनुभव नसल्याने कंपनीने ट्रेन केलेल्या ठेकेदारांकडून हे काम करून घ्यावे लागते, त्यामुळे पारंपारीक बांधकामांपेक्षा हे बांधकाम महाग पडते. वेळ मात्र बराच वाचतो.

In reply to by मार्मिक गोडसे

क्रेक्ट है जी! असल्या तंत्रज्ञानाला स्वीकारायला अजूनही लोक तयार नाहीयेत. मागे एकदा नाशिकला गेलो होतो एका NGO ला भेटायला. त्यावेळेला ते लोक एक लाखाच्या आसपास खर्च असणारी एकमजली, वन रूम किचन टाईप घरे बांधून देणारे तंत्रज्ञान शोधत होते. ते तसे मिळालेही त्यांना. पण पुढे ते फक्त अंगणवाडीच्या इमारती(?) सरकारी छोटी मोठी कार्यालये आणि आदिवासींसाठी/गरीबांसाठी डोंगरात घरे, अशीच कामे करीत आहेत. याला खूप वर्षे उलटून गेली. इथे(पुण्यात वगैरे) कुणालाही ते तंत्रज्ञान माहीत नाही! RCC सोडून इतर प्रकारच्या बांधकामांना कधी पाहणार आहोत आपण काय माहीत. नाही म्हणायला Precast आलंय पुण्या-मुंबईत. पण पुन्हा, ते फक्त मोठ्या कामांसाठीच वापरले जातेय. जसे की, पूल, पार्किंगच्या इमारती किंवा फार मोठ्या स्केलवर वसवलेले गृहप्रकल्प! असो, धागाकर्ते तुम्ही या सगळ्यात लक्ष न घालता RCC नेच बांधा. सिम्पल एंड स्ट्रेट! :) धन्यवाद, Sandy

नमकिन 04/05/2016 - 19:08
प्रियदर्शनी इमारत येथे संपर्क साधावा, हे तंत्र वापरुन नक्की फायदा होतो.

अनंत छंदी 05/05/2016 - 22:07
एकूणच खर्च कमी करण्यासाठी लॉरी बेकर या नामांकिस्तूविशारदाची पुस्तके वाचावीत. ते आता हयात नाहीत पण त्यांनी स्थापन केलेली संस्था कॉस्टफोर्ड केरळात काम करते त्यांनी अनेक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. नेटवर सर्च करून पहा.

mugdhagode 09/05/2016 - 07:46
कॉस्मो होम्स काय आहे ? सारखी जाहिरात असते. http://thecosmohomes.in/floor-plans/

In reply to by mugdhagode

mugdhagode 09/05/2016 - 07:55
अशी घरे टिकाउ असतात का ? दर काय असतो ? कोणते मटेरियल वापरतात ? http://thecosmohomes.in/contact-us/

"डोम" (इग्लू बांधतात तशी) हा एक उत्तम पर्याय आहे. सर्कशीचा तंबू पण "डोम"च्या आकारातच असतो. कमीत-कमी खर्चात (जास्तीत जास्त ७० ते ८० हजारात) ३-४ माणसे सहज राहू शकतील असे घर तयार होते. अर्थात ह्या घराला वेगळे स्वयंपाकघर, किंवा वेगळी बेड-रूम असे नसते. पण डोमचे वरील छत षटकोनी आकाराचे असल्याने, त्याचा आधार घेवून ४ वेगळ्या रूम पण बांधता येतात. साधारण पणे ४-५ लाखांत एक डोम आणि त्याचाच आधार घेऊन ४ रूम्स बांधता येतील. डोमचे साहित्य मात्र जुने अँटिनाचे पाइप्स आधाराला, आणि जूने फ्लेक्सची कापडे (छत बांधायला) उपयोगी पडतात.ह्यामुळे खर्च अजून कमी होईल. नीट डागडूजी केली तर डोम साधारणपणे २५-३० वर्षे तरी टिकायला हरकत नसावी. घर कसेही बांधा पण घरातील प्रत्येक मजल्याची उंची मात्र किमान १५-१६ फूट तरी ठेवा.हवा खेळती राहते.

जमिनींचे भाव व आर्थिक बजेटमुळे जागेचा पुरेपूर वापर करण्याकडेच प्रत्येकाचा कल असतो. RCC च्या तुलनेत लोड बेअरींगच्या घराचा देखभाल खर्च कमी असतो व घराचे आयुष्यही जास्त असते, परंतू जाड्या भिंतींमुळे प्रत्यक्ष वापरायला जागा कमी मिळते व पुढेमागे कधी घराचे नूतनीकरण करावयाचे झाल्यास ह्या भिंतींना हात लावता येत नाही. कमी खर्चाच्या व कमी देखभालीच्या तंत्राने बांधलेली घरे फक्त निवारा म्हणून ठिक वाटतात, परंतू सुरक्षिततेच्य (घरफोडी) व दुरुस्तीच्या दृष्टीने कुचकामी ठरतात. प्रीकास्ट व COFFOR तंत्रानी एकदा बांधकाम केल्यास त्यात पुन्हा कधीच बदल करता येत नाहीत. COFFOR मध्ये जेव्हा पहिला स्लॅब पुर्ण होतो त्याच वेळेला स्लॅबखालील भिंतीही बांधल्या जातात. ह्या भिंतीमधून पाण्याचे पाईप,गॅसचे पाईप,ईलेक्ट्रिक, टेलिफोन, व टिव्हीच्या वायर्स ई. अगोदरच टाकल्या जातात, त्यात नंतर बदल करता येत नसल्यामुळे काळजीपुर्वक नियोजन करावे लागते. त्यामुळे मला तरी RCC बांधकाम हा पर्याय योग्य वाटतो. ह्या बांधकामात Filler slab roofs हे तंत्रज्ञान वापरल्यास प्रत्येक स्लॅबमागे बांधकाम साहित्यात ५-१५ % इतकी बचत होते. बांधकामाच्या मजबुतीत कोणताही बदल न होता, स्लॅबच्या सुंदरतेत भर टाकणारे हे तंत्रज्ञान घरातील उष्णतेचे नियंत्रण करते. एका स्ट्रक्चरल इंजिनिअरशी ह्या तंत्रज्ञानावर चर्चा केली आहे. लवकरच मी हा प्रयोग दोन मजली इमारतीच्या पार्किंग स्लॅबवर करून बघणार आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

mugdhagode 10/05/2016 - 09:44
तसेही एकदा बांधले की फार बदल करायचे नाहीतच. त्यामुळे प्रीकास्टही चालेल. पण याची मजबूती व लिकेज प्र्रुफ याबाबत माहिती हवी आहे. खेड्यातही स्वतःची जागा असेल तर असे घर बांधता येईल.

लिओ 11/05/2016 - 22:11
नविन घर बांधकामास शुभेच्छा. आपल्या परिसरातील जुन्या घराला भेटी द्या. तुम्हाला परिसरातील स्थानिक बांधकामाचे मटेरिअलबद्दल माहिती मिळेल. स्थानिक बांधकामाचे मटेरिअल अथवा जवळ उपलब्ध असलेले मटेरिअल बांधकामाचा खर्च कमी करेल. ( संगमरवरी दगड राजस्थान परिसरात मिळतो राजस्थानमध्ये स्वस्त तर महाराष्ट्रा महागच मिळेल) उन्हाळ्यात घर गार व हिवाळ्यात घर उबदार राहण्यास काय उपाय योजना करता येतील याबद्द्ल आर्किटेक्ट बरोबर चर्चा करा. एक विनन्ती रेन वॉटर हारवेस्ट बद्दल जरुर विचार करा.

खर्च कमी करण्यासाठी, व्यवस्थित डिजाईन आणि प्लानिंग करा... डिजाईन = किती स्टील, कॉन्क्रीट (आणि आणखीही बर्याच गोष्टी) लागणार याचा जवळपास अंदाज काढून पुढील अवास्तव खर्च कमी करता येईल. आपल्याकडे बर्यापैकी मिस्त्री लोकांचा अन्दाजपंचे खेळ असतो. त्यांच्या फक्त ऐकीव माहितीवर आणि अनुभवावर, त्यांना वाट्टेल तसे मटेरियल ते वापरत असतात, म्हणूनच चांगल्या स्ट्रक्चरल डिजाईन इंजिनियरकडून डिजाईन करून घेतलेले अति उत्तम! प्लानिंग = योग्य वेळी, योग्य वस्तू, योग्य ठिकाणावरून मिळवता आली व ठरल्यावेळेत कामे झाल्यासही खर्च आटोक्यात राहू शकेल. वरची व्होल एंड ऑल माझी वैयक्तिक मते आहेत, टेक्निकली अगदी १००% करेक्ट असतीलच अशी सांगितलेली नाहीत. मिसिंग प्यारेभाऊ, कॉलिंग एक एक एकटाच! Sandy

In reply to by प्रसाद१९७१

सस्नेह 26/04/2016 - 17:09
अगदी साधे मटेरीअल वापरले तर १५०० प्रती स्क्वे. फूट इतका येऊ शकतो असे आत्ताच एका सिव्हील इंजिनीअरने सांगितले.

पैसा 26/04/2016 - 16:57
बांधकाम साहित्य कोणत्या दर्जाचे वापराल त्यावर खर्च अवलंबून. गेल्या वर्षी आम्ही शेतघर प्रकारात एक १८*१४ ची खोली त्यात संडास बाथरूम बांधली. किचन ओटा, भांड्यासाठी कडाप्पा स्टँड हेही केले. शेतात मिनिमम खर्च करून बांधल्यामुळे वर सिमेंटचे पत्रे आहेत. दारे खिडक्या सिमेंटच्याच रेडीमेड घेतल्या. प्लॅस्टर, रंग काही नाही. कारण लाल चिर्‍यांचेच घर हवे होते. साधारण दर्जाचे प्लंबिंग. फक्त शेण आणून सारवायचा ताप नको म्हणून जमिनीला साध्या टाईल्स वापरल्या. हे सगळे सव्वा दोन लाखात झाले. त्यात संडास बाथरूमचाच खर्च जास्त असावा. बांधकाम कंत्राट देऊन करून घेतले. त्यामुळेही खर्च वाढला. चिर्‍यांच्या अ‍ॅव्हरेज बांधकामाचा कमीत कमी खर्च ८०० रुपये प्रति चौरस फूट असे ऐकले आहे. यात जमिनीची किंमत धरलेली नाही. टाईल्स, प्लंबिंग, भिंतीना प्लॅस्टर, रंगकाम, छत कसले ठरवाल त्याप्रमाणे खर्च वाढत जाईल. आर सी सी चा खर्च अजून जास्त असणार.

In reply to by पैसा

कडाप्पा
सारखे कटाप्पा कटाप्पाच आजकाल ऐकल्यामुळे आधी माहीती असलेला हा शब्द एकदम चुकीचाच वाटला.

पथिक 26/04/2016 - 17:03
मालक सिंग हा प्रसिद्ध आर्कीटेक्ट पर्यावरणपूरक बांधकाम करतो. अगदी सिमेंट व भाजक्या विटा न वापरताही बांधतो. किंमत पण कमी. असं काम करून देणारे ईतर लोकही असतील.

१००० स्क्वे.फू. कार्पेट की बिल्टअप ? घर मजल्याचे बांधणार की खालीच बांधणार ? मजल्याचे असल्यास फूटींग, कॉलम साइज,व स्लॅबच्या जाडीत बचत होते, एक जिना वाढला तरी फार खर्च वाढत नाही. स्टील,सिमेंट,वाळू,वीटा इ.बांधकामाचे मटेरिअल जवळपास उपलब्ध आहे का ? वाहतूक खर्च कमी होऊ शकतो. तालुक्याच्या जागी असल्याने लेबर कॉस्ट कमी होउ शकते. बांधकामाला पाणी भरपुर लागते, टँकर महाग पडतो. बोअरची खात्री नसते. पाण्याची सोय आहे का? सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने स्टील, सिमेंट व विटांचे भाव बरेच कमी झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घराचा प्लॅन मंजूर करून घ्या व एखाद्या चांगल्या स्ट्रक्चरल डिजाईन इंजिनियरकडून स्टीलचे एस्टिमेट काढून घ्या. मटेरिअल स्टोअर करायला बंदीस्त जागा असेल तर स्टील,वाळू व वीटा घेऊन ठेवा. पावसाळ्यात वाळू व वीटा(भाजलेल्या) मिळत नाही किंवा महाग मिळतात. स्टीलला ब्रशने सिमेंटचे पाणी लावल्यास पावसाळ्यात स्टील गंजत नाही.
२. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल?
वॉचमन व बांधकामाला पाणी मारण्याच्या कामाला एकच माणूस ठेवा. स्टोअररूममध्ये त्याची रहाण्याची सोय केली तर उत्तम. सिमेंट ब्लॉकच्या वीटा वेगवेगळ्या लांबी,रूंदी व जाडीत मिळतात. त्या जास्त लांबी व रूंदीच्या वीटा वापरल्यास मॉर्टर बरेच कमी लागते, सिंमेंटच्या वीटांच्या सुबक आकारामूळे बांधकाम ओळंब्यात होते, त्यामूळे प्लॅस्टरला मटेरिअल कमी लागते.
प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो?
हा खर्च वांधकामाला वापरायच्या मटेरिअलवर अवलंबून आहे,जसे स्टील किंवा सिमेंट ब्रँडेड कंपन्यांचे महाग असते. हेच ओट्याचा व जिन्याचा दगड, फरशा,प्लंबिंगचे सामान,खिडक्यांच्या फ्रेम, काचा व ईलेक्ट्रिकचे सामान इत्यादींच्या बाबतीतही लागू होते. तालुक्याच्या ठिकाणी १२०० ते १६००/स्क्वे.फू. इतका खर्च येऊ शकतो. घराचा प्लॅन येथे दिल्यास मार्गदर्शन करण्यास सोपे जाईल.

पथिक 27/04/2016 - 11:34
माझ्या एका मित्राने त्याच्या घरात टाईल्स ऐवजी शहाबादी फारशी लावली. फार सुंदर दिसते आणि पायांनाही छान वाटते. तसेच काही भिंती, बाथरूम तो बांबूच्या बनवून लेपून घेत आहे.

In reply to by पथिक

तसेच काही भिंती, बाथरूम तो बांबूच्या बनवून लेपून घेत आहे.
याच्याबद्दल अधिक विचारून सांगाल का? जसे की... ... मजबूती आणि टिकाऊ पणाच्या कसोटीवर ह्या भिंतीचा काय स्कोअर आहे? ... या भिंतीवर काय आहे? सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, लाकडी फ्लोअर किंवा आणखी काही. ... लिंपण्यासाठी काय वापरत आहे? ... लिंपून झाल्यानंतर भिंतीची एकून जाडी काय आहे/होईल? ... या भिंतीत खिडक्या वगैरे कशाच्या आणि कशा बसवल्या आहेत/बसवणार आहे? ... या प्रकारच्या भिंतीची एकूण लांबी आणि त्यासाठी किती खर्च आला/येईल? ... किती वेळात काम पुर्ण झाले/होईल? फ़ोटो वगैरे मिळाला तर बढियाच होईल! धन्यवाद, Sandy

In reply to by चांदणे संदीप

पथिक 03/05/2016 - 12:05
माझ्या मित्राने तुमच्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत: .. मजबूती आणि टिकाऊ पणाच्या कसोटीवर ह्या भिंतीचा काय स्कोअर आहे? The wall is equally strong as our brink walls. Any furniture you want to hang on the wall has to be planned first, you cannot hammer nails or screw. Wall shape can be as you want so we create niches, shelves etc in wall itself. ... या भिंतीवर काय आहे? सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे, लाकडी फ्लोअर किंवा आणखी काही. Currently this is within a flat so we have a RCC slab above. But I am building a farmhouse where we have manglore tiled roof above in bamboo framing ofcourse. ... लिंपण्यासाठी काय वापरत आहे? Mud plaster (mixture of mud, cowdung, jaggery, hay, rice husk, hydrated lime) ... लिंपून झाल्यानंतर भिंतीची एकून जाडी काय आहे/होईल? Pure load bearing mud wall can go upto 2ft thick. This wall is a partition wall not load bearing. Besides it is mudcrete (wattle and daub) so thickness will be less than 6 inches. ... या भिंतीत खिडक्या वगैरे कशाच्या आणि कशा बसवल्या आहेत/बसवणार आहे? Timber framing for structure, doors windows and bamboo wattle is planned together. There are videos on youtube showing how its done.. I learnt partly from youtube :) ... या प्रकारच्या भिंतीची एकूण लांबी आणि त्यासाठी किती खर्च आला/येईल? Me aajun kharcha kadhla niahiye. But it will cost more than a normal brickwall in city. On a fram house where local bamboo, timber, mud etc is available it will be much cheaper. ... किती वेळात काम पुर्ण झाले/होईल? Takes more time.. almost twice. Mud mortor has to be soaked for a week before using. Main problem is there are no trained labour and normal labour are happy to do brick wall as they think its easier. Best part is mud plaster etc can be done by owners (family and friends). Its safe and fun!

In reply to by पथिक

तुमच्या मित्राला खूप खूप धन्यवाद सांगा या उत्तरांसाठी. लाकडाच्या (घराच्या)कामासाठी आपल्याकडे चांगले कामगार व पद्धती नाहीयेत हेच दिसून येते यावरून. मला स्वत:ला तर लाकडांच्या घरासाठी काम करायला खूप आवडते! (अर्थात, फक्त प्लॅनिंग करायला, Drawing काढायला वगैरे!) असो, तुमच्या मित्राला शुभेच्छा! Sandy

नमकिन 27/04/2016 - 18:33
RCF Rapidwall तंत्राने बांधकाम करा, फायदा आहे.

महाराष्ट्रात RCF Rapidwall प्रकारचे काम करणार्‍या एजंसीचा पत्ता देऊ शकाल का ? प्रत्यक्ष काम कसे करतात ते बघता येईल. मागे COFFOR तंत्रानी केलेले बांधकाम बघितले होते. स्थानिक ठेकेदारांना ह्या प्रकारच्या बांधकामाचा अनुभव नसल्याने कंपनीने ट्रेन केलेल्या ठेकेदारांकडून हे काम करून घ्यावे लागते, त्यामुळे पारंपारीक बांधकामांपेक्षा हे बांधकाम महाग पडते. वेळ मात्र बराच वाचतो.

In reply to by मार्मिक गोडसे

क्रेक्ट है जी! असल्या तंत्रज्ञानाला स्वीकारायला अजूनही लोक तयार नाहीयेत. मागे एकदा नाशिकला गेलो होतो एका NGO ला भेटायला. त्यावेळेला ते लोक एक लाखाच्या आसपास खर्च असणारी एकमजली, वन रूम किचन टाईप घरे बांधून देणारे तंत्रज्ञान शोधत होते. ते तसे मिळालेही त्यांना. पण पुढे ते फक्त अंगणवाडीच्या इमारती(?) सरकारी छोटी मोठी कार्यालये आणि आदिवासींसाठी/गरीबांसाठी डोंगरात घरे, अशीच कामे करीत आहेत. याला खूप वर्षे उलटून गेली. इथे(पुण्यात वगैरे) कुणालाही ते तंत्रज्ञान माहीत नाही! RCC सोडून इतर प्रकारच्या बांधकामांना कधी पाहणार आहोत आपण काय माहीत. नाही म्हणायला Precast आलंय पुण्या-मुंबईत. पण पुन्हा, ते फक्त मोठ्या कामांसाठीच वापरले जातेय. जसे की, पूल, पार्किंगच्या इमारती किंवा फार मोठ्या स्केलवर वसवलेले गृहप्रकल्प! असो, धागाकर्ते तुम्ही या सगळ्यात लक्ष न घालता RCC नेच बांधा. सिम्पल एंड स्ट्रेट! :) धन्यवाद, Sandy

नमकिन 04/05/2016 - 19:08
प्रियदर्शनी इमारत येथे संपर्क साधावा, हे तंत्र वापरुन नक्की फायदा होतो.

अनंत छंदी 05/05/2016 - 22:07
एकूणच खर्च कमी करण्यासाठी लॉरी बेकर या नामांकिस्तूविशारदाची पुस्तके वाचावीत. ते आता हयात नाहीत पण त्यांनी स्थापन केलेली संस्था कॉस्टफोर्ड केरळात काम करते त्यांनी अनेक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. नेटवर सर्च करून पहा.

mugdhagode 09/05/2016 - 07:46
कॉस्मो होम्स काय आहे ? सारखी जाहिरात असते. http://thecosmohomes.in/floor-plans/

In reply to by mugdhagode

mugdhagode 09/05/2016 - 07:55
अशी घरे टिकाउ असतात का ? दर काय असतो ? कोणते मटेरियल वापरतात ? http://thecosmohomes.in/contact-us/

"डोम" (इग्लू बांधतात तशी) हा एक उत्तम पर्याय आहे. सर्कशीचा तंबू पण "डोम"च्या आकारातच असतो. कमीत-कमी खर्चात (जास्तीत जास्त ७० ते ८० हजारात) ३-४ माणसे सहज राहू शकतील असे घर तयार होते. अर्थात ह्या घराला वेगळे स्वयंपाकघर, किंवा वेगळी बेड-रूम असे नसते. पण डोमचे वरील छत षटकोनी आकाराचे असल्याने, त्याचा आधार घेवून ४ वेगळ्या रूम पण बांधता येतात. साधारण पणे ४-५ लाखांत एक डोम आणि त्याचाच आधार घेऊन ४ रूम्स बांधता येतील. डोमचे साहित्य मात्र जुने अँटिनाचे पाइप्स आधाराला, आणि जूने फ्लेक्सची कापडे (छत बांधायला) उपयोगी पडतात.ह्यामुळे खर्च अजून कमी होईल. नीट डागडूजी केली तर डोम साधारणपणे २५-३० वर्षे तरी टिकायला हरकत नसावी. घर कसेही बांधा पण घरातील प्रत्येक मजल्याची उंची मात्र किमान १५-१६ फूट तरी ठेवा.हवा खेळती राहते.

जमिनींचे भाव व आर्थिक बजेटमुळे जागेचा पुरेपूर वापर करण्याकडेच प्रत्येकाचा कल असतो. RCC च्या तुलनेत लोड बेअरींगच्या घराचा देखभाल खर्च कमी असतो व घराचे आयुष्यही जास्त असते, परंतू जाड्या भिंतींमुळे प्रत्यक्ष वापरायला जागा कमी मिळते व पुढेमागे कधी घराचे नूतनीकरण करावयाचे झाल्यास ह्या भिंतींना हात लावता येत नाही. कमी खर्चाच्या व कमी देखभालीच्या तंत्राने बांधलेली घरे फक्त निवारा म्हणून ठिक वाटतात, परंतू सुरक्षिततेच्य (घरफोडी) व दुरुस्तीच्या दृष्टीने कुचकामी ठरतात. प्रीकास्ट व COFFOR तंत्रानी एकदा बांधकाम केल्यास त्यात पुन्हा कधीच बदल करता येत नाहीत. COFFOR मध्ये जेव्हा पहिला स्लॅब पुर्ण होतो त्याच वेळेला स्लॅबखालील भिंतीही बांधल्या जातात. ह्या भिंतीमधून पाण्याचे पाईप,गॅसचे पाईप,ईलेक्ट्रिक, टेलिफोन, व टिव्हीच्या वायर्स ई. अगोदरच टाकल्या जातात, त्यात नंतर बदल करता येत नसल्यामुळे काळजीपुर्वक नियोजन करावे लागते. त्यामुळे मला तरी RCC बांधकाम हा पर्याय योग्य वाटतो. ह्या बांधकामात Filler slab roofs हे तंत्रज्ञान वापरल्यास प्रत्येक स्लॅबमागे बांधकाम साहित्यात ५-१५ % इतकी बचत होते. बांधकामाच्या मजबुतीत कोणताही बदल न होता, स्लॅबच्या सुंदरतेत भर टाकणारे हे तंत्रज्ञान घरातील उष्णतेचे नियंत्रण करते. एका स्ट्रक्चरल इंजिनिअरशी ह्या तंत्रज्ञानावर चर्चा केली आहे. लवकरच मी हा प्रयोग दोन मजली इमारतीच्या पार्किंग स्लॅबवर करून बघणार आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

mugdhagode 10/05/2016 - 09:44
तसेही एकदा बांधले की फार बदल करायचे नाहीतच. त्यामुळे प्रीकास्टही चालेल. पण याची मजबूती व लिकेज प्र्रुफ याबाबत माहिती हवी आहे. खेड्यातही स्वतःची जागा असेल तर असे घर बांधता येईल.

लिओ 11/05/2016 - 22:11
नविन घर बांधकामास शुभेच्छा. आपल्या परिसरातील जुन्या घराला भेटी द्या. तुम्हाला परिसरातील स्थानिक बांधकामाचे मटेरिअलबद्दल माहिती मिळेल. स्थानिक बांधकामाचे मटेरिअल अथवा जवळ उपलब्ध असलेले मटेरिअल बांधकामाचा खर्च कमी करेल. ( संगमरवरी दगड राजस्थान परिसरात मिळतो राजस्थानमध्ये स्वस्त तर महाराष्ट्रा महागच मिळेल) उन्हाळ्यात घर गार व हिवाळ्यात घर उबदार राहण्यास काय उपाय योजना करता येतील याबद्द्ल आर्किटेक्ट बरोबर चर्चा करा. एक विनन्ती रेन वॉटर हारवेस्ट बद्दल जरुर विचार करा.
लेखनप्रकार
माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत १. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो? २. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल? ३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ? ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.