मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नवरा: तुमच्या रोजच्या कटकटींमुळे मी त्रासून गेलो आहे. आत्महत्येचा विचार मनात येतो आहे. बायको: "खुशाल कर, कुणी रोखले आहे तुला? पण लक्षात ठेव, लग्नात मला जन्म भर पोसण्याचे वचन दिले होते तुझी दोन लेकरं आहेत. त्यांचा उद्धारही तुलाच करायचा आहे. नवरा: माझा कोट्यवधीचा विमा आहे, काही कमी पडणार नाही तुला. बायको: तेवढ्या पैश्यांनी काही ही होणार नाही. ज्या मुलीच्या बापाने आत्महत्या केली आहे, तिला लग्नाच्या बाजारात खपविण्यासाठी भरपूर हुंडा द्यावा लागेल. मुलीचे लग्न करून ही जवाबदारी संपता नाही. त्यासाठी आठ-दहा कोटी लागतील. बायको: तुझ्या मुलालाही पुढचे शिक्षण अमेरिकेत घ्यायचे आहे.

तरीही....(विडंबन)

श्वेता२४ ·

श्वेता२४ Wed, 02/11/2026 - 11:32
मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद

श्वेता२४ Wed, 02/11/2026 - 11:32
मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद
लेखनविषय:
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

(शशक-एक पायाचा कावळा)

कर्नलतपस्वी ·
पेरणा फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक, म्हणाले...... मिटवून हिशोब टाक

तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक

विवेकपटाईत ·

अहो फोडा आणि झोडा नीती गोरे ईंग्रज आणि काळे ईंग्रज सर्वानाच सोयीची आहे नव्हे का? पूर्वीचा मित्र सद्दाम तेल देण्याच्या विरोधात गेला त्याला दहशतवादी ठरवुन मारला. गद्दाफीने नखे दाखवली त्याचेही तेच केले. लादेन ला शीतयुद्धाच्या काळात पोसला, गरज सरली न मग स्वतःच ९/११ घडवुन त्याला दोषी ठरवुन टिपला. वदंता अशी आहे की भारत रशियाकडुन तेल घेतोय नी सौदीचे नुकसान होतेय, म्हणुन त्यांनी तात्यांना सुपारी दिलिय. आता तात्या युक्रेनच्या नथीतुन तीर मारुन ही तेल आयात थांबवायला बघताहेत. पण जिथे जर्जर ईराणने अमेरिकेचे ऐकले नाही तिथे भारत काय ऐकेल? म्हणुन ही फो. नी झो. नीती आरंभली आहे.

साहना Sat, 09/06/2025 - 22:51
भारताने आपली शेती आणि दुग्ध मार्केट खुले करावे हि अमेरिकन मागणी अत्यंत रास्त आहे आणि तसे नको असेल तर अमेरिकन मार्केट भारतासाठी बंद राहील हे सुद्धा योग्य आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हाच नियम आहे. भारतीय शेतकरी हे अत्यंत फुकटे आणि अकार्यक्षम आहेत. पाण्याची नासाडी, हवेचे प्रदूषण करून अत्यंत कमी पीक पिकवतात आणि वरून इतर करदात्याकडून सबसिडी उचलतात. त्याशिवाय ऍन सुद्धा हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि भेसळ युक्त आहे ह्यांत सुद्धा शंका नाही. ह्यांत शेतकऱ्यांची चूक नाही. भारतीय सरकारनेच नियम करून त्यांना ह्या चक्रांत सापडवले आहे. छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी शेती मोठया आणि जास्त कार्यक्षम शेतकऱ्यांना विकून शहराच्या दिशेने इतर धंद्यांत लक्ष घातले पाहिजे. भारतीय शेती हि आधुनिक आणि यांत्रिकी झाली पाहिजे. त्याशिवाय भारतीय लोकांना गरिबीतून वर येणे शक्य नाही. ट्रम्प तात्यांची मागणी अत्यंत रास्त आहे.

In reply to by साहना

सुक्या Sat, 09/06/2025 - 23:00
भारतीय शेतकरी हे अत्यंत फुकटे आणि अकार्यक्षम आहेत हे एकदम मान्य. त्यावर सुधारणा अगदी आवश्यक आहेच. परंतु दुसर्‍याच्या घराच्या भिंती बांधायला आपल्या घराच्या विटा द्याव्या का?

In reply to by साहना

विवेकपटाईत Sun, 09/07/2025 - 07:58
भारतातील शेतकरी निकृष्ट दर्जाचे अन्न पिकवितात हा निष्कर्षाला काही आधार आहे का? भेसळ शेतकेरी करत नाही. तसे ही गहू तांदूळ, डाळी भेसळ जवळपास नाही. प्रश्न हा असायला पाहिजे, अमेरिकन गायींचे दूध हे खरोखर गायीचे दूध आहे का? काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी अशोक नगर मध्य प्रदेशात एका नातेवाईक कडे गेलो होतो. त्या भागात मराठी जमीनदार आणि शेतकरी ही आहेत. एक मराठी जमिंदारच्या वाड्यात अनेक दुकाने आहेत. त्यात ते ही ट्रेक्टर विकतात. त्यांच्या मते जेंव्हा शेतकरी बैलाने शेती करत होता तेंव्हा कर्ज दहा ते वीस हजार. पण ट्रेक्टर घेतल्या नंतर ते कर्ज वाढून काही लाख होते. कारण शेतीचा आकार छोटा असतो. ही परिस्थिति. ते जुने ट्रेक्टर विकत घेऊन, दुरुस्त करून स्वस्तात विकतात. शेतीत बैल वापरणे त्यांना जास्त उपयुक्त.

In reply to by विवेकपटाईत

कर्नलतपस्वी Sun, 09/07/2025 - 08:54
७२-७३ मधे पडलेल्या भिषण दुष्काळात दयाळू अमेरिकेने किड्यासह दिलेल्या लाल ज्वारी ,मका आणी सकस लाल गव्हांवर बरीच भारतीय बाळकं आणी तरूण धष्टपुष्ट झालेले बघीतले आहेत. त्यामुळेच आता अमेरिकन दुध घेऊन पांग फेडण्याची संधी भारतीयांनी सोडू नये.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Sun, 09/07/2025 - 09:03
एव्हढे पिकवतो की आता अन्नधान्य आयात करावेच लागत नाही. तरीही कृ.बु.ला विचारता ती म्हणाली "net exporter of major grains like wheat and rice; imports are primarily for specific needs, such as pulses, due to high domestic demand, or for specific situations" Key reasons for India's food grain imports: Pulses: India is a major importer of pulses because domestic demand often exceeds production, making it a persistent import requirement, despite increasing domestic production.

In reply to by साहना

मारवा Mon, 09/08/2025 - 07:21
The Sovereignty Debate: Trade Rules vs. Food Security The larger concern in Delhi is that Trump’s tariffs are not about economic balance but political leverage. Framing the issue around India’s Russia ties gives it geopolitical cover, but insiders say the real agenda is agricultural market access. Former JNU professor Biswajit Dhar called the move “a sovereignty challenge.” “You cannot dictate trade terms that endanger food security and rural livelihoods. The WTO exists for a reason.” India has long defended its right to food sovereignty, enshrined in laws like the National Food Security Act and supported by minimum support prices (MSP) and public procurement systems. Opening to U.S. agri imports would undermine price protections and risk destabilising grain markets. https://www.google.com/amp/s/eng.ruralvoice.in/amp/latest-news/india-fa… जेव्हा दिल्लीत शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन झाले तेव्हा मोदी सरकारने माघार घेतली होती. त्यावेळेस हे सरकार "शेतकरीविरोधी" आहे असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. आता जी भूमिका मोदी सरकारने dairy आणि कृषी क्षेत्रा संदर्भात अमेरिके विरोधात घेतलेली आहे. यावर विरोधक काय म्हणतात ? माझ्या मते मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याची क्षमता गमावून बसलेली आहे. नांगी टाकण्यात आलेली आहे. आणि शोकांतिका म्हणजे त्यासाठी त्यांचे appreciation सुद्धा होत नाहीये. कृषी आणि डेअरी 100 टक्के ओपन करावे असे माझे मत आहे. आणि अमूल सारख्या संस्था मोडून काढाव्या असे माझे मत आहे. https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/chandigar… या शेतकरी संघटना समोर मोदी सरकार झुकलेले आहे.

In reply to by मारवा

कर्नलतपस्वी Tue, 09/09/2025 - 09:46
एकीकडे तात्या आपल्या ऊद्योजकांना इतर देशांना काॅन्ट्रॅक्ट देऊ नका म्हणतात आणी दुसरीकडे अमेरिकन दुध आणी कृषी क्षेत्रास भारतात पाय पसरू द्या म्हणतात. यावरून काय समजायचे ते समजा. सरकार देशहित मधे काम करत असते. सध्याचे सरकारही तेच करत आहे. पं.प्र. शास्त्री, अटलजी आणी आता मोदी यांनी अमेरिकन धमक्यांना भीक घातली नाही. फक्त एकच गोष्ट हवी ,कितीही अंतर्विरोध असेल पण जागतीक पातळीवर सर्वजण संघटीत हवे.

In reply to by साहना

सुबोध खरे Mon, 09/08/2025 - 19:49
अमेरिकेत मिळणारे बहुतेक पदार्थ हे जेनेटिकली मॉडिफाईड अन्नापासून बनलेले असतात याशिवाय बहुसंख्य पशुखाद्य हे जेनेटिकली मॉडिफाइड आहे. याचा दूरगामी परिणाम काय आहे हे अजून माहिती नाही Genetically modified (GM) crops, such as corn, soybeans, cotton, canola, and sugar beets, are widely grown in the United States, with over 90% of these major commodity crops using GM varieties. पण ते सर्व अमेरिकी जनतेच्या गळी उतरवले आहे. फायझर मॉडर्न ची लस यांचे वाईट परीनं आता दृगोच्चर होऊ लागले आहेत. असले अन्न भारतात आणून भारतीय शेतकऱ्यांना उपाशी मारण्यापेक्षा ते न आलेलेच बरे. While their primary diet is vegetarian, some dairy cows are fed non-vegetarian ingredients, which has led to trade issues with India due to cultural and religious concerns. अमेरिकेत शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते USDA Expediting $10 Billion in Direct Economic Assistance to Agricultural Producers https://www.google.com/search?q=genetically+modified+crops+in+the+united+states&rlz=1C1GCEA_enIN1132IN1132&oq=genetically+modified+crops+IN+USA&gs_lcrp=EgZjaHJvbWUqCAgCEAAYFhgeMgYIABBFGDkyCQgBEAAYChiABDIICAIQABgWGB4yCggDEAAYChgWGB4yCAgEEAAYFhgeMggIBRAAGBYYHjIICAYQABgWGB4yBwgHEAAY7wUyBwgIEAAY7wUyCggJEAAYgAQYogTSAQoxMzUzM2owajE1qAIIsAIB8QUFyJkN5ZcKRQ&sourceid=chrome&ie=UTF-8 यामुळे अमेरिकेने/ आणि अमेरिकेत राहणाऱ्यांनी भारताला शेती बद्दल अक्कल शिकवायला जाऊ नये.

In reply to by सुबोध खरे

सुक्या Mon, 09/08/2025 - 22:24
यामुळे अमेरिकेने/ आणि अमेरिकेत राहणाऱ्यांनी भारताला शेती बद्दल अक्कल शिकवायला जाऊ नये. +१ अमेरिकेत जे जे काही खाद्य विकत मिळते त्यातले अगदी ७०% तरी जेनेटिकली मॉडिफाईड अन्नापासून बनलेले असते. त्यावर त्याचे शेल्फ लाईफ वाढवायसाठी भरमसाठ केमिकल टाकलेले असतात. त्याउपर आजवर रेडी टु ईट या बाबीचा प्रसार ईतका झाला आहे की अमेरिकन लोकांना भारतीय लोक बनवता तसे अन्न बनवताच येत नाही. एकतर कच्या भाज्या खाणे किंवा जे जसे मिळेल तसे खाणे एवढेच त्यांना येते. त्यामुळे अमेरिकन शेती उत्पादने दिसायला कीतीही सुंदर असली तरी ती ब्याद भारतात यायलाच नको.

कर्नलतपस्वी Sun, 09/07/2025 - 05:34
प्रथमदर्शनी विडंबन म्हणून लिहीलेला लेख बरेच काही सांगून जातो. पिझ्झा बर्गर ने जर्जर होणारी पिढी अमेरिकन दुध पिवून सशक्त होईल. बदामाची आलेली खेप परत पाठवली हे ही चुकीचे पाऊल होते. काळी मिरी,लवंगा,दालचिनी सर्व शेती अमेरिकेला दिली तर उत्पादन नक्कीच वाढेल व भारतीय अकार्यक्षम शेतकरी कार्यक्षम मजदूर नक्कीच बनेल. भारतीय इकाॅनाॅमीक चांगले होईल व अमेरिकन बेरोजगारांना मिळणाऱ्या खिरापती प्रमाणे आपल्या इथे पण वाटप करता येईल. आणी टॅक्स पेयर चा पैसा सत्कारणी लागेल.

In reply to by कर्नलतपस्वी

nutanm Sun, 09/07/2025 - 06:16
विडमबनात्मक छान लेख. पूर्वीची सरकारे हेच तर करून आम्हा सामान्यनिम्नवर्गीय मध्यमवर्गीयाना गरीबीच््या खाईत लोटले होते . नको आठवणे ते लहानपण व शिक्षण पूर्ण होईपर्यतची गरिबी.. फारशी नन्तरही सुटली नाही पण छोट्या गरजान्साठी मग नोकरीला लागल्यावरचा थोडा पैसा तरी हाताशी होता. किचित खाऊपिऊ शकणे व कपडे अशा अत्यावश्यक गरजा तरी माझ्या मीच पुर्या करू शकत होते.

nutanm Sun, 09/07/2025 - 06:35
अरथात याला कुटम्बातील कर्त्या व्यक्तीच्या अगदी थोङ्या चुकाही कारणीभूत होत्या.. पण सतत महागाई वाढणे ईन्कमटक्स व निर्वासित कर बान्गला देश युद्धामुळे लादून आधीच कमी असलेला वडिलान्चा पगार अजून कमी येऊन घर गरिबीत व बिनपैशामुळे घरात सर्वच वस्तून्ची टन्चाईमुळे साबण अन्न् धान्य पुरेसे कापड कपडे स्वच्छते करिता अत्यावशक असलेलेही घरात नसे त्यामुळे मलातरी घर अस्वचछ वाटे जे आता होत नाही कारण माणसाच्या मानाने ऊत्पन्न पुरून ऊरेल इतके आहे त्यामुळे भविष्याची तरतूद करून या ज्येष्ठ वयाला आरामात रहाता येते एकुलत्या मुलीचे कोडकौतुक पुरवता येते अर्थात तीचे ती पण मिळविते पण लहानपणी तिच्या खूप कौतुकाने सर्व पुरवता आले याचे एक समाधान आहे जे जेआम्हाला मिळाले नाही ते सर्व व त्यावरसुद्धा कौतुक करता आले.

nutanm Sun, 09/07/2025 - 06:39
अरथात याला कुटम्बातील कर्त्या व्यक्तीच्या अगदी थोङ्या चुकाही कारणीभूत होत्या.. पण सतत महागाई वाढणे ईन्कमटक्स व निर्वासित कर बान्गला देश युद्धामुळे लादून आधीच कमी असलेला वडिलान्चा पगार अजून कमी येऊन घर गरिबीत व बिनपैशामुळे घरात सर्वच वस्तून्ची टन्चाईमुळे साबण अन्न् धान्य पुरेसे कापड कपडे स्वच्छते करिता अत्यावशक असलेलेही घरात नसे त्यामुळे मलातरी घर अस्वचछ वाटे जे आता होत नाही कारण माणसाच्या मानाने ऊत्पन्न पुरून ऊरेल इतके आहे त्यामुळे भविष्याची तरतूद करून या ज्येष्ठ वयाला आरामात रहाता येते एकुलत्या मुलीचे कोडकौतुक पुरवता येते अर्थात तीचे ती पण मिळविते पण लहानपणी तिच्या खूप कौतुकाने सर्व पुरवता आले याचे एक समाधान आहे जे जेआम्हाला मिळाले नाही ते सर्व व त्यावरसुद्धा कौतुक करता आले.

एफ ३५ विमाने खरेदी करण्यास भारताने दिलेला नकार, रशिया/चीन बरोबरचे संबंध आणी सौदी/अमेरिकेकडुन तेल घेण्यास भारताने दिलेला नकार ह्यामुळे ट्रम्प आणि त्यांची लॉबी खवळली आहे. पाकिस्तानसारखे भारताला पटवता येइल असा ट्रम्प ह्यांचा गैरसमज होता.

गामा पैलवान Mon, 09/08/2025 - 17:50
माझ्या मते नावारोनानांनी ब्राह्मण हा शब्द 'बोस्टन ब्राह्मिन' या संदर्भात वापरलेला आहे. बोब्रा विषयी अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Boston_Brahmin बोस्टन ब्राह्मिन यांचा अर्थ प्रस्थापित उच्चभ्रू पैसेवाले असा होतो. याचा भारतातल्या ब्राह्मण नामे जातीशी वा तत्सम वर्गाशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेकपटाईत Wed, 09/10/2025 - 17:18
या लेखात भारतीय उद्योगपतींच्या संदर्भात ब्राम्हण शब्द वापरला आहे. जगात अस्थिरता पसरवून तिथेले उद्योग नष्ट करणे हा अमेरिकेचा प्रिय खेळ आहे.

अहो फोडा आणि झोडा नीती गोरे ईंग्रज आणि काळे ईंग्रज सर्वानाच सोयीची आहे नव्हे का? पूर्वीचा मित्र सद्दाम तेल देण्याच्या विरोधात गेला त्याला दहशतवादी ठरवुन मारला. गद्दाफीने नखे दाखवली त्याचेही तेच केले. लादेन ला शीतयुद्धाच्या काळात पोसला, गरज सरली न मग स्वतःच ९/११ घडवुन त्याला दोषी ठरवुन टिपला. वदंता अशी आहे की भारत रशियाकडुन तेल घेतोय नी सौदीचे नुकसान होतेय, म्हणुन त्यांनी तात्यांना सुपारी दिलिय. आता तात्या युक्रेनच्या नथीतुन तीर मारुन ही तेल आयात थांबवायला बघताहेत. पण जिथे जर्जर ईराणने अमेरिकेचे ऐकले नाही तिथे भारत काय ऐकेल? म्हणुन ही फो. नी झो. नीती आरंभली आहे.

साहना Sat, 09/06/2025 - 22:51
भारताने आपली शेती आणि दुग्ध मार्केट खुले करावे हि अमेरिकन मागणी अत्यंत रास्त आहे आणि तसे नको असेल तर अमेरिकन मार्केट भारतासाठी बंद राहील हे सुद्धा योग्य आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हाच नियम आहे. भारतीय शेतकरी हे अत्यंत फुकटे आणि अकार्यक्षम आहेत. पाण्याची नासाडी, हवेचे प्रदूषण करून अत्यंत कमी पीक पिकवतात आणि वरून इतर करदात्याकडून सबसिडी उचलतात. त्याशिवाय ऍन सुद्धा हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि भेसळ युक्त आहे ह्यांत सुद्धा शंका नाही. ह्यांत शेतकऱ्यांची चूक नाही. भारतीय सरकारनेच नियम करून त्यांना ह्या चक्रांत सापडवले आहे. छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी शेती मोठया आणि जास्त कार्यक्षम शेतकऱ्यांना विकून शहराच्या दिशेने इतर धंद्यांत लक्ष घातले पाहिजे. भारतीय शेती हि आधुनिक आणि यांत्रिकी झाली पाहिजे. त्याशिवाय भारतीय लोकांना गरिबीतून वर येणे शक्य नाही. ट्रम्प तात्यांची मागणी अत्यंत रास्त आहे.

In reply to by साहना

सुक्या Sat, 09/06/2025 - 23:00
भारतीय शेतकरी हे अत्यंत फुकटे आणि अकार्यक्षम आहेत हे एकदम मान्य. त्यावर सुधारणा अगदी आवश्यक आहेच. परंतु दुसर्‍याच्या घराच्या भिंती बांधायला आपल्या घराच्या विटा द्याव्या का?

In reply to by साहना

विवेकपटाईत Sun, 09/07/2025 - 07:58
भारतातील शेतकरी निकृष्ट दर्जाचे अन्न पिकवितात हा निष्कर्षाला काही आधार आहे का? भेसळ शेतकेरी करत नाही. तसे ही गहू तांदूळ, डाळी भेसळ जवळपास नाही. प्रश्न हा असायला पाहिजे, अमेरिकन गायींचे दूध हे खरोखर गायीचे दूध आहे का? काही वर्षांपूर्वीची गोष्ट मी अशोक नगर मध्य प्रदेशात एका नातेवाईक कडे गेलो होतो. त्या भागात मराठी जमीनदार आणि शेतकरी ही आहेत. एक मराठी जमिंदारच्या वाड्यात अनेक दुकाने आहेत. त्यात ते ही ट्रेक्टर विकतात. त्यांच्या मते जेंव्हा शेतकरी बैलाने शेती करत होता तेंव्हा कर्ज दहा ते वीस हजार. पण ट्रेक्टर घेतल्या नंतर ते कर्ज वाढून काही लाख होते. कारण शेतीचा आकार छोटा असतो. ही परिस्थिति. ते जुने ट्रेक्टर विकत घेऊन, दुरुस्त करून स्वस्तात विकतात. शेतीत बैल वापरणे त्यांना जास्त उपयुक्त.

In reply to by विवेकपटाईत

कर्नलतपस्वी Sun, 09/07/2025 - 08:54
७२-७३ मधे पडलेल्या भिषण दुष्काळात दयाळू अमेरिकेने किड्यासह दिलेल्या लाल ज्वारी ,मका आणी सकस लाल गव्हांवर बरीच भारतीय बाळकं आणी तरूण धष्टपुष्ट झालेले बघीतले आहेत. त्यामुळेच आता अमेरिकन दुध घेऊन पांग फेडण्याची संधी भारतीयांनी सोडू नये.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नलतपस्वी Sun, 09/07/2025 - 09:03
एव्हढे पिकवतो की आता अन्नधान्य आयात करावेच लागत नाही. तरीही कृ.बु.ला विचारता ती म्हणाली "net exporter of major grains like wheat and rice; imports are primarily for specific needs, such as pulses, due to high domestic demand, or for specific situations" Key reasons for India's food grain imports: Pulses: India is a major importer of pulses because domestic demand often exceeds production, making it a persistent import requirement, despite increasing domestic production.

In reply to by साहना

मारवा Mon, 09/08/2025 - 07:21
The Sovereignty Debate: Trade Rules vs. Food Security The larger concern in Delhi is that Trump’s tariffs are not about economic balance but political leverage. Framing the issue around India’s Russia ties gives it geopolitical cover, but insiders say the real agenda is agricultural market access. Former JNU professor Biswajit Dhar called the move “a sovereignty challenge.” “You cannot dictate trade terms that endanger food security and rural livelihoods. The WTO exists for a reason.” India has long defended its right to food sovereignty, enshrined in laws like the National Food Security Act and supported by minimum support prices (MSP) and public procurement systems. Opening to U.S. agri imports would undermine price protections and risk destabilising grain markets. https://www.google.com/amp/s/eng.ruralvoice.in/amp/latest-news/india-fa… जेव्हा दिल्लीत शेतकरी कायद्या विरोधात आंदोलन झाले तेव्हा मोदी सरकारने माघार घेतली होती. त्यावेळेस हे सरकार "शेतकरीविरोधी" आहे असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. आता जी भूमिका मोदी सरकारने dairy आणि कृषी क्षेत्रा संदर्भात अमेरिके विरोधात घेतलेली आहे. यावर विरोधक काय म्हणतात ? माझ्या मते मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याची क्षमता गमावून बसलेली आहे. नांगी टाकण्यात आलेली आहे. आणि शोकांतिका म्हणजे त्यासाठी त्यांचे appreciation सुद्धा होत नाहीये. कृषी आणि डेअरी 100 टक्के ओपन करावे असे माझे मत आहे. आणि अमूल सारख्या संस्था मोडून काढाव्या असे माझे मत आहे. https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/chandigar… या शेतकरी संघटना समोर मोदी सरकार झुकलेले आहे.

In reply to by मारवा

कर्नलतपस्वी Tue, 09/09/2025 - 09:46
एकीकडे तात्या आपल्या ऊद्योजकांना इतर देशांना काॅन्ट्रॅक्ट देऊ नका म्हणतात आणी दुसरीकडे अमेरिकन दुध आणी कृषी क्षेत्रास भारतात पाय पसरू द्या म्हणतात. यावरून काय समजायचे ते समजा. सरकार देशहित मधे काम करत असते. सध्याचे सरकारही तेच करत आहे. पं.प्र. शास्त्री, अटलजी आणी आता मोदी यांनी अमेरिकन धमक्यांना भीक घातली नाही. फक्त एकच गोष्ट हवी ,कितीही अंतर्विरोध असेल पण जागतीक पातळीवर सर्वजण संघटीत हवे.

In reply to by साहना

सुबोध खरे Mon, 09/08/2025 - 19:49
अमेरिकेत मिळणारे बहुतेक पदार्थ हे जेनेटिकली मॉडिफाईड अन्नापासून बनलेले असतात याशिवाय बहुसंख्य पशुखाद्य हे जेनेटिकली मॉडिफाइड आहे. याचा दूरगामी परिणाम काय आहे हे अजून माहिती नाही Genetically modified (GM) crops, such as corn, soybeans, cotton, canola, and sugar beets, are widely grown in the United States, with over 90% of these major commodity crops using GM varieties. पण ते सर्व अमेरिकी जनतेच्या गळी उतरवले आहे. फायझर मॉडर्न ची लस यांचे वाईट परीनं आता दृगोच्चर होऊ लागले आहेत. असले अन्न भारतात आणून भारतीय शेतकऱ्यांना उपाशी मारण्यापेक्षा ते न आलेलेच बरे. While their primary diet is vegetarian, some dairy cows are fed non-vegetarian ingredients, which has led to trade issues with India due to cultural and religious concerns. अमेरिकेत शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जाते USDA Expediting $10 Billion in Direct Economic Assistance to Agricultural Producers https://www.google.com/search?q=genetically+modified+crops+in+the+united+states&rlz=1C1GCEA_enIN1132IN1132&oq=genetically+modified+crops+IN+USA&gs_lcrp=EgZjaHJvbWUqCAgCEAAYFhgeMgYIABBFGDkyCQgBEAAYChiABDIICAIQABgWGB4yCggDEAAYChgWGB4yCAgEEAAYFhgeMggIBRAAGBYYHjIICAYQABgWGB4yBwgHEAAY7wUyBwgIEAAY7wUyCggJEAAYgAQYogTSAQoxMzUzM2owajE1qAIIsAIB8QUFyJkN5ZcKRQ&sourceid=chrome&ie=UTF-8 यामुळे अमेरिकेने/ आणि अमेरिकेत राहणाऱ्यांनी भारताला शेती बद्दल अक्कल शिकवायला जाऊ नये.

In reply to by सुबोध खरे

सुक्या Mon, 09/08/2025 - 22:24
यामुळे अमेरिकेने/ आणि अमेरिकेत राहणाऱ्यांनी भारताला शेती बद्दल अक्कल शिकवायला जाऊ नये. +१ अमेरिकेत जे जे काही खाद्य विकत मिळते त्यातले अगदी ७०% तरी जेनेटिकली मॉडिफाईड अन्नापासून बनलेले असते. त्यावर त्याचे शेल्फ लाईफ वाढवायसाठी भरमसाठ केमिकल टाकलेले असतात. त्याउपर आजवर रेडी टु ईट या बाबीचा प्रसार ईतका झाला आहे की अमेरिकन लोकांना भारतीय लोक बनवता तसे अन्न बनवताच येत नाही. एकतर कच्या भाज्या खाणे किंवा जे जसे मिळेल तसे खाणे एवढेच त्यांना येते. त्यामुळे अमेरिकन शेती उत्पादने दिसायला कीतीही सुंदर असली तरी ती ब्याद भारतात यायलाच नको.

कर्नलतपस्वी Sun, 09/07/2025 - 05:34
प्रथमदर्शनी विडंबन म्हणून लिहीलेला लेख बरेच काही सांगून जातो. पिझ्झा बर्गर ने जर्जर होणारी पिढी अमेरिकन दुध पिवून सशक्त होईल. बदामाची आलेली खेप परत पाठवली हे ही चुकीचे पाऊल होते. काळी मिरी,लवंगा,दालचिनी सर्व शेती अमेरिकेला दिली तर उत्पादन नक्कीच वाढेल व भारतीय अकार्यक्षम शेतकरी कार्यक्षम मजदूर नक्कीच बनेल. भारतीय इकाॅनाॅमीक चांगले होईल व अमेरिकन बेरोजगारांना मिळणाऱ्या खिरापती प्रमाणे आपल्या इथे पण वाटप करता येईल. आणी टॅक्स पेयर चा पैसा सत्कारणी लागेल.

In reply to by कर्नलतपस्वी

nutanm Sun, 09/07/2025 - 06:16
विडमबनात्मक छान लेख. पूर्वीची सरकारे हेच तर करून आम्हा सामान्यनिम्नवर्गीय मध्यमवर्गीयाना गरीबीच््या खाईत लोटले होते . नको आठवणे ते लहानपण व शिक्षण पूर्ण होईपर्यतची गरिबी.. फारशी नन्तरही सुटली नाही पण छोट्या गरजान्साठी मग नोकरीला लागल्यावरचा थोडा पैसा तरी हाताशी होता. किचित खाऊपिऊ शकणे व कपडे अशा अत्यावश्यक गरजा तरी माझ्या मीच पुर्या करू शकत होते.

nutanm Sun, 09/07/2025 - 06:35
अरथात याला कुटम्बातील कर्त्या व्यक्तीच्या अगदी थोङ्या चुकाही कारणीभूत होत्या.. पण सतत महागाई वाढणे ईन्कमटक्स व निर्वासित कर बान्गला देश युद्धामुळे लादून आधीच कमी असलेला वडिलान्चा पगार अजून कमी येऊन घर गरिबीत व बिनपैशामुळे घरात सर्वच वस्तून्ची टन्चाईमुळे साबण अन्न् धान्य पुरेसे कापड कपडे स्वच्छते करिता अत्यावशक असलेलेही घरात नसे त्यामुळे मलातरी घर अस्वचछ वाटे जे आता होत नाही कारण माणसाच्या मानाने ऊत्पन्न पुरून ऊरेल इतके आहे त्यामुळे भविष्याची तरतूद करून या ज्येष्ठ वयाला आरामात रहाता येते एकुलत्या मुलीचे कोडकौतुक पुरवता येते अर्थात तीचे ती पण मिळविते पण लहानपणी तिच्या खूप कौतुकाने सर्व पुरवता आले याचे एक समाधान आहे जे जेआम्हाला मिळाले नाही ते सर्व व त्यावरसुद्धा कौतुक करता आले.

nutanm Sun, 09/07/2025 - 06:39
अरथात याला कुटम्बातील कर्त्या व्यक्तीच्या अगदी थोङ्या चुकाही कारणीभूत होत्या.. पण सतत महागाई वाढणे ईन्कमटक्स व निर्वासित कर बान्गला देश युद्धामुळे लादून आधीच कमी असलेला वडिलान्चा पगार अजून कमी येऊन घर गरिबीत व बिनपैशामुळे घरात सर्वच वस्तून्ची टन्चाईमुळे साबण अन्न् धान्य पुरेसे कापड कपडे स्वच्छते करिता अत्यावशक असलेलेही घरात नसे त्यामुळे मलातरी घर अस्वचछ वाटे जे आता होत नाही कारण माणसाच्या मानाने ऊत्पन्न पुरून ऊरेल इतके आहे त्यामुळे भविष्याची तरतूद करून या ज्येष्ठ वयाला आरामात रहाता येते एकुलत्या मुलीचे कोडकौतुक पुरवता येते अर्थात तीचे ती पण मिळविते पण लहानपणी तिच्या खूप कौतुकाने सर्व पुरवता आले याचे एक समाधान आहे जे जेआम्हाला मिळाले नाही ते सर्व व त्यावरसुद्धा कौतुक करता आले.

एफ ३५ विमाने खरेदी करण्यास भारताने दिलेला नकार, रशिया/चीन बरोबरचे संबंध आणी सौदी/अमेरिकेकडुन तेल घेण्यास भारताने दिलेला नकार ह्यामुळे ट्रम्प आणि त्यांची लॉबी खवळली आहे. पाकिस्तानसारखे भारताला पटवता येइल असा ट्रम्प ह्यांचा गैरसमज होता.

गामा पैलवान Mon, 09/08/2025 - 17:50
माझ्या मते नावारोनानांनी ब्राह्मण हा शब्द 'बोस्टन ब्राह्मिन' या संदर्भात वापरलेला आहे. बोब्रा विषयी अधिक माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Boston_Brahmin बोस्टन ब्राह्मिन यांचा अर्थ प्रस्थापित उच्चभ्रू पैसेवाले असा होतो. याचा भारतातल्या ब्राह्मण नामे जातीशी वा तत्सम वर्गाशी फुटक्या कवडीइतुकाही संबंध नाही. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेकपटाईत Wed, 09/10/2025 - 17:18
या लेखात भारतीय उद्योगपतींच्या संदर्भात ब्राम्हण शब्द वापरला आहे. जगात अस्थिरता पसरवून तिथेले उद्योग नष्ट करणे हा अमेरिकेचा प्रिय खेळ आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मनुवादी ब्राह्मणी अर्थव्यवस्था ही गरिबांच्या शोषणावर उभी होती. ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त उद्योगपतींनी मजुरांचे श्रम, त्यांचे हक्क आणि त्यांची माणुसकी यांची पायमल्ली केली. त्या काळात बॉलीवूडनेही जनतेच्या बाजूने भूमिका घेतली. चित्रपटांमधून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. मिल मालक 'प्राण' शोषण करणार्‍या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते—जो मजुरांच्या घामातून आपला वैभव उभारायचा. स्वातंत्र्यानंतर जनतेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तत्कालीन पंतप्रधानांनी या शोषणकारी व्यवस्थेला आव्हान दिले. काही मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले.

( ए आय,चाटगपट,जेमीनीबाबा,कृबू,)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस गुरुवार, 06/26/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/26/2025 - 18:09
माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार गुरुवार, 06/26/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"

प्रचेतस गुरुवार, 06/26/2025 - 15:38
एआयसारख्या गंभीर विषयावर अत्यंत मिश्किल आणि उपरोधिक शैलीने मांडलेले विचार आवडले. लेखातील लोककथांच्या आणि रोजच्या जीवनातील उदाहरणांचा वापर प्रभावी वाटला.

कर्नलतपस्वी गुरुवार, 06/26/2025 - 18:09
माझ्या वाचाळ पंचाळशीला नावाजले,पद्मपुरस्कार मिळाल्या सारखेच वाटले. गावात बांबूची शिडी घेऊन अर्ध्या तासापुरते चौका चौकात घासलेटचे टिमटीमे लावण्याचा काळ ते रिमोट ने हॅवल्स चे पंखें, लाईट्स, सर्च लाईट्स, सोलार एनर्जी.... चौदावा झाल्यानंतर येणारे अर्धे पिवळे पोस्टकार्ड ते मोबाईल वर मरणाचा रिल्स बनवून एक एक लाईक्स करता होणारा तडफडाट..... बैलगाडी ते चांद्रयान... थ्री नाॅट थ्री ते बोफोर्स, ब्राह्मोस बघितलेल्या पिढीला कृबु ची काय मातब्बरी. आज पु. ल.असते तर कसे व्यक्त झाले असते एव्हढाच विचार मनात येतो.

माहितगार गुरुवार, 06/26/2025 - 21:59
आज पु.ल. असते तर ... कृबु. बद्दल कसे व्यक्त झाले असते ते मी च्याट जिपीटी आणि जेमिनी दोघांनाही विचारले. च्याट जेपिटी बाबांना प्रॉम्प्ट बदलून दिला तरी तेव्हढे जमले नाही. जेमिनी बाबांची व्हेर्शन बरी वाटली: *** अहो, काय विचारता राव या नव्या 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बद्दल! आज जर पुलं असते तर त्यांनी यावर काय भाष्य केलं असतं, याची कल्पनाच भन्नाट आहे. मला वाटतं, त्यांनी प्रथम या AI ची तोंडओळख करून घेतली असती, अगदी एखाद्या नव्या माणसासारखी. त्याला निरखून पाहिलं असतं, त्याचे गुण-अवगुण तपासले असते आणि मग आपल्या खुमासदार शैलीत सांगितलं असतं, "अहो मंडळी, हा काय नवा गडी बाजारात आलाय! म्हणतो मी विचार करतो, मी लिहितो, मी चित्रं काढतो. पण खरं सांगू का, याला अजूनही 'भेंड्या' खेळायला शिकवलं नाही वाटतं! किंवा कदाचित त्याला 'पावसाची गाणी' म्हणायला लावली तर तो 'एरर' दाखवून बसेल!" त्यांच्या नजरेतून AI म्हणजे माणसाच्या बुद्धीची एक गंमतशीर प्रतिकृतीच ठरली असती, जी काही गोष्टींत माणसाला भारी पडेल पण माणसाच्या सहजतेची, त्याच्या चुका करण्याची, त्याच्या भावनांची नक्कल कधीच करू शकणार नाही. कारण माणसाच्या चुकांमध्येच तर खरी गंमत असते, नाही का? पण त्याचवेळी, पुलंनी या AI च्या शक्तीची नोंदही घेतली असती. त्यांनी म्हटलं असतं, "बघा मंडळी, हा काही साधासुधा प्रकार नाही बरं! हा आता घरगुती कामांपासून ते अवघड गणितांपर्यंत सगळं काही करतोय. कदाचित उद्या सकाळी तुमच्या बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट काय घ्यायचं हे पण हाच सांगेल! आणि मग तुम्ही म्हणाल, 'पुलं, तुम्हीच बरे होतात, निदान बायकोला काय आवडतं हे तरी आम्हालाच ठरवू दिलं!' पण गंमत सोडा, याचा उपयोग चांगल्या कामासाठी झाला तर ठीक आहे. नाहीतर, उद्या हाच आपल्याला 'आम्ही तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहोत' असं सांगायला मागेपुढे पाहणार नाही. पण एक नक्की, माणसाने माणसासोबत बोलायला, हसायला, रुसायला आणि जगणं अनुभवायला विसरू नये. कारण ही 'कृत्रिम बुद्धिमत्ता' कितीही हुशार असली तरी तिला 'माणुसकी'ची ओळख करून देण्यासाठी अजून काही हजार वर्षांचा शोध लागेल!"
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर-: सदर लेख केवळ मनोरंजनार्थ आहे. वेळ भरपूर,रिकामा मेंदू,स्वतःशी वाचाळ पंचाळशी करताना प्रसवलेल्या विचारातून प्रसूत झालेला आहे.याचा मृत अथवा जीवीत व्यक्तीशी,स्थळाशी,कल्पनां यांच्याशी काही एक संबंध नाही.

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)
लेखनविषय:
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |

चामुंडराय ·
लेखनविषय:
काव्यरस
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून. रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग | हॉर्नचे आवाज आणि धूर ||१|| "रोड रेज" चे जीवा होतसे आघात | तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२|| मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे | अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||

स्वर आले दुरूनी...विडंबन (सर आले दुरूनी)

OBAMA80 ·
लेखनविषय:
काव्यरस
विडंबन सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी निघती ठसके जोराचे तशात घाबरल्या पोरांचे कुजबुजही थांबली पोरींची पाचावर बसली सगळ्यांची ऐशा रमलेल्या त्या स्थानी.. बोचती सरांचे ते कटाक्ष संपले, गालावर हासू मावळले होता हृदयाची दो शकले बोटातुन सिगरेट ओघळले घाली फुंकर हलकेच कुणी.. सर आले दुरूनी सर आले दुरूनी अवसान पायीचे मग(पूर्ण) गळे प्रतिसाद कसा द्यावा न कळे विचारांनी पुन्हा मग (सारे) घाबरले शोधूया चुगली का केली कुणी .. सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी

(ढू आय डी)

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्