मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

मुक्त विहारि ·

In reply to by एस

एस 28/10/2016 - 11:50
ते 'गरीब मजूर एस' लिहायचं राहिलं. संपादकांनो, इकडे थोडा औत ओढा. वाफा नीट करून द्या. आपलं ते प्रतिसाद संपादित करा. ;-)

इंटरनेट आणि कामाच्या वेळेत मिसळपाव अ‍ॅक्सेस करायची सुविधा देत असाल तर मी ही यायला तयार आहे ;) बाकी मुवी , आपण प्लॅन नुसार मार्गक्रमणा करीत आहात हे पाहुन आपल्या विषयी अतीव आदर आणि कौतुक वाटते !! ( खास प्रतिसाद द्यायला वाचनमात्र मोड मधुन बाहेर पडुन आलोय !) आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

विशुमित 28/10/2016 - 14:30
मुवि काका, अश्या प्रकारे मजूर शेतीवर ठेवणे याला आमच्याकडे "सालाने" म्हणतात. पण अनुभवावरून सांगतो तुम्ही एवढ्या सुविधा दिल्या तरी महाराष्ट्रीयन मजूर कुटुंब मिळणे खूप अवघड आहे. काही गोष्टी सुचवू इच्छितो (तुम्हाला त्या नक्कीच माहित असतील तरी पण एक आस्था म्हणून).-- 1) शिफारस करणारी व्यक्ती ओळखीची आणि विश्वासू असावी 2) आजकाल कोणतेच सालाने मजूर आगाऊ पैसे घेतल्या शिवाय कामाला येत नाहीत. 3) पैसे देण्या पूर्वी सर्व माहिती घेऊन ठेवा, प्रसंगी त्याचे राशन कार्ड/इलेकशन कार्ड/आधारकार्ड पण विचारून घ्या. 4) त्याच्या नकळत जमलं तर त्याच्या जन्म गावी एकदा चक्कर मारून या. 5) जर तुमचे राहण्याचे ठिकाण शेतावर असेल तर नक्कीच त्याची गुन्हेगारी प्राश्वभूमी तपासणे खूप गरजेचे आहे 6) शेती विषयी ज्ञान असणाऱ्यांनाच प्राधान्य द्या नाहीतर लाखाचे बारा हजार होयचे 7) शक्यतो निर्व्यसनी व्यक्ती पहा, नाहीतर त्याचा रोजचा तमाशा निस्तरता निस्तरता नाकी नऊ येईल (अनुभव सिद्ध ) अजून आठवले की सांगतो... (बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे)

In reply to by विशुमित

(बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे) "त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत." समस्या जर साध्या असतील तर, नक्कीच "बिहारी मजूर" चालतील.

In reply to by पैसा

मदनबाण 30/10/2016 - 08:55
आयटीतले नको पण. =)) अवं नोकरी मिळण्याच्या आधीच संधी नाकारताय की... हे काय बरं नव्ह ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

In reply to by मदनबाण

पैसा 30/10/2016 - 10:14
अटी बघ त्यांच्या! कामाच्या वेळेत मिपावर यायला मिळाले पाहिजे वगैरे प्याकेजे परवडणार नाहीत बाबा. मलाच टोपली घेऊन काम करत बसावे लागेल. =))

In reply to by सतिश गावडे

अद्द्या 29/10/2016 - 10:40
एका कानड्या बरोबर दुसरा फ्री घेत असाल तर मी पण येतो :D जोक्स अपार्ट .. मस्तच काम काढलाय . लगे रहो :)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 31/10/2016 - 10:19
गुड गाईज नेव्हर रिक्वायर मॅनेजर्स.
पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१
मधून साभार नितवाचक नाखु ओझेवाला

मुवि, फार कमीजण स्वतःला पाहिजे ते करतात... उशिरा का होईना जे आवडेल ते करतात. आपण ते केले आहे याबद्दल तुमचे अभिनंदन... आता तुमच्या कट्ट्याला एक कायमस्वरुपी जागा मिळाले... :-)

शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते. सालगड़ी वगैरे आता कोणी येत नाही. अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते. भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते. बाकी आपली मर्जी. भारतात काहीच चांगलं नाही. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. "भारतात काहीच चांगलं नाही." त्यापेक्षा "भारतात बरेच काही चांगलं नाही." असे आमचे मत. असो, "भारतात काय उत्तम आणि काय वाईट?" हा ह्या धाग्याचा विषय नसल्याने आणि सध्या तरी "धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," असे आम्हाला वाटत असल्याने, जास्त न लिहिता आपली क्षंमा मागतो. "अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते.भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते." अद्यापही आपण "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही (त्या ग्रंथाचे मनन, चिंतन आणि अभ्यास तर फार दूरच्या गोष्टी.)

In reply to by मुक्त विहारि

>>>>> तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. आम्ही भारतावर प्रेम करणारे आणि आमचा भारत देश जसा आहे, तसा आहे, आणि जी जान से प्यारा आहे, असे स्वीकारणा-यांनी भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे जन्मजात मान्य केलं आहे. त्याबाबत आमचं कोणीही प्रबोधन करण्याची गरज नाही, असे मला वाटते >>>>>>""धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," धरणी मातेची सेवा आणि भारत मातेची सेवा कशी करायची ते आम्ही भारतीय आणि भारतावर प्रेम करणारे पाहुन घेऊ, आमच्यावर कोणाचे उपकार नको" >>>>>> कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही नाही. आम्ही भारतीय आमच्या सवडीने वाचून घेऊ, ज्यांना या देशातली कोणतीही गोष्ट आवडत नाही, अशांकडून आम्हाला आम्चाच ग्रन्थ समजून घेण्याची आवश्यकता वाटतं नाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (भारत देशावर प्रेम करणारा एक वेडा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 30/10/2016 - 23:09
चांगल्या धाग्यात भलत्या विषयावर स्कोर सेटल कसे करावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा वरचा प्रतिसाद

In reply to by टवाळ कार्टा

बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या दोन पार्टी बघून घेवोत भावा, फक्त ह्या धाग्यात चांगले काय दिसले ते पण एकदा सांग, कळेल अश्या भाषेत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टवाळ कार्टा 31/10/2016 - 01:24
एक मिपाकर स्वतः शेतीची सुरुवात करणार आहे, ते सुद्धा आजच्या काळात जिथे लोक शेतीपासून दूर जात आहेत, मिपाकरांकडे मदत मागितली, काय वाईट आहे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. @मुविकाका, गंगाधर मुटेंना विचारा ना एकदा.त्यांना शेती'काव्या'*** ( अनुभव आहे. फिल्डवर्क असलचं जर का तर सांगतील ना ते पण माहित असलेलं सगळं. *** गनिमी'काव्या'च्या धर्तीवर शेती'कावा'.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. आम्हाला काही तसे वाटत नाही बुआ, असो. To one his own , आपल्याला काय म्हणा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>> मिपावर शेतमजूर मिळतात का ? जगातलं पहिलं आंतरजालीय शेतमजूरासाठीचं आवाहान असेल की कोना एका शेतकर्‍याने शेती करायला सुरुवात केली आणि शेतमजुर हवे आहेत म्हणून आवाहानही केलं होतं. इतिहासात याची नोंद होईलच असे वाटते. इ.स.२०९९ मधे कोणी शेतमजूराच्या टोळींनी वरील मसुदा वाचला तर आपली किती मोठी हातातली संधी गेली याचं त्यांना नक्की वाईट वाटेल. बाय द वे, शेतमजूर मिपा आणि आंतरजालावर शेतावर कुठे काम करायला मिळेल का याचं जॉब सारखं सर्चींग करतील ही कल्पना मला मात्र भारी वाटत आहे. भविष्यात असं व्हायला पाहिजे खरं...! माझी आंतरजालीय शेती कल्पना.
शेतातील कामाचे स्वरुप   शेतमजूर कामाचे दर   स्त्री- पुरुष (दर) कामाचे तास*
नांगरणी* 300 350-300* 8 तास (मध्यंतर तीस मिनिटे)
पेरणी* वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच
कापूस वेचणी (किलोप्रमाणे)* 400* 450-400* वरीलप्रमाणे*

* अटी लागू                                       शेतमालक प्रा.डॉ.
                                                    शेतीस्थळ  : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.
                                                    सोबत आधारकार्ड आणावे.

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल हो वेचणावळ कपाशीची किलो मागे इतका भाव दिला तर राजे ३/४ भारत नागडा फिरंल मग रोज संक्षीचे धागे येतील ;) बाकी तिच्यायला आजकाल गासडीला पण ४००₹/गासडी सुद्धा येत नाहीत बायका रोजंदारीला , बाप्ये ७५० अन बायका वेचणावळ रेट जवळपास ७०० सुरु आहे (असं हल्लीच ऐकिवात आलंय) , बाई वेचायला ठेवली कापूस का 'घरच्या वाती बत्तीले' म्हणून लेकाची एकदा एका दिवसात 5 किलो रुई मारलेली पकडली आहे मी माझ्या वावरात, असे धागे काढत बसले मालक तर मागं कापसाचा सर्वा (जमिनीवरील फरदड कापूस) सुद्धा घावणार नाही हाती, इतके सामान्यज्ञान २४ वर्षे रोज वरंबीवर हागुन अन दांडावर धुवून आलंय खरं आम्हाला. मजूर कल्याण स्कीम वगैरे ते ही मिपावर घोषित करून काही होणार नाही , मजुरांवर सतत लक्ष ठेवणे हेच इष्ट, शेती नवीन असताना तर वैती वहिवाट पक्की करायला सुरुवातीची २ वर्षे तर अक्षरशः २४/७/३६५ डोस्के खपवायला लागते, अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात, 'इथे सल्ले मिळतील' वगैरेला काही अर्थ नसतो, हे वैयक्तिक मत आहे अन बाकी शहरी निमशहरी ग्रामीण कृषक-अकृषक वगैरे वादात शिरायची इच्छा नाही, मुवि सर अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय, बाकी तुमची इच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैसा 31/10/2016 - 22:53
पण कोकणात लक्ष ठेवूनही काही उपयोग नसतो. कामाला येतात ते उपकार केल्यासारखे. आमच्या काजूच्या बागेत बिया गोळा करायला येतात त्यांची कामाची पद्धत सांगते. सकाळी ९ वाजता येणार. आल्या की एकदा चहा करून पिणार. मग काजुबिया गोळा करायला सुरुवात. जेमतेम बारा झाले की थांबल्या. गेल्या घरी जेवाययला. तीन वाजता परत येतात. साडेचार वाजता परत एकदा चहा करून पितात. साडेपाच सहा झाले की निघाल्या घरी. एवढे करून दिवसभरात १०/१२ किलो बिया गोळा करत्तात. तेच आम्ही तीन तास काम केले तर १० किलो बिया गोळा करतो. मधे पानतंबाकू खाणे, चहा पाणी यात किती वेळ जातो परमेश्वराला माहीत. त्यांच्या घरच्या शेतीची कामे, पालख्या, जत्रा यासाठी नित्य आणि नैमित्तिक सुट्या सतत चालूच असतात. त्या दिवसात आम्ही तिथे हजर नसलो तर चोराना बागेत मुक्त प्रवेश. हा, आम्ही तिथे शेतघरात रहात नव्हतो तेव्हा काही इरसाल बाया संध्याकाळी सगळ्या घरी गेल्यावर परत येऊन पटापट मिळेल तेवढ्या बिया उचलून पळून गेलेल्याही सापडल्या आहेत. काजू बिया १००/१५० रुपये किलो म्हटले तर रोज २ किलो बिया चोरून नेल्या तर तीन महिन्यात एकेकीकडे मजुरीव्यतिरिक्त शंभरेक किलो बिया नक्कीच जात असतील. या गोष्टीला काही इलाज नाही. खविसासारखे वागले तर झाडांचे नुकसान करणे, शेतघराचे नुकसान करणे असे प्रकार गेल्याच वर्षी अनुभवले आहेत. अर्थात मुविंशी बोलणे झाले त्याप्रमाणे ते असले पीक घेणार नाहीयेत. पण सावध रहावेच लागेल. कोकणी मजुरांकडून काम काढून घेणे भयंकर त्रासाचे आहे. मुवि, तुम्ही नाम कडून काही लोक आणणार होतात ना?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विदर्भातली परिस्थिती फार वेगळी आहे. आमच्या मामाने ह्या दराला त्रासूनच विदर्भात शेती करणे सोडून दिले. तुम्ही ज्याला त्रास म्हणता, जसे "अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात," अगदी तसाच त्रास २० वर्षे गुलामगिरी करतांना भोगला आहे. उद्या ट्रे वर्क कुणाला द्यायचे? केबल पुलींग कुणाला द्यायचे? २ पेयर आधी टाकू का १६ पेयर? जंक्शन बॉक्स लावले खरे, पण त्याची झाकणे नीट लागत नाहीत, त्यांचे ग्रीसींग करायला हवे. अद्यापही साईट वर मल्टी मीटर आलेले नाहीत. उद्या मीटींग मध्ये हा पॉइंट येणारच. ट्रान्सपोर्टवाला जाण्या-येण्याचे अंतर वाढवत आहे.त्याला आत्ता दाबला तर ऐनवेळी दुसरा कुठूण आणायचा? पुढच्या आठवड्यापासून रोझे चालू होणार.त्या आधीच जड कामे उरकून घ्यावी लागणार. हार्ट कम्युनिकेटर एकच आहे त्यामुळे वर्क-शॉप मध्ये कॅलिब्रेशनचा स्पीड कमी पडतोय.गेले ३ महिने बोंबलतोय पण अद्यापही दुसरा हार्ट कम्युनिकेटर साईट वर नाही. ३ महिन्यांनी लूप टेस्ट चालू होइल आणि अद्यापही मेगरिंग मशीन नाही.तो शर्मा सध्या देतोय पण त्याला रोज त्यासाठी बाटली द्यावी लागते. असो, कुणाला गुलामगिरीत सुख तर कुणाला स्वमर्जीने २ घास खाण्यात समाधान. पण बापू एक सांगू..... साला कितीही त्रास झाला तरी, बायकोच्या हातचा वरण-भात खाल्ला की, सगळे टेंशन खल्लास. आणि खूपच त्रास व्हायला लागला की, सरळ एखादा मिपा कट्टा करायचा.

In reply to by मुक्त विहारि

वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा काका, पैसा ताईने लिहिलेले, मूळ मुद्दा काय मनुष्य स्वभाव, अन त्याला असलेला नाईलाज, त्यात विदर्भ, कोकण वगैरे काही नसते हे लिहून घ्या असे म्हणतो. दुसरे म्हणजे तुमचे म्हणणे शंभर हिश्याने पटलेले आहे, कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वातंत्र्यातली कोरडी भाकरी बरी, पण त्यालाही मेहनत आहे, गुलामगिरी पेक्षा जास्तच समजा पण आहेच, ती नाकारली जाऊ शकत नाही अन मी त्याचबद्दल बोलतोय हो बाकी काही नाही. असो, तुमच्या कार्याला नाट लावणे हेतू नसून तुम्हाला खरेच काय करायला हवे ते सांगायचा (वाचा फुकट सल्ले ) हेतू होता, शंका न घेणे, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच :) लोभ असावा बापुसाहेब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

१९७१ पासून म्हण्जे शाळेत गेल्या पासून झोप नामक प्रकरणापासून फार दूर होतो. पण जेंव्हा पासून शेतात स्वत: राबायला सुरुवात केली तेंव्हा पासून निद्रा देवी प्रसन्न झाली. भरपूर काम केल्या नंतर आणि कुणालाही जाब द्यायचा नाही, ह्या विचाराने मस्त प्रगाढ झोप लागते. मजूरा आधारीत शेती करत नसल्याने, तो पण त्रास नाही. मिरचीची रोपे लावायला गडी न मिळाल्यास, स्वतः रोपे लावायची धमक पण आहे आणि तशी ताकद पण आहे. स्वतः पुरते कमवावे आणि संत गाडगे बाबांचे नांव घेत ४ घास खावेत, ह्या पलीकडे कसलीही आशा नाही. ते जावू दे, आमचा वानप्रस्थाश्रम बघायला कधी येताय?

In reply to by टवाळ कार्टा

मिपावर चांगले धागे असो वा नसो आपण नेहमीच उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन आदर्शाचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे, ते आम्ही अजिबात विसरलो नाही. =)) बाकी, आमच्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. -दिलीप बिरुटे

असे मिपावर धागे काढून शेती करता येणार नाही/शक्य नाही, त्याशिवाय आपल्यातले कोकणी बाले सगळे चाकरमानी आहेत, बाकी एकंदरीत प्रतिसाद पहाल तर माझे म्हणणे पटेल कदाचित तुम्हाला, शेती करतोय किंवा शेतकरी झालो असे म्हणून नुसते भागणार नाही काका, शेतकरी झालो हे कळायला आपल्यालाच ठरवावे लागते, इथे धागा काढून मजूर मिळण्याची शक्यता ह्यापेक्षा जास्त तुम्ही तुमची शेती जिथे आहे त्या संबंधित तालुक्यातील आठवडी बाजार किंवा मजूर अड्डयाला गेलात तर जास्त कळण्याची शक्यता आहे, तरी विचार करावा ही नम्र विनंती.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

*काही स्वानुभव आहेत शेतीचे, मजूर नियुक्तीचे वाटल्यास व्यनि कराल तिकडे साद्यांत सांगतो

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

खेरशेत नावाच्या गावात (चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये) प्रयोग म्हणून, एक एकर शेती ६ महिन्यांसाठी घेतली आहे. २-३ महिन्यात तिथे रुळलो की, नक्की या.

In reply to by एस

एस 28/10/2016 - 11:50
ते 'गरीब मजूर एस' लिहायचं राहिलं. संपादकांनो, इकडे थोडा औत ओढा. वाफा नीट करून द्या. आपलं ते प्रतिसाद संपादित करा. ;-)

इंटरनेट आणि कामाच्या वेळेत मिसळपाव अ‍ॅक्सेस करायची सुविधा देत असाल तर मी ही यायला तयार आहे ;) बाकी मुवी , आपण प्लॅन नुसार मार्गक्रमणा करीत आहात हे पाहुन आपल्या विषयी अतीव आदर आणि कौतुक वाटते !! ( खास प्रतिसाद द्यायला वाचनमात्र मोड मधुन बाहेर पडुन आलोय !) आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

विशुमित 28/10/2016 - 14:30
मुवि काका, अश्या प्रकारे मजूर शेतीवर ठेवणे याला आमच्याकडे "सालाने" म्हणतात. पण अनुभवावरून सांगतो तुम्ही एवढ्या सुविधा दिल्या तरी महाराष्ट्रीयन मजूर कुटुंब मिळणे खूप अवघड आहे. काही गोष्टी सुचवू इच्छितो (तुम्हाला त्या नक्कीच माहित असतील तरी पण एक आस्था म्हणून).-- 1) शिफारस करणारी व्यक्ती ओळखीची आणि विश्वासू असावी 2) आजकाल कोणतेच सालाने मजूर आगाऊ पैसे घेतल्या शिवाय कामाला येत नाहीत. 3) पैसे देण्या पूर्वी सर्व माहिती घेऊन ठेवा, प्रसंगी त्याचे राशन कार्ड/इलेकशन कार्ड/आधारकार्ड पण विचारून घ्या. 4) त्याच्या नकळत जमलं तर त्याच्या जन्म गावी एकदा चक्कर मारून या. 5) जर तुमचे राहण्याचे ठिकाण शेतावर असेल तर नक्कीच त्याची गुन्हेगारी प्राश्वभूमी तपासणे खूप गरजेचे आहे 6) शेती विषयी ज्ञान असणाऱ्यांनाच प्राधान्य द्या नाहीतर लाखाचे बारा हजार होयचे 7) शक्यतो निर्व्यसनी व्यक्ती पहा, नाहीतर त्याचा रोजचा तमाशा निस्तरता निस्तरता नाकी नऊ येईल (अनुभव सिद्ध ) अजून आठवले की सांगतो... (बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे)

In reply to by विशुमित

(बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे) "त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत." समस्या जर साध्या असतील तर, नक्कीच "बिहारी मजूर" चालतील.

In reply to by पैसा

मदनबाण 30/10/2016 - 08:55
आयटीतले नको पण. =)) अवं नोकरी मिळण्याच्या आधीच संधी नाकारताय की... हे काय बरं नव्ह ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

In reply to by मदनबाण

पैसा 30/10/2016 - 10:14
अटी बघ त्यांच्या! कामाच्या वेळेत मिपावर यायला मिळाले पाहिजे वगैरे प्याकेजे परवडणार नाहीत बाबा. मलाच टोपली घेऊन काम करत बसावे लागेल. =))

In reply to by सतिश गावडे

अद्द्या 29/10/2016 - 10:40
एका कानड्या बरोबर दुसरा फ्री घेत असाल तर मी पण येतो :D जोक्स अपार्ट .. मस्तच काम काढलाय . लगे रहो :)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 31/10/2016 - 10:19
गुड गाईज नेव्हर रिक्वायर मॅनेजर्स.
पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१
मधून साभार नितवाचक नाखु ओझेवाला

मुवि, फार कमीजण स्वतःला पाहिजे ते करतात... उशिरा का होईना जे आवडेल ते करतात. आपण ते केले आहे याबद्दल तुमचे अभिनंदन... आता तुमच्या कट्ट्याला एक कायमस्वरुपी जागा मिळाले... :-)

शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते. सालगड़ी वगैरे आता कोणी येत नाही. अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते. भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते. बाकी आपली मर्जी. भारतात काहीच चांगलं नाही. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. "भारतात काहीच चांगलं नाही." त्यापेक्षा "भारतात बरेच काही चांगलं नाही." असे आमचे मत. असो, "भारतात काय उत्तम आणि काय वाईट?" हा ह्या धाग्याचा विषय नसल्याने आणि सध्या तरी "धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," असे आम्हाला वाटत असल्याने, जास्त न लिहिता आपली क्षंमा मागतो. "अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते.भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते." अद्यापही आपण "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही (त्या ग्रंथाचे मनन, चिंतन आणि अभ्यास तर फार दूरच्या गोष्टी.)

In reply to by मुक्त विहारि

>>>>> तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. आम्ही भारतावर प्रेम करणारे आणि आमचा भारत देश जसा आहे, तसा आहे, आणि जी जान से प्यारा आहे, असे स्वीकारणा-यांनी भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे जन्मजात मान्य केलं आहे. त्याबाबत आमचं कोणीही प्रबोधन करण्याची गरज नाही, असे मला वाटते >>>>>>""धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," धरणी मातेची सेवा आणि भारत मातेची सेवा कशी करायची ते आम्ही भारतीय आणि भारतावर प्रेम करणारे पाहुन घेऊ, आमच्यावर कोणाचे उपकार नको" >>>>>> कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही नाही. आम्ही भारतीय आमच्या सवडीने वाचून घेऊ, ज्यांना या देशातली कोणतीही गोष्ट आवडत नाही, अशांकडून आम्हाला आम्चाच ग्रन्थ समजून घेण्याची आवश्यकता वाटतं नाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (भारत देशावर प्रेम करणारा एक वेडा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 30/10/2016 - 23:09
चांगल्या धाग्यात भलत्या विषयावर स्कोर सेटल कसे करावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा वरचा प्रतिसाद

In reply to by टवाळ कार्टा

बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या दोन पार्टी बघून घेवोत भावा, फक्त ह्या धाग्यात चांगले काय दिसले ते पण एकदा सांग, कळेल अश्या भाषेत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टवाळ कार्टा 31/10/2016 - 01:24
एक मिपाकर स्वतः शेतीची सुरुवात करणार आहे, ते सुद्धा आजच्या काळात जिथे लोक शेतीपासून दूर जात आहेत, मिपाकरांकडे मदत मागितली, काय वाईट आहे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. @मुविकाका, गंगाधर मुटेंना विचारा ना एकदा.त्यांना शेती'काव्या'*** ( अनुभव आहे. फिल्डवर्क असलचं जर का तर सांगतील ना ते पण माहित असलेलं सगळं. *** गनिमी'काव्या'च्या धर्तीवर शेती'कावा'.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. आम्हाला काही तसे वाटत नाही बुआ, असो. To one his own , आपल्याला काय म्हणा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>> मिपावर शेतमजूर मिळतात का ? जगातलं पहिलं आंतरजालीय शेतमजूरासाठीचं आवाहान असेल की कोना एका शेतकर्‍याने शेती करायला सुरुवात केली आणि शेतमजुर हवे आहेत म्हणून आवाहानही केलं होतं. इतिहासात याची नोंद होईलच असे वाटते. इ.स.२०९९ मधे कोणी शेतमजूराच्या टोळींनी वरील मसुदा वाचला तर आपली किती मोठी हातातली संधी गेली याचं त्यांना नक्की वाईट वाटेल. बाय द वे, शेतमजूर मिपा आणि आंतरजालावर शेतावर कुठे काम करायला मिळेल का याचं जॉब सारखं सर्चींग करतील ही कल्पना मला मात्र भारी वाटत आहे. भविष्यात असं व्हायला पाहिजे खरं...! माझी आंतरजालीय शेती कल्पना.
शेतातील कामाचे स्वरुप   शेतमजूर कामाचे दर   स्त्री- पुरुष (दर) कामाचे तास*
नांगरणी* 300 350-300* 8 तास (मध्यंतर तीस मिनिटे)
पेरणी* वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच
कापूस वेचणी (किलोप्रमाणे)* 400* 450-400* वरीलप्रमाणे*

* अटी लागू                                       शेतमालक प्रा.डॉ.
                                                    शेतीस्थळ  : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.
                                                    सोबत आधारकार्ड आणावे.

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल हो वेचणावळ कपाशीची किलो मागे इतका भाव दिला तर राजे ३/४ भारत नागडा फिरंल मग रोज संक्षीचे धागे येतील ;) बाकी तिच्यायला आजकाल गासडीला पण ४००₹/गासडी सुद्धा येत नाहीत बायका रोजंदारीला , बाप्ये ७५० अन बायका वेचणावळ रेट जवळपास ७०० सुरु आहे (असं हल्लीच ऐकिवात आलंय) , बाई वेचायला ठेवली कापूस का 'घरच्या वाती बत्तीले' म्हणून लेकाची एकदा एका दिवसात 5 किलो रुई मारलेली पकडली आहे मी माझ्या वावरात, असे धागे काढत बसले मालक तर मागं कापसाचा सर्वा (जमिनीवरील फरदड कापूस) सुद्धा घावणार नाही हाती, इतके सामान्यज्ञान २४ वर्षे रोज वरंबीवर हागुन अन दांडावर धुवून आलंय खरं आम्हाला. मजूर कल्याण स्कीम वगैरे ते ही मिपावर घोषित करून काही होणार नाही , मजुरांवर सतत लक्ष ठेवणे हेच इष्ट, शेती नवीन असताना तर वैती वहिवाट पक्की करायला सुरुवातीची २ वर्षे तर अक्षरशः २४/७/३६५ डोस्के खपवायला लागते, अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात, 'इथे सल्ले मिळतील' वगैरेला काही अर्थ नसतो, हे वैयक्तिक मत आहे अन बाकी शहरी निमशहरी ग्रामीण कृषक-अकृषक वगैरे वादात शिरायची इच्छा नाही, मुवि सर अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय, बाकी तुमची इच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैसा 31/10/2016 - 22:53
पण कोकणात लक्ष ठेवूनही काही उपयोग नसतो. कामाला येतात ते उपकार केल्यासारखे. आमच्या काजूच्या बागेत बिया गोळा करायला येतात त्यांची कामाची पद्धत सांगते. सकाळी ९ वाजता येणार. आल्या की एकदा चहा करून पिणार. मग काजुबिया गोळा करायला सुरुवात. जेमतेम बारा झाले की थांबल्या. गेल्या घरी जेवाययला. तीन वाजता परत येतात. साडेचार वाजता परत एकदा चहा करून पितात. साडेपाच सहा झाले की निघाल्या घरी. एवढे करून दिवसभरात १०/१२ किलो बिया गोळा करत्तात. तेच आम्ही तीन तास काम केले तर १० किलो बिया गोळा करतो. मधे पानतंबाकू खाणे, चहा पाणी यात किती वेळ जातो परमेश्वराला माहीत. त्यांच्या घरच्या शेतीची कामे, पालख्या, जत्रा यासाठी नित्य आणि नैमित्तिक सुट्या सतत चालूच असतात. त्या दिवसात आम्ही तिथे हजर नसलो तर चोराना बागेत मुक्त प्रवेश. हा, आम्ही तिथे शेतघरात रहात नव्हतो तेव्हा काही इरसाल बाया संध्याकाळी सगळ्या घरी गेल्यावर परत येऊन पटापट मिळेल तेवढ्या बिया उचलून पळून गेलेल्याही सापडल्या आहेत. काजू बिया १००/१५० रुपये किलो म्हटले तर रोज २ किलो बिया चोरून नेल्या तर तीन महिन्यात एकेकीकडे मजुरीव्यतिरिक्त शंभरेक किलो बिया नक्कीच जात असतील. या गोष्टीला काही इलाज नाही. खविसासारखे वागले तर झाडांचे नुकसान करणे, शेतघराचे नुकसान करणे असे प्रकार गेल्याच वर्षी अनुभवले आहेत. अर्थात मुविंशी बोलणे झाले त्याप्रमाणे ते असले पीक घेणार नाहीयेत. पण सावध रहावेच लागेल. कोकणी मजुरांकडून काम काढून घेणे भयंकर त्रासाचे आहे. मुवि, तुम्ही नाम कडून काही लोक आणणार होतात ना?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विदर्भातली परिस्थिती फार वेगळी आहे. आमच्या मामाने ह्या दराला त्रासूनच विदर्भात शेती करणे सोडून दिले. तुम्ही ज्याला त्रास म्हणता, जसे "अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात," अगदी तसाच त्रास २० वर्षे गुलामगिरी करतांना भोगला आहे. उद्या ट्रे वर्क कुणाला द्यायचे? केबल पुलींग कुणाला द्यायचे? २ पेयर आधी टाकू का १६ पेयर? जंक्शन बॉक्स लावले खरे, पण त्याची झाकणे नीट लागत नाहीत, त्यांचे ग्रीसींग करायला हवे. अद्यापही साईट वर मल्टी मीटर आलेले नाहीत. उद्या मीटींग मध्ये हा पॉइंट येणारच. ट्रान्सपोर्टवाला जाण्या-येण्याचे अंतर वाढवत आहे.त्याला आत्ता दाबला तर ऐनवेळी दुसरा कुठूण आणायचा? पुढच्या आठवड्यापासून रोझे चालू होणार.त्या आधीच जड कामे उरकून घ्यावी लागणार. हार्ट कम्युनिकेटर एकच आहे त्यामुळे वर्क-शॉप मध्ये कॅलिब्रेशनचा स्पीड कमी पडतोय.गेले ३ महिने बोंबलतोय पण अद्यापही दुसरा हार्ट कम्युनिकेटर साईट वर नाही. ३ महिन्यांनी लूप टेस्ट चालू होइल आणि अद्यापही मेगरिंग मशीन नाही.तो शर्मा सध्या देतोय पण त्याला रोज त्यासाठी बाटली द्यावी लागते. असो, कुणाला गुलामगिरीत सुख तर कुणाला स्वमर्जीने २ घास खाण्यात समाधान. पण बापू एक सांगू..... साला कितीही त्रास झाला तरी, बायकोच्या हातचा वरण-भात खाल्ला की, सगळे टेंशन खल्लास. आणि खूपच त्रास व्हायला लागला की, सरळ एखादा मिपा कट्टा करायचा.

In reply to by मुक्त विहारि

वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा काका, पैसा ताईने लिहिलेले, मूळ मुद्दा काय मनुष्य स्वभाव, अन त्याला असलेला नाईलाज, त्यात विदर्भ, कोकण वगैरे काही नसते हे लिहून घ्या असे म्हणतो. दुसरे म्हणजे तुमचे म्हणणे शंभर हिश्याने पटलेले आहे, कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वातंत्र्यातली कोरडी भाकरी बरी, पण त्यालाही मेहनत आहे, गुलामगिरी पेक्षा जास्तच समजा पण आहेच, ती नाकारली जाऊ शकत नाही अन मी त्याचबद्दल बोलतोय हो बाकी काही नाही. असो, तुमच्या कार्याला नाट लावणे हेतू नसून तुम्हाला खरेच काय करायला हवे ते सांगायचा (वाचा फुकट सल्ले ) हेतू होता, शंका न घेणे, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच :) लोभ असावा बापुसाहेब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

१९७१ पासून म्हण्जे शाळेत गेल्या पासून झोप नामक प्रकरणापासून फार दूर होतो. पण जेंव्हा पासून शेतात स्वत: राबायला सुरुवात केली तेंव्हा पासून निद्रा देवी प्रसन्न झाली. भरपूर काम केल्या नंतर आणि कुणालाही जाब द्यायचा नाही, ह्या विचाराने मस्त प्रगाढ झोप लागते. मजूरा आधारीत शेती करत नसल्याने, तो पण त्रास नाही. मिरचीची रोपे लावायला गडी न मिळाल्यास, स्वतः रोपे लावायची धमक पण आहे आणि तशी ताकद पण आहे. स्वतः पुरते कमवावे आणि संत गाडगे बाबांचे नांव घेत ४ घास खावेत, ह्या पलीकडे कसलीही आशा नाही. ते जावू दे, आमचा वानप्रस्थाश्रम बघायला कधी येताय?

In reply to by टवाळ कार्टा

मिपावर चांगले धागे असो वा नसो आपण नेहमीच उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन आदर्शाचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे, ते आम्ही अजिबात विसरलो नाही. =)) बाकी, आमच्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. -दिलीप बिरुटे

असे मिपावर धागे काढून शेती करता येणार नाही/शक्य नाही, त्याशिवाय आपल्यातले कोकणी बाले सगळे चाकरमानी आहेत, बाकी एकंदरीत प्रतिसाद पहाल तर माझे म्हणणे पटेल कदाचित तुम्हाला, शेती करतोय किंवा शेतकरी झालो असे म्हणून नुसते भागणार नाही काका, शेतकरी झालो हे कळायला आपल्यालाच ठरवावे लागते, इथे धागा काढून मजूर मिळण्याची शक्यता ह्यापेक्षा जास्त तुम्ही तुमची शेती जिथे आहे त्या संबंधित तालुक्यातील आठवडी बाजार किंवा मजूर अड्डयाला गेलात तर जास्त कळण्याची शक्यता आहे, तरी विचार करावा ही नम्र विनंती.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

*काही स्वानुभव आहेत शेतीचे, मजूर नियुक्तीचे वाटल्यास व्यनि कराल तिकडे साद्यांत सांगतो

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

खेरशेत नावाच्या गावात (चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये) प्रयोग म्हणून, एक एकर शेती ६ महिन्यांसाठी घेतली आहे. २-३ महिन्यात तिथे रुळलो की, नक्की या.
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो. पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत. सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य. १. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल. २. राहण्याची सोय केल्या जाईल. ३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल. ४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल. ५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल. ६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे.

मुलगी आता इकड़चि झालेली आहे

वैभव.पुणे ·

In reply to by वैभव.पुणे

अभ्या.. 19/10/2016 - 18:40
हे डिस्क्लेमर वाचल्यावर त्या अँगलने परत वाचले. १०० टक्के पटले. असा गांजलेला इसम अशाच पध्दतीने विचार करणार. परफेक्ट एकदम. आवडले स्वगत टाइप लेखन.

In reply to by वैभव.पुणे

सही रे सई 19/10/2016 - 20:21
ही व्यथा तुमच्या बायकोला पण वाचायला द्या आणि तिचे त्यावर उत्तर काय हे पण लिहायला सांगून ते तुम्ही वाचा याने तुमच्यातील ताणताणाव कमी व्हायला मदतच होईल.

In reply to by सही रे सई

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:34
आमची बायको उलट्या डोक्याची आहे. हे वाचायला दिल तर अजून तण तण करणारी आहे. तिला सांगता येत नाही म्हणूनच तर एकदा लिहिलंय.

चित्रगुप्त 19/10/2016 - 03:12
ञ्ङ्ळीण वोए. ईट्सॅर्त
श्या द्यायाच्या असतील तर असलं काहीबाही टाईपतात, हे आत्ताच समजलं, आम्हाला नाही हां द्यायच्यात श्या. न समजणार्‍या रागसंगीताला काही लोक जशी वेडीवाकडी दाद देतात, तशी द्यायचा आमचा हा प्रयत्न होता. 'मोकलाया' चा गद्य अवतार म्हणून आम्हाला हे लिखाण प्रचंड आवडलेले आहे. यातील वाक्या-वाक्यात व्यक्त केलेली भावना समजू शकतो आहे, आणि हे लिखाण जर खरोखर वस्तुस्थितीदर्शक असेल, तर आमची सहानुभूति आहे. जीते रहो पठ्ठे, कल तुम्हारा है... "ठेव ते वरती" .... "keep it up".

सिरुसेरि 19/10/2016 - 16:00
लेख वाचुन "परिस्थितीने गांजलेल्या वधुपित्याचे मनोगत / वर व वधुला सांगीतलेल्या चार समजुतीच्या गोष्टी / हितोपदेश " असावे असे वाटले .

अंतरा आनंद 19/10/2016 - 17:54
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
हे वाचल्यावर भरून आले आणि पुढचे वाचवले नाही. तरीही नेटाने वाचावे म्हटले तर भारीच असुद्दलेखन. असूद्या.

चित्रगुप्त 19/10/2016 - 19:04
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
हे वाचल्यावर भरून येऊन पुढचे वाचवले नसल्याचे काय कारण आहे हे समजले नाही. सासरी आल्यावर प्रायोरिटी सासरी देण्यात गैर काय आहे, हेही विशद करावे.

In reply to by चित्रगुप्त

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:32
सासरी प्रायोरिटी यामुळे कि, सासरी येऊन सुद्धा मुलगी माहेरच्याच गोष्टीना भाव देणे जास्तच चालू ठेवलं तर मग नवर्याला व सासरी मुलीचा राग ईणारच.

In reply to by चित्रगुप्त

गंम्बा 20/10/2016 - 12:13
मुळात मुलीने मुलाकडे रहयला येणेच चुक आहे. दोघांनी वेगळे रहावे म्हणजे असल्या विकतच्या समस्या येणार नाहीत. किंवा मुलानी मुलीकडे रहायला जावे.

अजया 20/10/2016 - 10:33
:) लेख फार फार आवडला.संसारात सर्व चुकांची जबाबदारी एकदा का बायको/सुनेवर ढकलली की आपल्याला लेख लिहायला मोकलाया दाही दिशा! किती कारणं संवादाने एलिमिनेट केली हे कधीच कळत नाही! अर्थात प्रत्येक घरात वेगळी परिस्थिती असू शकते हे मान्य आहे.प्रायाॅरिटी ही सासरी माहेरी परिस्थितीप्रमाणे मुलीने ठेवावी.आणि जावयानेही! फक्त मुलीनेच प्रायाॅरिटी सासरची ठेवावी का? यावर अजून लिहिलेले वाचायला नक्की आवडेल.तेवढं सुद्दलेकनाचं बघून घ्यावा!

In reply to by अजया

पैसा 20/10/2016 - 10:37
मिपावर सुद्द लिहायला साक्षात तात्यानी बंदी घातली होती. क्काय समजलेत! या मॅडमचे बाकी सल्ले ऐकू नका हो वैभवराव. चांगली मजा येतीय वाचायला.

In reply to by अजया

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:39
धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!! पण कसं आहे कि, मुलगी आपल्याच विश्वात रंगलेली आहे, सध्याच्या परिस्थितीचा तिच्यावर परिणाम च होत नाही. असच कर तसेच कर असेही कोणी म्हणत नाहीये. पण जरा सवयी आपणहून बदलल्या तर कोण कशाला नावे ठेवतील? सवयीमुळे नवऱ्याचा चार चौघात किती वाचक्की होते याला लिमिट च नाही.

In reply to by वैभव.पुणे

संदीप डांगे 20/10/2016 - 10:43
असच कर तसेच कर असेही कोणी म्हणत नाहीये. पण जरा सवयी आपणहून बदलल्या तर कोण कशाला नावे ठेवतील? ^^^ टिपिकल म्हणत होतो ते हेच!!

In reply to by वैभव.पुणे

अजया 20/10/2016 - 11:56
मग लगेच लेबल का लावत आहात? वेळ लागतो मुलींना. पंचवीस वर्ष माहेरी काढल्यानंतर अचानक एका महिन्यात / वर्षात तुमच्या घरच्या रीतीप्रमाणे तिने कसे वागावे? तिच्या घरचे किती रीतिरिवाज तुम्हाला माहित आहेत?

In reply to by अजया

सुबोध खरे 20/10/2016 - 18:53
आमच्या लग्नाला आता २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसापूर्वी आमची बायको म्हणाली "आमच्याकडे" (माहेरी) असं नसतं. यावर मी तिला म्हणालो कि आता तू माहेरापेक्षा माझ्या बरोबर जास्त दिवस काढले आहेस. तरी पहिल्या २३ वर्षातील साडेपाच वर्षे वैद्यकीय शिक्षणाची हॉस्टेल वरची काढून टाकली तर अजूनच जास्त. पण बाई साठीची झाली तरी "आमच्याकडे असंच असतं' म्हणून माहेरची भलावण करणारच. एवढं लक्षात घ्या.

In reply to by वैभव.पुणे

कविता१९७८ 20/10/2016 - 12:54
वैभव.पुणे - ज्याच्या किंवा जिच्या बरोबर आयुष्य काढायचे तिची किंवा त्याची अशी राजरोस पणे बदनामी करु नये. पटत असेल तर एकत्र राहायचे नाही तर वेगळे पर्याय आहेतच. पण "तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना" असं असेल तर उगाच तक्रार करण्यात काही अर्थ नाही.

In reply to by अजया

बोका-ए-आझम 20/10/2016 - 19:00
णव्या लोक्सना थुमच्यासारखे लोक्स प्रोस्ताहाण देत नसल्यामुळे सगळा गुंता होऊन बसलेलाहे! ते काही नाही. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे! - आपला णम्र बबन.

अजया 20/10/2016 - 10:43
ओ ताई, सुद्दलेकन कर्ने कायीच अवघड नाहि. घरातली व्यथा न् मिपावर कथा ;)

In reply to by अजया

पैसा 20/10/2016 - 10:46
मणोरंजनासाठी कायपन! लेखाचे टॅग्ज बघा. त्यात "मौजमजा" पण आहे. बाकी सूद्दलेखन कर्ने माला तरी फारच औघड जाते आहे ब्वा. त्यात तो मेला मोबल्याचा ऑटोकरेक्ट एकसारखा ड्वाले वटारत आहे.

In reply to by पैसा

हल्ली कायप्पावरील विनोद पाहून बायकोबद्दल लिहिणं हे मौजमजेचा प्रकार झालेला दिसतोय. ती फ्याशन आता मिपात पण आली वाटत.

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:54
अहो हि मौज मज्जा नाहीये हो. खरी व्यथा आहे. पण आता मिपा कारणांमुळे अशा अशा गोष्टी येतायेत ना, हा मुद्दा विसरून मलाच मौज मजा येतीये !!! तो लिहलेला प्रॉब्लेम च विसरल्या सारख्या वाटायलाय !!! :) आभारी आहे सगळ्यांचा !

In reply to by वैभव.पुणे

वेळेवर केल्या तर गोस्टी 'भलत्याच' ठरत नाहीत. मुलं झाल्यावर हाच विचार 'भलताच' ठरतो. एकमेकांचे पटत नसेल तर काडीमोड मुळे कोणावरही अन्याय होत नाही. पण एकादा का निष्पाप जीवांना ह्या जगात आणलेत तर त्यांच्यावर नक्कीच १०० टक्के अन्याय होतो. विचार करा. अजून वेळ हातची गेलेली नाही. अडखळत अडखळत तिन पायांची शर्यत चालायची की स्वतःच्या ताकदीवर वेगळी वाट निवडायची. सल्ला पसंत नसेल तर तक्रार न करता जगायला शिका. तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त 20/10/2016 - 20:00
तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.
अहो मग कलगीतुरा कसा रंगणार दादा ? सार्वजनिक घाटावरची मौज कशी बघायला मिळणार ? आता तर खुद्द लेखकालाच मौज वाटू लागलीय.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत. जर मुलं बाळ झाली असतील तर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष द्या, नोकरी-व्यवसायाकडे लक्ष द्या, वेगळ्या बिछान्यावर झोपा, जोडीदाराची दखलच घेऊ नका, घटस्फोट सुद्धा देऊ नका. बाहेर भानगड केलीत तर पुरावे मागे ठेवू नका. एक दिवस जोडीदार स्वतःच कंटाळून निघून जाईल. चुकुनही मारहाण करु नका किंवा स्वतःहून घटस्फोट मागू नका. तसे केले तर पोटगी द्यावी लागेल. शिवाय ते अमानवी आहे. - (प्रेरणा - आपली अडचण उषाताईंचा सल्ला)

बाजीप्रभू 20/10/2016 - 12:43
एक जुनी गुजराती म्हण आहे, तिचा अर्थ सांगितल्यावर बरेच जण तुटून पडतील तरी देखील सांगतो. "ઘરમાં આવતા બિલાડી.... "घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं" हे ज्यांना जमत नसेल त्यांनी बायकोने डोक्यावर मिऱ्या वाटल्यास त्रागा करू नये.

In reply to by बाजीप्रभू

घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं आणि घरात येणारा उंदीर आणि नवा जावई ह्यांचे काय करावे?

संदीप डांगे 20/10/2016 - 15:29
ऑन या सिरीयस नोट, लग्नाला महिना झालाय फक्त, लग्न हि एक मोठी घटना असते आयुष्यातली, मुलीच्या साठी मुलापेक्षा कैक पटीने. स्थानांतर, भूमिका, आयुष्य, जबाबदाऱ्या एका रात्रीतून बदलतात. मुलाचं किन्वा त्याच्या कुटुंबाचे तसे नसते, एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो. आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. जगावेगळ्या अपेक्षा नाही तर नेहमीच्याच. अगदी तिने उठून सर्वांसाठी चहा करावा. पारंपरिक अपेक्षा, लै न्हाई मागणं छाप वाटतील पण मुलीच्या बाजूने बघितलं तर... तिने कायम आईच्या हातचा चहा पिऊन दिवसाची सुरुवात केलेली असेल तर? आजकाल 70च्या दशकातल्या मुली नाहीत, त्या शिकतात, जॉब करतात, आई त्यांची मुलासारखी काळजी घेते, काही अगदी बोटावर मोजण्याइतक्या मुली आजकाल फक्त घरकाम करतात. लग्नही उशिरा म्हणजे 23 च्या पुढे होतायत, एव्हाना आयुष्याची घडी बसलेली असते. ती पूर्ण मोडून नवी घडी, नव्या घरात, नवीन माणसांसोबत बसवायची तर वेळ लागणार, मनस्ताप होणार शिवाय सून म्हणून, बायको म्हणून अपेक्षा आहेतच, वरच्या लेखात आलेली टिपिकल मानसिकता हीच कि सुनेने आदर्श सुनेसारखे वागावे, गंगाधर टिपरेच्या शुभांगीसारखे. पण आपण स्वतः कसे वागतो हे कधी बघणार? आयुष्य सुखी हवे असेल तर कोणाकडून त्याच्या मर्जीशिवाय कोणत्याही अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा ठेवू नये. मुलगी माहेरी जास्त संबंध ठेऊन असतात, असणारच, असं लगेच एक पारंबी सोडून दुसरीवर झेप घ्यायला ती काही टार्जन नाही. माहेर हे महत्त्वाचं आहेच, सासर शी तुलना करायला जाऊ नये. आईबापनी कष्ट करून संसार केला त्याचे कौतुक काय? म्हणजे कायम पलंगावर लोळत संसार केला तर काय लाथा झाडाव्या. आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे. मुद्दा काय आहे की एका स्त्रीचे कन्या ते पत्नी/स्नुषा हे रूपांतर समजून घेणे आवश्यक. लगेच जजमेंटल होऊ नये. पूर्वग्रहानुसार लोक होऊन बसतात आणि मग झालेले गैरसमज आयुष्यभर मिटत नाहीत. बाकी स्वभाव पटत नसेल तर थोडा वेळ द्यावा, समजून घेण्याची पात्रता आहे का हे बघावं, स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे. जुळवून घ्यायची इच्छा नसेल तर काडीमोड घ्यावा पण त्यानंतर चे त्रास लक्षात असू द्यावे, कोणाच्या पोटात शिरून काही माहिती काढू शकत नाही, पण सरळ जजमेंटल होणे गैर तसेच स्वतःची गैरसोय करून दुसऱ्याला सहन करणेही. जे सुवर्णमाध्य काढतात ते सुखी होतात, वत्सा, तुजप्रत कल्याण असो! - संसारानंद स्वामी संदीपबाबामहाराज

In reply to by संदीप डांगे

एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो. हे कैच्या कैच आहे. उगाच मुली किती गरीब बिचार्‍या छाप प्रतिसाद वाटला. आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. तुम्ही अंमळ जुन्या काळातले दिसता. त्यामुळे नविन हुंडापद्धत तुम्हास ठाऊक नसेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 20/10/2016 - 17:20
आप्पा साहेब, थोडं थांबा, दुसरी बाजूही टंकणार आहे, आणि तसं बघितलं तर वरचा प्रतिसाद केवळ मुलींची बाजू घेत नै आहे

In reply to by संदीप डांगे

वैभव.पुणे 20/10/2016 - 21:46
स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे.
पूर्ण उत्तर अगदी आवडले. मनापासून धन्यवाद !!
आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे.
सडेतोड !

In reply to by वैभव.पुणे

अभ्या.. 19/10/2016 - 18:40
हे डिस्क्लेमर वाचल्यावर त्या अँगलने परत वाचले. १०० टक्के पटले. असा गांजलेला इसम अशाच पध्दतीने विचार करणार. परफेक्ट एकदम. आवडले स्वगत टाइप लेखन.

In reply to by वैभव.पुणे

सही रे सई 19/10/2016 - 20:21
ही व्यथा तुमच्या बायकोला पण वाचायला द्या आणि तिचे त्यावर उत्तर काय हे पण लिहायला सांगून ते तुम्ही वाचा याने तुमच्यातील ताणताणाव कमी व्हायला मदतच होईल.

In reply to by सही रे सई

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:34
आमची बायको उलट्या डोक्याची आहे. हे वाचायला दिल तर अजून तण तण करणारी आहे. तिला सांगता येत नाही म्हणूनच तर एकदा लिहिलंय.

चित्रगुप्त 19/10/2016 - 03:12
ञ्ङ्ळीण वोए. ईट्सॅर्त
श्या द्यायाच्या असतील तर असलं काहीबाही टाईपतात, हे आत्ताच समजलं, आम्हाला नाही हां द्यायच्यात श्या. न समजणार्‍या रागसंगीताला काही लोक जशी वेडीवाकडी दाद देतात, तशी द्यायचा आमचा हा प्रयत्न होता. 'मोकलाया' चा गद्य अवतार म्हणून आम्हाला हे लिखाण प्रचंड आवडलेले आहे. यातील वाक्या-वाक्यात व्यक्त केलेली भावना समजू शकतो आहे, आणि हे लिखाण जर खरोखर वस्तुस्थितीदर्शक असेल, तर आमची सहानुभूति आहे. जीते रहो पठ्ठे, कल तुम्हारा है... "ठेव ते वरती" .... "keep it up".

सिरुसेरि 19/10/2016 - 16:00
लेख वाचुन "परिस्थितीने गांजलेल्या वधुपित्याचे मनोगत / वर व वधुला सांगीतलेल्या चार समजुतीच्या गोष्टी / हितोपदेश " असावे असे वाटले .

अंतरा आनंद 19/10/2016 - 17:54
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
हे वाचल्यावर भरून आले आणि पुढचे वाचवले नाही. तरीही नेटाने वाचावे म्हटले तर भारीच असुद्दलेखन. असूद्या.

चित्रगुप्त 19/10/2016 - 19:04
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
हे वाचल्यावर भरून येऊन पुढचे वाचवले नसल्याचे काय कारण आहे हे समजले नाही. सासरी आल्यावर प्रायोरिटी सासरी देण्यात गैर काय आहे, हेही विशद करावे.

In reply to by चित्रगुप्त

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:32
सासरी प्रायोरिटी यामुळे कि, सासरी येऊन सुद्धा मुलगी माहेरच्याच गोष्टीना भाव देणे जास्तच चालू ठेवलं तर मग नवर्याला व सासरी मुलीचा राग ईणारच.

In reply to by चित्रगुप्त

गंम्बा 20/10/2016 - 12:13
मुळात मुलीने मुलाकडे रहयला येणेच चुक आहे. दोघांनी वेगळे रहावे म्हणजे असल्या विकतच्या समस्या येणार नाहीत. किंवा मुलानी मुलीकडे रहायला जावे.

अजया 20/10/2016 - 10:33
:) लेख फार फार आवडला.संसारात सर्व चुकांची जबाबदारी एकदा का बायको/सुनेवर ढकलली की आपल्याला लेख लिहायला मोकलाया दाही दिशा! किती कारणं संवादाने एलिमिनेट केली हे कधीच कळत नाही! अर्थात प्रत्येक घरात वेगळी परिस्थिती असू शकते हे मान्य आहे.प्रायाॅरिटी ही सासरी माहेरी परिस्थितीप्रमाणे मुलीने ठेवावी.आणि जावयानेही! फक्त मुलीनेच प्रायाॅरिटी सासरची ठेवावी का? यावर अजून लिहिलेले वाचायला नक्की आवडेल.तेवढं सुद्दलेकनाचं बघून घ्यावा!

In reply to by अजया

पैसा 20/10/2016 - 10:37
मिपावर सुद्द लिहायला साक्षात तात्यानी बंदी घातली होती. क्काय समजलेत! या मॅडमचे बाकी सल्ले ऐकू नका हो वैभवराव. चांगली मजा येतीय वाचायला.

In reply to by अजया

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:39
धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!! पण कसं आहे कि, मुलगी आपल्याच विश्वात रंगलेली आहे, सध्याच्या परिस्थितीचा तिच्यावर परिणाम च होत नाही. असच कर तसेच कर असेही कोणी म्हणत नाहीये. पण जरा सवयी आपणहून बदलल्या तर कोण कशाला नावे ठेवतील? सवयीमुळे नवऱ्याचा चार चौघात किती वाचक्की होते याला लिमिट च नाही.

In reply to by वैभव.पुणे

संदीप डांगे 20/10/2016 - 10:43
असच कर तसेच कर असेही कोणी म्हणत नाहीये. पण जरा सवयी आपणहून बदलल्या तर कोण कशाला नावे ठेवतील? ^^^ टिपिकल म्हणत होतो ते हेच!!

In reply to by वैभव.पुणे

अजया 20/10/2016 - 11:56
मग लगेच लेबल का लावत आहात? वेळ लागतो मुलींना. पंचवीस वर्ष माहेरी काढल्यानंतर अचानक एका महिन्यात / वर्षात तुमच्या घरच्या रीतीप्रमाणे तिने कसे वागावे? तिच्या घरचे किती रीतिरिवाज तुम्हाला माहित आहेत?

In reply to by अजया

सुबोध खरे 20/10/2016 - 18:53
आमच्या लग्नाला आता २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. काही दिवसापूर्वी आमची बायको म्हणाली "आमच्याकडे" (माहेरी) असं नसतं. यावर मी तिला म्हणालो कि आता तू माहेरापेक्षा माझ्या बरोबर जास्त दिवस काढले आहेस. तरी पहिल्या २३ वर्षातील साडेपाच वर्षे वैद्यकीय शिक्षणाची हॉस्टेल वरची काढून टाकली तर अजूनच जास्त. पण बाई साठीची झाली तरी "आमच्याकडे असंच असतं' म्हणून माहेरची भलावण करणारच. एवढं लक्षात घ्या.

In reply to by वैभव.पुणे

कविता१९७८ 20/10/2016 - 12:54
वैभव.पुणे - ज्याच्या किंवा जिच्या बरोबर आयुष्य काढायचे तिची किंवा त्याची अशी राजरोस पणे बदनामी करु नये. पटत असेल तर एकत्र राहायचे नाही तर वेगळे पर्याय आहेतच. पण "तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचुन करमेना" असं असेल तर उगाच तक्रार करण्यात काही अर्थ नाही.

In reply to by अजया

बोका-ए-आझम 20/10/2016 - 19:00
णव्या लोक्सना थुमच्यासारखे लोक्स प्रोस्ताहाण देत नसल्यामुळे सगळा गुंता होऊन बसलेलाहे! ते काही नाही. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे! - आपला णम्र बबन.

अजया 20/10/2016 - 10:43
ओ ताई, सुद्दलेकन कर्ने कायीच अवघड नाहि. घरातली व्यथा न् मिपावर कथा ;)

In reply to by अजया

पैसा 20/10/2016 - 10:46
मणोरंजनासाठी कायपन! लेखाचे टॅग्ज बघा. त्यात "मौजमजा" पण आहे. बाकी सूद्दलेखन कर्ने माला तरी फारच औघड जाते आहे ब्वा. त्यात तो मेला मोबल्याचा ऑटोकरेक्ट एकसारखा ड्वाले वटारत आहे.

In reply to by पैसा

हल्ली कायप्पावरील विनोद पाहून बायकोबद्दल लिहिणं हे मौजमजेचा प्रकार झालेला दिसतोय. ती फ्याशन आता मिपात पण आली वाटत.

वैभव.पुणे 20/10/2016 - 10:54
अहो हि मौज मज्जा नाहीये हो. खरी व्यथा आहे. पण आता मिपा कारणांमुळे अशा अशा गोष्टी येतायेत ना, हा मुद्दा विसरून मलाच मौज मजा येतीये !!! तो लिहलेला प्रॉब्लेम च विसरल्या सारख्या वाटायलाय !!! :) आभारी आहे सगळ्यांचा !

In reply to by वैभव.पुणे

वेळेवर केल्या तर गोस्टी 'भलत्याच' ठरत नाहीत. मुलं झाल्यावर हाच विचार 'भलताच' ठरतो. एकमेकांचे पटत नसेल तर काडीमोड मुळे कोणावरही अन्याय होत नाही. पण एकादा का निष्पाप जीवांना ह्या जगात आणलेत तर त्यांच्यावर नक्कीच १०० टक्के अन्याय होतो. विचार करा. अजून वेळ हातची गेलेली नाही. अडखळत अडखळत तिन पायांची शर्यत चालायची की स्वतःच्या ताकदीवर वेगळी वाट निवडायची. सल्ला पसंत नसेल तर तक्रार न करता जगायला शिका. तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त 20/10/2016 - 20:00
तुमची व्यक्तिगत धुणी सार्वजनिक घाटावर धुवू नका.
अहो मग कलगीतुरा कसा रंगणार दादा ? सार्वजनिक घाटावरची मौज कशी बघायला मिळणार ? आता तर खुद्द लेखकालाच मौज वाटू लागलीय.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत. जर मुलं बाळ झाली असतील तर त्यांच्या संगोपनाकडे लक्ष द्या, नोकरी-व्यवसायाकडे लक्ष द्या, वेगळ्या बिछान्यावर झोपा, जोडीदाराची दखलच घेऊ नका, घटस्फोट सुद्धा देऊ नका. बाहेर भानगड केलीत तर पुरावे मागे ठेवू नका. एक दिवस जोडीदार स्वतःच कंटाळून निघून जाईल. चुकुनही मारहाण करु नका किंवा स्वतःहून घटस्फोट मागू नका. तसे केले तर पोटगी द्यावी लागेल. शिवाय ते अमानवी आहे. - (प्रेरणा - आपली अडचण उषाताईंचा सल्ला)

बाजीप्रभू 20/10/2016 - 12:43
एक जुनी गुजराती म्हण आहे, तिचा अर्थ सांगितल्यावर बरेच जण तुटून पडतील तरी देखील सांगतो. "ઘરમાં આવતા બિલાડી.... "घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं" हे ज्यांना जमत नसेल त्यांनी बायकोने डोक्यावर मिऱ्या वाटल्यास त्रागा करू नये.

In reply to by बाजीप्रभू

घरात येणारी मांजर आणि येणारी नवी सून यांना उंबरठ्यावरच फटकावायचं आणि घरात येणारा उंदीर आणि नवा जावई ह्यांचे काय करावे?

संदीप डांगे 20/10/2016 - 15:29
ऑन या सिरीयस नोट, लग्नाला महिना झालाय फक्त, लग्न हि एक मोठी घटना असते आयुष्यातली, मुलीच्या साठी मुलापेक्षा कैक पटीने. स्थानांतर, भूमिका, आयुष्य, जबाबदाऱ्या एका रात्रीतून बदलतात. मुलाचं किन्वा त्याच्या कुटुंबाचे तसे नसते, एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो. आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. जगावेगळ्या अपेक्षा नाही तर नेहमीच्याच. अगदी तिने उठून सर्वांसाठी चहा करावा. पारंपरिक अपेक्षा, लै न्हाई मागणं छाप वाटतील पण मुलीच्या बाजूने बघितलं तर... तिने कायम आईच्या हातचा चहा पिऊन दिवसाची सुरुवात केलेली असेल तर? आजकाल 70च्या दशकातल्या मुली नाहीत, त्या शिकतात, जॉब करतात, आई त्यांची मुलासारखी काळजी घेते, काही अगदी बोटावर मोजण्याइतक्या मुली आजकाल फक्त घरकाम करतात. लग्नही उशिरा म्हणजे 23 च्या पुढे होतायत, एव्हाना आयुष्याची घडी बसलेली असते. ती पूर्ण मोडून नवी घडी, नव्या घरात, नवीन माणसांसोबत बसवायची तर वेळ लागणार, मनस्ताप होणार शिवाय सून म्हणून, बायको म्हणून अपेक्षा आहेतच, वरच्या लेखात आलेली टिपिकल मानसिकता हीच कि सुनेने आदर्श सुनेसारखे वागावे, गंगाधर टिपरेच्या शुभांगीसारखे. पण आपण स्वतः कसे वागतो हे कधी बघणार? आयुष्य सुखी हवे असेल तर कोणाकडून त्याच्या मर्जीशिवाय कोणत्याही अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा ठेवू नये. मुलगी माहेरी जास्त संबंध ठेऊन असतात, असणारच, असं लगेच एक पारंबी सोडून दुसरीवर झेप घ्यायला ती काही टार्जन नाही. माहेर हे महत्त्वाचं आहेच, सासर शी तुलना करायला जाऊ नये. आईबापनी कष्ट करून संसार केला त्याचे कौतुक काय? म्हणजे कायम पलंगावर लोळत संसार केला तर काय लाथा झाडाव्या. आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे. मुद्दा काय आहे की एका स्त्रीचे कन्या ते पत्नी/स्नुषा हे रूपांतर समजून घेणे आवश्यक. लगेच जजमेंटल होऊ नये. पूर्वग्रहानुसार लोक होऊन बसतात आणि मग झालेले गैरसमज आयुष्यभर मिटत नाहीत. बाकी स्वभाव पटत नसेल तर थोडा वेळ द्यावा, समजून घेण्याची पात्रता आहे का हे बघावं, स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे. जुळवून घ्यायची इच्छा नसेल तर काडीमोड घ्यावा पण त्यानंतर चे त्रास लक्षात असू द्यावे, कोणाच्या पोटात शिरून काही माहिती काढू शकत नाही, पण सरळ जजमेंटल होणे गैर तसेच स्वतःची गैरसोय करून दुसऱ्याला सहन करणेही. जे सुवर्णमाध्य काढतात ते सुखी होतात, वत्सा, तुजप्रत कल्याण असो! - संसारानंद स्वामी संदीपबाबामहाराज

In reply to by संदीप डांगे

एक नवं माणूस आल्याने बदलणारे वातावरण , अल्पशा जबाबदाऱ्या सोडल्या तर फार मोठा हलवून टाकणारा बदल नसतो. हे कैच्या कैच आहे. उगाच मुली किती गरीब बिचार्‍या छाप प्रतिसाद वाटला. आलेल्या सुनेबद्दल खूप अपेक्षा असतात. तुम्ही अंमळ जुन्या काळातले दिसता. त्यामुळे नविन हुंडापद्धत तुम्हास ठाऊक नसेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 20/10/2016 - 17:20
आप्पा साहेब, थोडं थांबा, दुसरी बाजूही टंकणार आहे, आणि तसं बघितलं तर वरचा प्रतिसाद केवळ मुलींची बाजू घेत नै आहे

In reply to by संदीप डांगे

वैभव.पुणे 20/10/2016 - 21:46
स्वतःचे काही चुकतंय का तिकडे लक्ष द्यावे.
पूर्ण उत्तर अगदी आवडले. मनापासून धन्यवाद !!
आधीच्या पिढीला आपल्या कष्टाचे फार कौतुक, ते स्वतःजवळ ठेवणे उत्तम! येणारी सून काही गाद्यांवर लोळत संसार करणारी नाहीये, तुम्ही तिला तसं सुख कायम देणार असाल तर ठीक आहे.
सडेतोड !
मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच! लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम! नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल! नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण!

प्रिय आजीस.....

जयंत कुलकर्णी ·

धाडसी बाई आहे ! इतके सत्य विचार करायला तिच्या समाजात फार जणांना जमत नाही... बोलायला तर अत्यंत कठीण आहे. उत्तम अनुवाद. मूळ लेख वाचला नाही, पण भावानुवाद वाचून लेखिकेच्या मनाची तळमळ पोचली.

एस 07/10/2016 - 15:44
भावानुवाद छानच. फक्त ते मरीआईच्या कोपाचा संदर्भ आउट ऑफ कंटेक्स्ट वाटला. येथे भावानुवादात दुसरे एखादे उदाहरण देता आले असते का?

धाडसी बाई आहे ! इतके सत्य विचार करायला तिच्या समाजात फार जणांना जमत नाही... बोलायला तर अत्यंत कठीण आहे. उत्तम अनुवाद. मूळ लेख वाचला नाही, पण भावानुवाद वाचून लेखिकेच्या मनाची तळमळ पोचली.

एस 07/10/2016 - 15:44
भावानुवाद छानच. फक्त ते मरीआईच्या कोपाचा संदर्भ आउट ऑफ कंटेक्स्ट वाटला. येथे भावानुवादात दुसरे एखादे उदाहरण देता आले असते का?
लेखनप्रकार
अयान हिर्सी अलि. Simple, Free Image and File Hosting at MediaFire प्रिय आजीस, तू गेलीस पण मी आक्रोश केला नाही. तशी तू जाणारच होतीस. आई म्हणत होती तू मरतेसमयी ‘‘घेऊन जा ! घेऊन जा !’’ म्हणून आपल्या पूर्वजांचा धावा करीत होतीस. तुझ्या पायांनी तुला सावरण्यास नकार दिला होता कारण तुझे सांधे पूर्ण आखडले होते. जेव्हा ते सरळ असत तेव्हा ते वाकत नव्हते आणि एकदा वाकले की सरळ होत नसत.

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर ·

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

हेमलकसा

राजेंद्र देवी ·

एस 22/09/2016 - 11:08
धिस पोएम डज नॉट डू जस्टिस टू हेमलकसा, असे म्हणावेसे वाटते.

एस 22/09/2016 - 11:08
धिस पोएम डज नॉट डू जस्टिस टू हेमलकसा, असे म्हणावेसे वाटते.
हेमलकसा रंजले गांजले आदिवासी जमात त्यांची माडीया लुटुनी त्यांचे अनुदान अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या नक्षलवादाचा घेऊन संशय मांडला त्यांचा छळ जन्मताच ज्यांची ठेचली गेली नाळ जगण्यासाठी करती कसबसे मेळ वर्दीतील जनावरे करिती शरीराशी खेळ निबिड अरण्यात शिरला प्रकाशाचा एक कवडसा घेऊन मानवतेचा वसा गाव वसवले हेमलकसा अनाथ प्राण्यांसाठी काढले त्यांनी निवास बनले प्राणिमित्र गौरविले त्यांस भारतरत्न सहकारी भेटले सारे होते ध्येयाने भारलेली सहचरी पण अद्वितीय भुवरी देवमाणसे पेरलेली राजेंद्र देवी

बाप्पामुळे एकत्र आणलेली लोक मंडळांमुळे वेगळी तर झाली नाही आहेत ना ?????

सतिश२५१० ·
लेखनप्रकार
लहानपणी येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर 3 -3 वेळा नमस्कार करून जाणारा मी , देवासमोर खूप खाबरून जणू त्याला मी केलेल्या सगळ्या लहान लहान चुकांची माफी मागून पुढे जात होतो .....शाळेतून घरापर्यंत येताना लागणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोरून मागंन तेच असायचं फक्त त्या मध्ये जास्त कळकळ आणायचा प्रयत्न करायचो.

आता मला वाटते भिती

राजेंद्र देवी ·
आता मला वाटते भिती कोठे गुंड त्रास देती कोठे पोलीस मार खाती अशा या समाजाची आता मला वाटते भिती कधी तरुणाईचे भांडण तर कधी रस्त्यावरचे भांडण सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन अशा या जनाची आता मला वाटते भिती रामराज्याची अपेक्षा पण वागण्याची रावणनिती या समाजाला आता नाही कोणाची भीती अशा या समाजाची आता मला वाटते भिती या समाजाच मी एक भाग मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती राजेंद्र देवी

हिशेब हिशेबाचा

चित्रगुप्त ·
आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

हिशेब हिशेबाचा

चित्रगुप्त ·

बरं... पाच दिवस घराची साफसफाई, धुणी-भांडी कस होत ? टॅब्समधून डाउनलोड होत का ? आणि जर पाच दिवस पिझ्झा चिप्स खावून काम भागत तर मग दोन दिवस स्वयपाक काय फक्त नवर्‍याला त्रास द्यायलाच का ?

क्षमस्व 03/09/2016 - 11:19
एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली>>>>>>> हुचभ्रू मोड ऑन! जराही मॅनर्स नाहीत त्या ओल्ड फेलोला! असा कसाही कुणाच्याही अपार्टमेंटमध्ये जाण्याचा आग्रह करतो? हुचभ्रू मोड ऑफ!

चित्रगुप्त 03/09/2016 - 17:50
'आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न' असलेला डॉ. खरे यांचा लेख वाचून नकळत माझ्या नजरेसमोर मी बघितलेल्या आजकालच्या काही नवविवाहिता तरळून गेल्या, त्यातून हा धागा निर्माण झाला आहे. इथे मी जे लिहीले, ते काहीसे अतिरंजित असले, तरी आजच्या वास्तवाच्या ते फार जवळ आहे, हेही खरे. अर्थात आजची बहुतांश जोडपी अतिशय मेहनती, समजदार, जबाबदार असतात हे खरे, त्यामानाने मी लिहिलेल्यासारख्यांचे प्रमाण अगदी कमी असले तरी ही वृत्ती मात्र वाढत चालली आहे, असे निरिक्षण आहे.

In reply to by चित्रगुप्त

संदीप डांगे 03/09/2016 - 18:59
सॉरी टू से... पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही. तुमच्या लहानपणी जे म्हातारे होते तेही सेम टु सेम अस्साच विचार करत होते. त्यामुळे हे प्रतिसादातले विचार एका चिरंतन सत्याचा अविष्कार आहेत, ते चिरंतन सत्य म्हणजे "काळ कोणताही असो, लोक सारखेच असतात."

In reply to by संदीप डांगे

चित्रगुप्त 03/09/2016 - 20:22
डांगे साहेब, सॉरी कशाला हो ? माझं वय आहेच पासष्ठ वर्षे. प्रकृती उत्तम असेल आणि आर्थिक विवंचना नसेल (अर्थात या दोन्ही गोष्टींसाठी कमालीच्या जागरुकतेने जगावे लागते) तर म्हातारपणासारखं दुसरं सुख नाही बघा. एकाद्या छंदाला, कार्याला वाहून घेऊन त्याचा पाठपुरावा करत आयुष्य घालवणं वेगळं आणि व्हॉट्सॅप, सिरीयल्स बघणं यात वेळ घालवणं यात मूलतः फरक हा आहेच. कुणीतरी प्रचंड आर्थिक फायदा मिळवण्यासाठी रचलेल्या सापळ्यात अलगदपणे सापडून त्यात आपलं बहुमोल आयुष्य घालवणं यात कोणते शहाणपण आहे ? आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे.

In reply to by चित्रगुप्त

संदीप डांगे 03/09/2016 - 20:36
साहेब, तुम्ही तुमचे जीवन सांगताय, त्याबद्दल कोणतीही टिप्पणी नव्हती केली मी, उपरोक्त प्रतिसादाची संभाव्य कारणे सांगितली, वयानुसार माणसाचे विचार त्या त्या लेवल चे होतात, "हल्लीची पिढी, आजकाल" असे शब्द आपल्या बोलण्यात यायला लागले की समजावे आपण खवट म्हातारे होत चाललोय, यात वयाचं नाही तर विचारांबद्दल निरीक्षण आहे, काही वृद्ध 90च्या वयामध्येही विचारांचे तारुण्य राखून असतात, काही पन्नाशीच्या आतच आजोबागिरी करायला लागतात,

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 04/09/2016 - 00:08
डांगे अण्णा "पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही" "आपण खवट म्हातारे होत चाललोय", हे आपले प्रतिसाद उद्धट किंवा उर्मट पण कडे झुकतो आहे असते वाटते. त्या तुलनेत चित्रगुप्त साहेबांचा हा प्रतिसाद पहा "आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे". चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक आहे

सुबोध खरे 03/09/2016 - 19:47
वस्तुस्थिती दर्शविणारा लेख काही लोकांमध्ये व्हॉट्स अँप चे व्यसन पार टोकाला पोहोचले आहे. तीन दिवसापूर्वी च एक २४-२५ वर्षाची गरोदर मुलगी रक्तस्त्राव होतो म्हणून आपल्या मोठ्या बहिणी बरोबर सोनोग्राफी साठी आली होती. सोनोग्राफी चालू झाल्यावर मोठी बहीण व्हॉट्स अँप मध्ये मग्न झाली. सोनोग्राफी मध्ये बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येईपर्यंत त्या मुलीच्या जिवात जीव नव्हता. ठोके दिसू लागले आणि ऐकू लागले आणि त्या मुलीचा बांध फुटला आणि ती मुसुमुसु लागली. दोन दिवसांचा ताण एकदम कमी झाला होता. पण तिची बहीण व्हॉट्स अँप वर काही तरी पाहत स्वतःशी हसत होती. पूर्ण सोनोग्राफी होईपर्यंत ती आपल्या बहिणीला धीर देईल असे मला वाटले होते. मी त्या मुलीला धीर दिला सर्व काही ठीक आहे सांगितले तरीही बहीण थंडपणे व्हॉट्स अँप वरच होती. हे टोकाचे उदाहरण आहे परंतु आपण जे लिहिले आहे त्यात भरपूर तथ्य आहे यात शंका नाही. माझ्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना गप्प बसवण्यासाठी मोठ्या आवाजात व्हिडीओ लावून देणारे कित्येक पालक रोजच्या पाहण्यात आहेत. आजूबाजूच्या रुग्णांना त्रास होईल हे त्यांच्या खिजगणतीतहि नसते. दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाच्या बाबत आजकाल लोकाना काहीही वाटेनासे झाले आहे.

"वृत्ती"च्या गोग्गोड अन त्यातल्या त्यात प्लॉझीबल कारणाखाली "हल्लीची पिढी" नामक ठराविक बिलं फाडलेली अजिबात आवडलेली नाहीत, ह्यात स्त्री आहे म्हणूनच नाही तर तरुण मुलग्याबद्दलही असते तरीही मी असाच बोललो असतो. त्यात डॉक्टर खरेंसारख्या सुजाण मनुष्यालाही आपल्या क्लिनिकच्या परिघातली सीमित उदाहरणे पाहून सार्वत्रिकरण करावे वाटले, ह्याचे अजूनच वाईट वाटले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 00:13
बापूसाहेब आमचा परिघच काय पण विचारसरणी सुद्धा संकुचित आहे. सीमितच कशाला? जे दिसतं ते तसंच मांडतो. एखाद्या अत्यंत ताणाखाली असलेल्या मुलीच्या पाठीवरून हात फिरवण्याऐवजी डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये व्हॉट्स अँप पाहणारी मोठी बहीण पहिली आणि ते १०० % चक्षुर्वैसत्य उदाहरण दिले. उद्या मंदिरात सुद्धा आरतीच्या वेळेस हेच पाहायला मिळेल यात आश्चर्य ते काय? जाऊ द्या झालं.

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब आमचा परिघच काय पण विचारसरणी सुद्धा संकुचित आहे. सीमितच कशाला? कबुली जवाब दिल्याबद्दल धन्यवाद सर! ह्यापुढे हे लक्षात ठेऊनच बोलले जाईल. :) जाता जाता तुम्ही स्वतः पाहिलेले उदाहरण म्हणून तुम्ही त्या उदाहरणाचे सार्वत्रिकरण करून पूर्ण पिढीच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलीत तर ती चूक आहे(च). तुमच्या क्लिनिक मध्ये आलेल्या एका पोरीवरून तुम्ही एका पिढीची मापे काढलीत ते सर्वथैव चूकच आहे, खरे तर हा प्रश्न सार्वत्रिक आहे! तरीही क्लिनिक सेंट्रीक बोलूयात, एकट्या तुमच्या मुलुंड वेस्ट मध्ये नुसती सुलेखा येलो पेजेस वर निबंधीत 20 पेक्षा जास्त डायग्नोस्टिक क्लिनिक अन प्रॅक्टिसिंग रॅडिओलॉजिस्टस दिसत आहेत, (सुलेखावर) अनरजिस्टर्ड किती असतील? प्रत्येकाने आपली "चक्षुर्वैसत्य" उदाहरणे जर सार्वत्रिक करायची म्हणली तर कठीण होऊन बसेल. शिवाय तुमचा आदर आम्ही करतो म्हणून तुम्हाला अंधपणे फॉलो करणे जमणार नाही सर, जिथे पडतात तिथे प्रश्न विचारणारच आम्ही, रुचले तर पहा, अर्थात तुम्हाला तुमचा मुद्दा(च) इतका जास्त फुलप्रूफ वाटतो, का तुम्ही कायमच "सानू की??" मोड मध्ये असता तो तुमचा प्रश्न झाला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 11:11
वा बापूसाहेब, आपण खोदकाम करून मुलुंड पश्चिमेला २० पेक्षा जास्त रेडीयोलोजिस्ट आहेत हे खणून काढलंत . मग मी किती रुग्ण पाहतो तेही आपण शोधलं असेलच. म्हणजे माझा अनुभव किती आणि काय हे हि आपल्याला माहिती असेलंच. बढिया है ! त्याखाली हेही लिहिलेले आहे. हे एक टोकाचे उदाहरण आहे. माझ्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना गप्प बसवण्यासाठी मोठ्या आवाजात व्हिडीओ लावून देणारे कित्येक पालक रोजच्या पाहण्यात आहेत. आजूबाजूच्या रुग्णांना त्रास होईल हे त्यांच्या खिजगणतीतहि नसते. दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाच्या बाबत आजकाल लोकाना काहीही वाटेनासे झाले आहे. असो . बाकी डांगे अण्णांच्या मैफिलीत सामील झाल्यापासून आपले प्रतिसाद बदललेले आढळतात असे एक निरीक्षण आहे

In reply to by सुबोध खरे

शिवाय 'शितावरून भाताची परिक्षा' हा वाक्प्रचार आहेच. ह्यातही तुम्ही फक्त एक शितच तपासलं आहे. सर्व भाताचे कसे उदाहरण देता? तुम्हाला भात शिजलेला आहे असे वाटते म्हणजे आम्हीही तसेच मानायचं का? हे तुमचे वैयक्तिक मत आहे. त्याचे सार्वत्रीकरण का करताय? असे अनेक प्रश्न उभे करता येतील आणि चर्चा जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवता येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अरेच्या! हे शितावरून भाताची परीक्षा मला म्हणाला होतात का पेठकर काका! ? एकंदरीत एका पेशंट वरून सार्वत्रिकारण झाले त्यावर बोलला असाल असे वाटून गेले मला! असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :)

In reply to by अभ्या..

मारवा 04/09/2016 - 14:33
असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :) हे वरती सोन्याबापु जे प्रतिसादात म्हणाले ते नेमक काय आहे कृपया स्पष्ट करावे हि विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

मारवा 04/09/2016 - 14:28
म्हणी या दुधारी तलवारी सारख्या असतात. एक म्हणते शितावरुन भाताची परीक्षा. दुसरी म्हणते सुतावरुन स्वर्ग गाठणे. त्यामुळे म्हणींचा वापर जोर लावण्यापुरताच सार्वकालिक सत्यासारखा नको.

In reply to by सुबोध खरे

मग टोकाचे उदाहरण देऊन सार्वत्रिकारण कसे झाले सरजी?? बाकी डांगे अण्णांच्या मैफिलीत सामील झाल्यापासून आपले प्रतिसाद बदललेले आढळतात असे एक निरीक्षण आहे मुद्द्यावर बोला की कश्याला ऍड होमिनेम करावे म्हणतो मी, मी कधीच कुठल्याच महफिलीत नसतो, आम्ही एकटेच होतो, आजही एकटेच आहोत, अन मुद्द्यावर बोलायला मांडा ठोकून बसलेले आहोत, त्यावर बोलायचे बघा जरा. प्रतिसाद बदलायचे म्हणालात तर आता फक्त उघड बोलतोय इग्नोर न करता, आता ते वाचून जर तुम्हाला ती कोण्या तिसऱ्याची महफिल वाटायला लागली असले तर तो तुमचा प्रश्न , माझा नाही :). निरीक्षणेच काढायची म्हणली तर असंख्य निघतात, उदाहरण सांगायचे झाल्यास तुमचेच घ्या, जोवर आम्ही (किंवा इतरही अनेक मेंबर) तुम्हाला येस सर, ओके डॉक म्हणत असतात तोवर सगळे आलबेल असते, तुमचा मुद्दा कोणी काँट्रॅडिक्त केला की तुम्हाला त्यात स्कोर सेटलिंग दिसते, आकस दिसते , तुम्ही आदरच्या पात्र आहात हा मुद्दा एक (तो आमच्यालेखी शाश्वत आहे) अन तुम्ही तुमचे मुद्दे चुकलेले असू शकतात हे मान्य करणे हा मुद्दा वेगळा , तुम्ही स्वतः दुसरा मुद्दा स्वीकारायला किती तयार आहात हे तुम्हीच स्वतःला विचारा सर, त्यात मी काय सांगणार!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 14:38
माझा मुद्दा यात कुठे आला ? मी फक्त " हे टोकाचे उदाहरण आहे परंतु आपण जे लिहिले आहे त्यात भरपूर तथ्य आहे यात शंका नाही." असे चित्रगुप्त साहेबाना लिहिले आहे. डांगे साहेबांची भाषा नक्कीच खटकली . चित्रगुप्त साहेबांची कलेच्या क्षेत्रातील किंवा एकंदर आयुष्यातील प्रगती पाहता डांगे साहेबानी "म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं ,हे प्रतिसादातले विचार एका चिरंतन सत्याचा अविष्कार आहेत खवट म्हातारे" इ भाषा वापरली ते काही पटले नाही. डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ? तिथे जैन धर्मावर टीका करताना "नागडे" संत कि काहीतरी लिहिले. त्यांनी जर अल्पसंख्य समुदायाच्या भावना दुखावल्या म्हणून डांगे साहेब आणि मिपाच्या मालकांवर एफ आय आर दाखल केला तर ते निस्तरताना यांची पळता भुई थोडी होईल. (तो प्रतिसाद उडवण्यात आला आहे. ) ६५ वर्षाचा माणूस हा केवळ ६५ चाच असेल असे नव्हे तर तो २५ वर्षाचा माणूस अधिक ४० वर्षे अनुभव असाही असू शकतो हे डांगे अण्णा विसरले आहेत. असो. मी लिहिलेलें परत वाचून त्यात कुठे खोट आहे ते सांगाल का ? म्हणजे मी स्वतः ला सुधारून घेईन.

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद डांगेंना आहे का मला? डांगेंची जबाबदारी माझी नाही, मी माझ्यापुरता बोलू शकतो, अन तुमच्या प्रतिसादात डांगे उवाच डांगे उवाच सोडून काही दिसले नाही, पिन पॉईंट सांगा, माझ्या बद्दल मग काही स्पष्टीकरण देता येईल मला :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 14:54
तुम्ही त्या उदाहरणाचे सार्वत्रिकरण करून पूर्ण पिढीच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलीत तर ती चूक आहे(च). याचे उदाहरण देता येईल का ? म्हणजे स्पेसिफिक शब्द कोणते ?

In reply to by सुबोध खरे

मारवा 04/09/2016 - 14:53
आपला वरील श्री डांगे संदर्भातील प्रतिसाद असा आहे. डांगे अण्णा "पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही" "आपण खवट म्हातारे होत चाललोय", हे आपले प्रतिसाद उद्धट किंवा उर्मट पण कडे झुकतो आहे असते वाटते. त्या तुलनेत चित्रगुप्त साहेबांचा हा प्रतिसाद पहा "आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे". चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक आहे आणि दुसरा प्रतिसाद असा आहे ज्यात आपण म्हणता कि डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 04/09/2016 - 14:56
काय झालं की काल रात्री भला मोठा मेगाबायटी लिहिला होता, तुम्हाला जे खटकलं त्याच्यावर, पण पूर्ण डिलीट मारला, म्हटलं का आपण त्या लोकांना समजावत बसायचे ज्यांना समजून घ्यायचंच नाही! तुमची समजून घ्यायची इच्छा असेल तर आज रात्री परत लिहितो, have some patience till dark!

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 04/09/2016 - 14:58
आपण थोर सर्वज्ञ असे आहात. मी कुठे आपल्याशी वाद घालू. आम्ही जुन्या पिढीचे आहोत. सोडून द्या आणि माफ करा आपण म्हणता तेच खरं. इति लेखन सीमा

In reply to by संदीप डांगे

मोदक 04/09/2016 - 15:40
हाच फरक आहे आयटी आणि नॉन आयटीवाल्यात. आयटी वाला मेगाबायटी काय टेराबाईटी प्रतिसादही लिहील. फक्त पोस्ट करायचा नसेल तर त्याचा बॅकप घेवून ठेवेल. ..आणि नॉन आयटी वाला... हॅ हॅ हॅ (ह.घ्या) बाकी आयटीवाल्या जनरेशनमध्येही फरक आहेत.. ते नंतर कधीतरी..!! ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 04/09/2016 - 15:43
रातीचा हंगोवर हो! दुसरं काय नाय, लाईफ में फस्ट टाइम कोई मेगाबायटी पोस्ट नई किया, पण ज्या टेबलावरचे बिल तिथेच पे करायचं त्यामुळे लिहावं लागणारच, आपण लै तंत्त्ववादी ;))

=)) तिला आठवड्याची अंघोळ घालतो आठवड्यातून एकदाच अंघोळ करणे/घालणे प्रकृतीच्या दृष्टीने बरे नाही असे सांगा त्या नवराबायकोंना ;) :)

बरं... पाच दिवस घराची साफसफाई, धुणी-भांडी कस होत ? टॅब्समधून डाउनलोड होत का ? आणि जर पाच दिवस पिझ्झा चिप्स खावून काम भागत तर मग दोन दिवस स्वयपाक काय फक्त नवर्‍याला त्रास द्यायलाच का ?

क्षमस्व 03/09/2016 - 11:19
एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली>>>>>>> हुचभ्रू मोड ऑन! जराही मॅनर्स नाहीत त्या ओल्ड फेलोला! असा कसाही कुणाच्याही अपार्टमेंटमध्ये जाण्याचा आग्रह करतो? हुचभ्रू मोड ऑफ!

चित्रगुप्त 03/09/2016 - 17:50
'आजकालच्या काही मुलींची विचारसरणी कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न' असलेला डॉ. खरे यांचा लेख वाचून नकळत माझ्या नजरेसमोर मी बघितलेल्या आजकालच्या काही नवविवाहिता तरळून गेल्या, त्यातून हा धागा निर्माण झाला आहे. इथे मी जे लिहीले, ते काहीसे अतिरंजित असले, तरी आजच्या वास्तवाच्या ते फार जवळ आहे, हेही खरे. अर्थात आजची बहुतांश जोडपी अतिशय मेहनती, समजदार, जबाबदार असतात हे खरे, त्यामानाने मी लिहिलेल्यासारख्यांचे प्रमाण अगदी कमी असले तरी ही वृत्ती मात्र वाढत चालली आहे, असे निरिक्षण आहे.

In reply to by चित्रगुप्त

संदीप डांगे 03/09/2016 - 18:59
सॉरी टू से... पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही. तुमच्या लहानपणी जे म्हातारे होते तेही सेम टु सेम अस्साच विचार करत होते. त्यामुळे हे प्रतिसादातले विचार एका चिरंतन सत्याचा अविष्कार आहेत, ते चिरंतन सत्य म्हणजे "काळ कोणताही असो, लोक सारखेच असतात."

In reply to by संदीप डांगे

चित्रगुप्त 03/09/2016 - 20:22
डांगे साहेब, सॉरी कशाला हो ? माझं वय आहेच पासष्ठ वर्षे. प्रकृती उत्तम असेल आणि आर्थिक विवंचना नसेल (अर्थात या दोन्ही गोष्टींसाठी कमालीच्या जागरुकतेने जगावे लागते) तर म्हातारपणासारखं दुसरं सुख नाही बघा. एकाद्या छंदाला, कार्याला वाहून घेऊन त्याचा पाठपुरावा करत आयुष्य घालवणं वेगळं आणि व्हॉट्सॅप, सिरीयल्स बघणं यात वेळ घालवणं यात मूलतः फरक हा आहेच. कुणीतरी प्रचंड आर्थिक फायदा मिळवण्यासाठी रचलेल्या सापळ्यात अलगदपणे सापडून त्यात आपलं बहुमोल आयुष्य घालवणं यात कोणते शहाणपण आहे ? आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे.

In reply to by चित्रगुप्त

संदीप डांगे 03/09/2016 - 20:36
साहेब, तुम्ही तुमचे जीवन सांगताय, त्याबद्दल कोणतीही टिप्पणी नव्हती केली मी, उपरोक्त प्रतिसादाची संभाव्य कारणे सांगितली, वयानुसार माणसाचे विचार त्या त्या लेवल चे होतात, "हल्लीची पिढी, आजकाल" असे शब्द आपल्या बोलण्यात यायला लागले की समजावे आपण खवट म्हातारे होत चाललोय, यात वयाचं नाही तर विचारांबद्दल निरीक्षण आहे, काही वृद्ध 90च्या वयामध्येही विचारांचे तारुण्य राखून असतात, काही पन्नाशीच्या आतच आजोबागिरी करायला लागतात,

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 04/09/2016 - 00:08
डांगे अण्णा "पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही" "आपण खवट म्हातारे होत चाललोय", हे आपले प्रतिसाद उद्धट किंवा उर्मट पण कडे झुकतो आहे असते वाटते. त्या तुलनेत चित्रगुप्त साहेबांचा हा प्रतिसाद पहा "आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे". चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक आहे

सुबोध खरे 03/09/2016 - 19:47
वस्तुस्थिती दर्शविणारा लेख काही लोकांमध्ये व्हॉट्स अँप चे व्यसन पार टोकाला पोहोचले आहे. तीन दिवसापूर्वी च एक २४-२५ वर्षाची गरोदर मुलगी रक्तस्त्राव होतो म्हणून आपल्या मोठ्या बहिणी बरोबर सोनोग्राफी साठी आली होती. सोनोग्राफी चालू झाल्यावर मोठी बहीण व्हॉट्स अँप मध्ये मग्न झाली. सोनोग्राफी मध्ये बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येईपर्यंत त्या मुलीच्या जिवात जीव नव्हता. ठोके दिसू लागले आणि ऐकू लागले आणि त्या मुलीचा बांध फुटला आणि ती मुसुमुसु लागली. दोन दिवसांचा ताण एकदम कमी झाला होता. पण तिची बहीण व्हॉट्स अँप वर काही तरी पाहत स्वतःशी हसत होती. पूर्ण सोनोग्राफी होईपर्यंत ती आपल्या बहिणीला धीर देईल असे मला वाटले होते. मी त्या मुलीला धीर दिला सर्व काही ठीक आहे सांगितले तरीही बहीण थंडपणे व्हॉट्स अँप वरच होती. हे टोकाचे उदाहरण आहे परंतु आपण जे लिहिले आहे त्यात भरपूर तथ्य आहे यात शंका नाही. माझ्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना गप्प बसवण्यासाठी मोठ्या आवाजात व्हिडीओ लावून देणारे कित्येक पालक रोजच्या पाहण्यात आहेत. आजूबाजूच्या रुग्णांना त्रास होईल हे त्यांच्या खिजगणतीतहि नसते. दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाच्या बाबत आजकाल लोकाना काहीही वाटेनासे झाले आहे.

"वृत्ती"च्या गोग्गोड अन त्यातल्या त्यात प्लॉझीबल कारणाखाली "हल्लीची पिढी" नामक ठराविक बिलं फाडलेली अजिबात आवडलेली नाहीत, ह्यात स्त्री आहे म्हणूनच नाही तर तरुण मुलग्याबद्दलही असते तरीही मी असाच बोललो असतो. त्यात डॉक्टर खरेंसारख्या सुजाण मनुष्यालाही आपल्या क्लिनिकच्या परिघातली सीमित उदाहरणे पाहून सार्वत्रिकरण करावे वाटले, ह्याचे अजूनच वाईट वाटले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 00:13
बापूसाहेब आमचा परिघच काय पण विचारसरणी सुद्धा संकुचित आहे. सीमितच कशाला? जे दिसतं ते तसंच मांडतो. एखाद्या अत्यंत ताणाखाली असलेल्या मुलीच्या पाठीवरून हात फिरवण्याऐवजी डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये व्हॉट्स अँप पाहणारी मोठी बहीण पहिली आणि ते १०० % चक्षुर्वैसत्य उदाहरण दिले. उद्या मंदिरात सुद्धा आरतीच्या वेळेस हेच पाहायला मिळेल यात आश्चर्य ते काय? जाऊ द्या झालं.

In reply to by सुबोध खरे

बापूसाहेब आमचा परिघच काय पण विचारसरणी सुद्धा संकुचित आहे. सीमितच कशाला? कबुली जवाब दिल्याबद्दल धन्यवाद सर! ह्यापुढे हे लक्षात ठेऊनच बोलले जाईल. :) जाता जाता तुम्ही स्वतः पाहिलेले उदाहरण म्हणून तुम्ही त्या उदाहरणाचे सार्वत्रिकरण करून पूर्ण पिढीच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलीत तर ती चूक आहे(च). तुमच्या क्लिनिक मध्ये आलेल्या एका पोरीवरून तुम्ही एका पिढीची मापे काढलीत ते सर्वथैव चूकच आहे, खरे तर हा प्रश्न सार्वत्रिक आहे! तरीही क्लिनिक सेंट्रीक बोलूयात, एकट्या तुमच्या मुलुंड वेस्ट मध्ये नुसती सुलेखा येलो पेजेस वर निबंधीत 20 पेक्षा जास्त डायग्नोस्टिक क्लिनिक अन प्रॅक्टिसिंग रॅडिओलॉजिस्टस दिसत आहेत, (सुलेखावर) अनरजिस्टर्ड किती असतील? प्रत्येकाने आपली "चक्षुर्वैसत्य" उदाहरणे जर सार्वत्रिक करायची म्हणली तर कठीण होऊन बसेल. शिवाय तुमचा आदर आम्ही करतो म्हणून तुम्हाला अंधपणे फॉलो करणे जमणार नाही सर, जिथे पडतात तिथे प्रश्न विचारणारच आम्ही, रुचले तर पहा, अर्थात तुम्हाला तुमचा मुद्दा(च) इतका जास्त फुलप्रूफ वाटतो, का तुम्ही कायमच "सानू की??" मोड मध्ये असता तो तुमचा प्रश्न झाला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 11:11
वा बापूसाहेब, आपण खोदकाम करून मुलुंड पश्चिमेला २० पेक्षा जास्त रेडीयोलोजिस्ट आहेत हे खणून काढलंत . मग मी किती रुग्ण पाहतो तेही आपण शोधलं असेलच. म्हणजे माझा अनुभव किती आणि काय हे हि आपल्याला माहिती असेलंच. बढिया है ! त्याखाली हेही लिहिलेले आहे. हे एक टोकाचे उदाहरण आहे. माझ्या दवाखान्यात येणाऱ्या मुलांना गप्प बसवण्यासाठी मोठ्या आवाजात व्हिडीओ लावून देणारे कित्येक पालक रोजच्या पाहण्यात आहेत. आजूबाजूच्या रुग्णांना त्रास होईल हे त्यांच्या खिजगणतीतहि नसते. दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाच्या बाबत आजकाल लोकाना काहीही वाटेनासे झाले आहे. असो . बाकी डांगे अण्णांच्या मैफिलीत सामील झाल्यापासून आपले प्रतिसाद बदललेले आढळतात असे एक निरीक्षण आहे

In reply to by सुबोध खरे

शिवाय 'शितावरून भाताची परिक्षा' हा वाक्प्रचार आहेच. ह्यातही तुम्ही फक्त एक शितच तपासलं आहे. सर्व भाताचे कसे उदाहरण देता? तुम्हाला भात शिजलेला आहे असे वाटते म्हणजे आम्हीही तसेच मानायचं का? हे तुमचे वैयक्तिक मत आहे. त्याचे सार्वत्रीकरण का करताय? असे अनेक प्रश्न उभे करता येतील आणि चर्चा जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवता येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अरेच्या! हे शितावरून भाताची परीक्षा मला म्हणाला होतात का पेठकर काका! ? एकंदरीत एका पेशंट वरून सार्वत्रिकारण झाले त्यावर बोलला असाल असे वाटून गेले मला! असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :)

In reply to by अभ्या..

मारवा 04/09/2016 - 14:33
असो, आमचा अभ्या म्हणतो तसेच म्हणतो गणपती नंतर बदलणारे मी स्वभाव :) हे वरती सोन्याबापु जे प्रतिसादात म्हणाले ते नेमक काय आहे कृपया स्पष्ट करावे हि विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

मारवा 04/09/2016 - 14:28
म्हणी या दुधारी तलवारी सारख्या असतात. एक म्हणते शितावरुन भाताची परीक्षा. दुसरी म्हणते सुतावरुन स्वर्ग गाठणे. त्यामुळे म्हणींचा वापर जोर लावण्यापुरताच सार्वकालिक सत्यासारखा नको.

In reply to by सुबोध खरे

मग टोकाचे उदाहरण देऊन सार्वत्रिकारण कसे झाले सरजी?? बाकी डांगे अण्णांच्या मैफिलीत सामील झाल्यापासून आपले प्रतिसाद बदललेले आढळतात असे एक निरीक्षण आहे मुद्द्यावर बोला की कश्याला ऍड होमिनेम करावे म्हणतो मी, मी कधीच कुठल्याच महफिलीत नसतो, आम्ही एकटेच होतो, आजही एकटेच आहोत, अन मुद्द्यावर बोलायला मांडा ठोकून बसलेले आहोत, त्यावर बोलायचे बघा जरा. प्रतिसाद बदलायचे म्हणालात तर आता फक्त उघड बोलतोय इग्नोर न करता, आता ते वाचून जर तुम्हाला ती कोण्या तिसऱ्याची महफिल वाटायला लागली असले तर तो तुमचा प्रश्न , माझा नाही :). निरीक्षणेच काढायची म्हणली तर असंख्य निघतात, उदाहरण सांगायचे झाल्यास तुमचेच घ्या, जोवर आम्ही (किंवा इतरही अनेक मेंबर) तुम्हाला येस सर, ओके डॉक म्हणत असतात तोवर सगळे आलबेल असते, तुमचा मुद्दा कोणी काँट्रॅडिक्त केला की तुम्हाला त्यात स्कोर सेटलिंग दिसते, आकस दिसते , तुम्ही आदरच्या पात्र आहात हा मुद्दा एक (तो आमच्यालेखी शाश्वत आहे) अन तुम्ही तुमचे मुद्दे चुकलेले असू शकतात हे मान्य करणे हा मुद्दा वेगळा , तुम्ही स्वतः दुसरा मुद्दा स्वीकारायला किती तयार आहात हे तुम्हीच स्वतःला विचारा सर, त्यात मी काय सांगणार!.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 14:38
माझा मुद्दा यात कुठे आला ? मी फक्त " हे टोकाचे उदाहरण आहे परंतु आपण जे लिहिले आहे त्यात भरपूर तथ्य आहे यात शंका नाही." असे चित्रगुप्त साहेबाना लिहिले आहे. डांगे साहेबांची भाषा नक्कीच खटकली . चित्रगुप्त साहेबांची कलेच्या क्षेत्रातील किंवा एकंदर आयुष्यातील प्रगती पाहता डांगे साहेबानी "म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं ,हे प्रतिसादातले विचार एका चिरंतन सत्याचा अविष्कार आहेत खवट म्हातारे" इ भाषा वापरली ते काही पटले नाही. डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ? तिथे जैन धर्मावर टीका करताना "नागडे" संत कि काहीतरी लिहिले. त्यांनी जर अल्पसंख्य समुदायाच्या भावना दुखावल्या म्हणून डांगे साहेब आणि मिपाच्या मालकांवर एफ आय आर दाखल केला तर ते निस्तरताना यांची पळता भुई थोडी होईल. (तो प्रतिसाद उडवण्यात आला आहे. ) ६५ वर्षाचा माणूस हा केवळ ६५ चाच असेल असे नव्हे तर तो २५ वर्षाचा माणूस अधिक ४० वर्षे अनुभव असाही असू शकतो हे डांगे अण्णा विसरले आहेत. असो. मी लिहिलेलें परत वाचून त्यात कुठे खोट आहे ते सांगाल का ? म्हणजे मी स्वतः ला सुधारून घेईन.

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद डांगेंना आहे का मला? डांगेंची जबाबदारी माझी नाही, मी माझ्यापुरता बोलू शकतो, अन तुमच्या प्रतिसादात डांगे उवाच डांगे उवाच सोडून काही दिसले नाही, पिन पॉईंट सांगा, माझ्या बद्दल मग काही स्पष्टीकरण देता येईल मला :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे 04/09/2016 - 14:54
तुम्ही त्या उदाहरणाचे सार्वत्रिकरण करून पूर्ण पिढीच जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केलीत तर ती चूक आहे(च). याचे उदाहरण देता येईल का ? म्हणजे स्पेसिफिक शब्द कोणते ?

In reply to by सुबोध खरे

मारवा 04/09/2016 - 14:53
आपला वरील श्री डांगे संदर्भातील प्रतिसाद असा आहे. डांगे अण्णा "पण म्हातारं व्हायला लागल्याची लक्षणं आहेत ही" "आपण खवट म्हातारे होत चाललोय", हे आपले प्रतिसाद उद्धट किंवा उर्मट पण कडे झुकतो आहे असते वाटते. त्या तुलनेत चित्रगुप्त साहेबांचा हा प्रतिसाद पहा "आवड आणि औचित्य यातील फरक समजणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे". चार बुकं वाचलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न यातील हा फरक आहे आणि दुसरा प्रतिसाद असा आहे ज्यात आपण म्हणता कि डांगे साहेब कोण किती शिकलेले आहेत ते मला माहित नाही परंतु चित्रगुप्त साहेबांची फारशी माहिती नसताना त्यांच्या एक न पटलेल्या मुद्द्या वर हि अशी भाषा ?

In reply to by सुबोध खरे

संदीप डांगे 04/09/2016 - 14:56
काय झालं की काल रात्री भला मोठा मेगाबायटी लिहिला होता, तुम्हाला जे खटकलं त्याच्यावर, पण पूर्ण डिलीट मारला, म्हटलं का आपण त्या लोकांना समजावत बसायचे ज्यांना समजून घ्यायचंच नाही! तुमची समजून घ्यायची इच्छा असेल तर आज रात्री परत लिहितो, have some patience till dark!

In reply to by संदीप डांगे

सुबोध खरे 04/09/2016 - 14:58
आपण थोर सर्वज्ञ असे आहात. मी कुठे आपल्याशी वाद घालू. आम्ही जुन्या पिढीचे आहोत. सोडून द्या आणि माफ करा आपण म्हणता तेच खरं. इति लेखन सीमा

In reply to by संदीप डांगे

मोदक 04/09/2016 - 15:40
हाच फरक आहे आयटी आणि नॉन आयटीवाल्यात. आयटी वाला मेगाबायटी काय टेराबाईटी प्रतिसादही लिहील. फक्त पोस्ट करायचा नसेल तर त्याचा बॅकप घेवून ठेवेल. ..आणि नॉन आयटी वाला... हॅ हॅ हॅ (ह.घ्या) बाकी आयटीवाल्या जनरेशनमध्येही फरक आहेत.. ते नंतर कधीतरी..!! ;)

In reply to by मोदक

संदीप डांगे 04/09/2016 - 15:43
रातीचा हंगोवर हो! दुसरं काय नाय, लाईफ में फस्ट टाइम कोई मेगाबायटी पोस्ट नई किया, पण ज्या टेबलावरचे बिल तिथेच पे करायचं त्यामुळे लिहावं लागणारच, आपण लै तंत्त्ववादी ;))

=)) तिला आठवड्याची अंघोळ घालतो आठवड्यातून एकदाच अंघोळ करणे/घालणे प्रकृतीच्या दृष्टीने बरे नाही असे सांगा त्या नवराबायकोंना ;) :)
आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

एक ऐतिहासिक ठेवा: मनोरंजन मासिक ( १९११ ) मधील मजेशीर जाहिराती

चित्रगुप्त ·

पगला गजोधर 26/08/2016 - 22:30
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

पैसा 26/08/2016 - 22:33
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

In reply to by पैसा

पैसा 26/08/2016 - 23:21
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

In reply to by पैसा

असंका 27/08/2016 - 12:51
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

In reply to by पैसा

चित्रगुप्त 27/08/2016 - 15:30
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

अभ्या.. 26/08/2016 - 23:07
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 26/08/2016 - 23:33
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

चित्रगुप्त 27/08/2016 - 01:08
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : . गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. . लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: . जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) . सुरैय्या आणि नूरजहान: . लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः . सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? . आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! .. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: ...

In reply to by चित्रगुप्त

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 07:58
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 09:56
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 12:57
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 13:15
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 27/08/2016 - 13:32
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay

In reply to by अभ्या..

असंका 27/08/2016 - 14:03
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा

प्रचेतस 27/08/2016 - 09:27
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा 27/08/2016 - 09:58
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,

मारवा 27/08/2016 - 13:10
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)

पगला गजोधर 26/08/2016 - 22:30
ती अमृतांजनच्या जाहिरातीतील, पृथ्वीवर बसलेली लेडी वर्ल्डफेमस भारतमाता आहे काय ?

पैसा 26/08/2016 - 22:33
हा अंक माझ्याकडे आहे. एका शेजारच्या आजींनी जपून ठेवला होता, तो एकदा उदार होऊन मला देऊन टाकला! मीही जीवापाड जपला आहे. बहुधा २०११ ला मॅजेस्टिक वाल्यानी जसाच्या तसा प्रिंट पुन्हा केला होता. स्कॅन असावा. चौकशी करा, कदाचित अजून उपलब्ध असेल.

In reply to by पैसा

पैसा 26/08/2016 - 23:21
अंकाच्या प्रसिद्धी आणि छपाईची माहिती देणार्‍या पानावर पहिली ३२ पाने जाहिरातीची म्हणून नोंद आहे. माझ्याकडे जो अंक आहे त्याचे बाइंडिंग करताना ही पाने काढून टाकली आहेत. आणि अनुक्रमणिकेपासून सुरुवात आहे.

In reply to by पैसा

असंका 27/08/2016 - 12:51
पहिली बत्तीस पाने काय होती त्यांची झलक मिळाली...बाकीच्या पानांसाठी आपल्याला रेक्वेस्ट करावी काय? जरा काही त्याची पण झलक दाखवा की इथेच... :)

In reply to by पैसा

चित्रगुप्त 27/08/2016 - 15:30
छान. आधी अनुक्रमणिका टाका, म्हणजे कोणकोणते लेख हवे, ते वाचकांना सांगता येईल. पंचम जॉर्ज बद्दल स्तुतिपर कविता आहेत रेव्हरंड टिळक वगैरेंच्या असे आठवते.

अभ्या.. 26/08/2016 - 23:07
आहहह, जबरदस्त ठेवा. धुरंधरांनी केलेले कव्हर दिसतेय. ती इंग्रजी राणी काय? आणि दरबारात भारत स्रीरूपात. जाहिराती, कलिग्राफिक फॉन्टस, कॉपीमटर, लेआउट सारे काही जब्बरदस्त.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अभ्या.. 26/08/2016 - 23:33
हो हो, अमृतांजन ला मात्र पदक मिळालंय आणि ते अभिमानाने सांगताहेत. गंमत म्हणजे अगदी परवा परवा पर्यंत झाकणावर तेच राउंड असायचे जे इथे त्या स्त्रीच्या हातात आहे. काचेची बाटली अन पत्र्याचे ढक्कन गेले राव आता. पूर्वी पॉन्डस पावडर, चा, कापी, चॉकलेट, सिगारेट आणि बर्याच गोष्टी पत्र्याच्या डब्यात असायच्या म्हणे. मला फारगो मेंटल्स गॅसबत्याचा पत्र्याचा डबा आठवतोय घरातला.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

In reply to by अभ्या..

सुभाष चुना ही पत्र्याच्या डब्यात यायचा . पायली शेर या वजन मापे प्रकारातले छोटे माप म्हणजे टिपरी . सुभाष चुन्याच्या रिकाम्या डब्याची टिपरी अजुनही वापरात आहे माझ्या घरात.

चित्रगुप्त 27/08/2016 - 01:08
समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता... बेंबट्याचं नाव घेते माझा नंबर पहिला : . गोर्‍या मड्डमादेखील सार्सापारिला घेत.. . लहानसा बटु देखील 'शेर छाप बिडी 'एक बार पीकर' खात्री करून घेत आहे: . जहांगीर आर्ट गॅलरी ज्यांच्या नावाने आहे, ते कावसजी जहांगीर हेच का ? (ही जाहिरात कसली आहे ?) . सुरैय्या आणि नूरजहान: . लोकमान्य टिळक आगपेटीवर आरूढ झालेले दिसताहेतः . सोलापुरात अजून ही शिवकरण मांगीलाल यांची 'चॉकलेट स्पेशल बिडी' मिळते का? . आगपेटीवर झळकलेल्या भारतीय सुंदरी ! .. छत्रपती बिडी आणि उमरावजान आगपेटी: ...

In reply to by चित्रगुप्त

कावसजी जहांगीर यांची जाहिरात बहुतेक अशी दिसतेय कुर्ला स्पिनिंग अँड वॉशिंग कं लि गुजराती मध्ये स्पि दिसतंय ते स्पिनिंग असावं, वि म्हणजे काय ... मेड इन जपान हिरवे मोजे घातलेले लो टिळक पाहून अंमळ मौज वाटली

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 07:58
हो, ते टेक्सटाइलचे स्टिकर आहे. अजूनही हेच राउंड टाइपचे स्टिकर सोलापुरी चादरी बेडशीट आणि कापडावर असतात.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. 27/08/2016 - 09:56
आणि चित्रगुप्तजी तो शेर छाप बिडी वाला लहानगा बटू नसावा, सर्व भारतीय लोकांतील तो मद्रासी दाखवलाय असे वाटतं.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 12:57
एक उभा छोटा लाल त्रिकोण आणि त्यात 'द' अक्षर असले तरी ते दलालांचेच. दलाल त्याचे रेखाटन करायचे आणि स्टुडिओतील असिस्टन्ट इतर पूर्तता करायचे त्यावर तसा लोगो असायचा. जे चित्र पूर्णपणे दलाल स्वतः करायचे त्यावर दिनानाथ दलाल अशी लफ्फेदार सही असायची.

In reply to by असंका

अभ्या.. 27/08/2016 - 13:15
नो प्रोब्लेम सरजी, दलाल अगदी प्योर कमर्शिअल आर्टिस्ट होते. बरीच चित्रे सहिशिवाय असायची, स्पेशली जाहिराती. हे जरी मुळगावकर आदींचे असले तरी अप्रतिम आहे हे नक्की.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 27/08/2016 - 13:32
सगळ्यात म्हत्त्वाचे म्हणजे इ बे वर २५ डॉलरला अँटिक पीस म्हणून डब्बा विकताहेत. आर्ट पीस आणि लिथोप्रिंटचा सुंदर नमुना म्हणून त्याची व्हल्यु आहे. ebay

In reply to by अभ्या..

असंका 27/08/2016 - 14:03
हा हा हा... हे वरचे मी फोटो आत्ताच काढलेत. ते करायच्या आधी आयते मिळाले तर बघत होतो, तेव्हा मलाही सापडलेले. पण हा डबा वडलांचा आहे. त्यांना आवडेल हे माहित असल्याने खटपटी करून मीच मिळवून त्यांना गिफ्ट दिलाय.

वा! जयंत काका फारच छान ठेवा आहे. तत्कालिन समाजमनाचे प्रतिबिंब आहे. धडपडीचे,दगदगीचे, कष्टप्रद जीवन सोप्प, आनंददायी बनावं हे तेव्हापासुन खटाटोपीचं आहे तर... बादशाही याकुती मध्ये औषधाचा गुण चढत्या भाजणी मध्ये मिळतोय..म्हणजे शक्ति परत मिळते..वीर्यदोष नाहिसा..पुरुष्त्व बॅक आणि फायनली तारुण्य मिळते..स्टेप बाय स्टेप.. हाहाहा.,मजेशीर आहे. "गजकर्णावरील औषधाला 'दद्रुग्दावानल' नाव देणार्‍या प्रतिभावंतास आमचा सलामः"- 'दद्रुग्दावानल' शरदिनीताईंची आठवण झाली. --मयुरा

प्रचेतस 27/08/2016 - 09:27
भारी. बादशाही याकुती १० ₹ म्हणजे खूपच महागडी दिसतेय त्या काळची. प्रतिसादातल्या काडेपेटींची कव्हरं बघून मी जमावालेल्यार कव्हरांची आठवण झाली. त्याला गिन्न्या असं म्हणत असू. जवळपास दोनेक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी गिन्न्यांचा संग्रह होता.

चौकटराजा 27/08/2016 - 09:58
साठी ओलांडली... सारे जग कधी नव्हे ते या शंभर वर्षात बदलले. काही जागी शुद्ध झाले तर काही जागी पुरते नासले. त्यातील काही मजेशीर आठवणी यात दिसतात. वामन गोपाळ यांचा सार्सापरिला ही जाहिरात अगदी १९६२ पर्यंत घराघरावरील भिंतीवर रंगवलेली पाहिली आहे.. डोंगरे बालामृत, सॅन्टोमिक्स, वॉटरबरीज कम्पौंड ई जाहिरातीही आजही आठवतात.बीटेक्स हडेन्सा, कैलास जीवन ही उत्पादने तर आजही जिवंत आहेत. रेमि स्नो लोमा हेयर ऑईल फावर लुबा हेन्री सॅन्डोझ यांचे काय झाले माहीत नाही. एक मात्र सनातनी मजा यात दिसते व्हिगर च्या जाहिराती त्याही काळात होत्या आजही त्यानी मेडिकलचे दुकान भरलेले असते.

फारच मजा वाटली बघताना, अमृतांजन असे पत्र्याच्या बॉक्स मधे मिळत असे हे माहित नव्हते. अमृतांजन च्या जाहिरातीवर ते विंचवाचा दंश, घाव यावर देखील गुणकारी आहे असे लिहिले आहे. जखमेवर अमृतांजन कसे लावणार? का त्या वेळी त्याचा काही वेगळा फॉर्म्युला होता? एका काड्यापेटीच्या कव्हर वर कंपनीचे नाव सिमको लिहिले आहे. ही आताच्या विमकोचीच बहिण दिसतेय. मासिकाची किंम्मत १-४-० अशी लिहिली आहे. म्हणजे एक रुपया चार आणे व शुन्य पैसे असा त्याचा अर्थ आहे का? पैजारबुवा,

मारवा 27/08/2016 - 13:10
इथे पण लय मस्त जाहीराती आहेत जुन्या जुन्या http://abhisays.com/lifestyle/150-print-ads-from-old-indian-magazines.html कोलगेट ची काही वर्ष जुनी अ‍ॅड होती " अरे वा देवरजी बदन के लिए दुध बादाम और दातो के लिए कोयला ?" खुरदरे पदार्थ.... आता कोयलेके धंद मे हाथ काले करने के लिए कोलगेट ने लय भारी पल्टी मारली असो.

१९४४/४५ साल असावे. सार्सा परिला ची जाहिरात अजून आठवते (मी तेव्हा ६ वर्षांचा होतो). माझ्या आईने त्यावरून 'सासरा पळाला' असा विनोद केलेला लक्षात आहे.

सार्सा परीला हे प्रकरण निदान दोनशे वर्षे तरी जुने आहे. Jane Austen (1775-1819) च्या कादंबरीत त्याचा उल्लेख आढळतो. Made In Sweden च्या काडेपेटीवरील मॉडेल बहुधा सुप्रसिद्ध गायिका गौहर जान (1900-1930) आहे. हा उल्लेख मी तिच्या चरित्रात वाचला. (जाता जाता: तिचे मूळ नाव Angelina Yeoward असे होते. ती जन्माने आर्मेनियन होती.)
मुंबईतील एका मित्राकडे १९११ सालचा मनोरंजन मासिकाचा 'दिल्ली दरबार विशेषांक' बघायला मिळाला. खूप इच्छा असूनही वेळेअभावी त्यातील काहीही वाचता आले नाही, फक्त त्यातल्या मनोरंजक जाहिरातींचे पटापट फोटो काढून घेण्यावरच समाधान मानावे लागले. मुखपृष्ठ : . माझ्या लहानपणी 'सार्सापारीला' हा शब्द अनेकदा कानावर आलेला होता, परंतु हे काय गौडबंगाल आहे, हे मात्र कधीच समजले नव्हते.