( काल रातीला सपान पडलं )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
श्रीवर्धन तालुक्याच्या कुशीत रममाण छोटे खाणी दिवेआगर.दिवेआगर म्हणजे सृष्टीला पडलेलं स्वप्न... नारळ पोफळीच्या बागांनी नटलेल निसर्गान पुष्कळ दान केलं. जसे श्रीवर्धनला अतिप्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेलं आहे त्याचप्रमाणे दिवेआगर हि अतिप्राचीन गावांपैकी एक ठरत असून देवविद्या पारंगत घैसास, देवल, मावलभट आदी ब्राम्हणाची वस्ती होती. समुद्रमार्गानी येणाऱ्या अरब चाच्यांनी या गावाला वेळोवेळी लुटलं. पण, भट आणि बापट या दोघा भावंडानी सिद्धीच्या परवानगीने याचा कायापालट केला. या गावाचे प्रथम दैवत म्हणजे श्री सिद्धिविनायकाची मूर्ती शेजारी अन्नपूर्णा आणि रुपनारायणची मूर्ती
एका मैत्रिणीची २५ अपेक्षांची चेकलिस्ट होती. लग्न झाल्यावर म्हणाली कि " हि इज एन आन्सर टू माय प्रेयर्स" . मजाच वाटली मला. म्हणजे यार माझी काही चेकलिस्ट च नाहीये ना !
आयुष्यात चांगला घडावं एवढी अपेक्षा आहे. नेहमी चांगलंच घडणार नाही हेही माहित आहे. पण त्या भविष्याच्या "सरप्राईज एलिमेंट" मध्ये एक थ्रिल वाटतं. म्हणूनच ज्योतिष वगैरे मध्ये कधी रस वाटला नाही.
माणसाचं असणं हे भावनेशी जुळलेलं आहे. म्हणून दुःख सुद्धा आपण माणूस असण्याचा भाग आहे. खरं तर प्रेमात पुन्हा पुन्हा पडून दुःख करायची नशा अनुभवलेल्या माणसाला दुःख म्हणजे पुन्हा प्रेमात पडायचं निमित्त वाटतं असतं.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.
पाऊसवेड म्हणजे मज्जा असते. हे म्हणजे त्या गुलाबी का कसल्या थंडीसारखं नाही हं... काय तर, बाहेर जग धुक्याच्या रजईत आणि आपण आत लोकरीच्या!
पावसात खिडक्या उघडून ओली चिंब थंडी आत घ्यायची. चेहऱ्यावर ओला वारा झेलत बाहेरची गम्मत बघायची. बाहेर झाडं, घरं, रस्ते, गाड्या, सगळ्यावर पाणीच पाणी. आणि पाऊस ना, त्या सगळ्यांच्या कडा विरघळल्या सारख्या पुसट करून टाकतो. नीट नेटकं असं राहत नाही काही. आपला आकार विसरून गेल्यासारखी पानं, चिमण्या, झाडं, सगळेच!
थरथरणारे. खिडकीवरच्या थेंबात उलटे दिसणारे.
एकमेकात मिसळून जातायत कि काय असं वाटतं एक क्षण.
परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले.
माॅर्निंग ब्रेकची वेळ.
ब्रेकफास्ट काऊंटरवर मार्निंग शिफ्टच्या एम्प्लाॅईजची तुरळक गर्दी होती. बेनमेरीमधल्या स्टीलच्या ट्रेमधून अनेक पदार्थांचा संमिश्र असा वास दरवळत होता, पण त्यातूनही रस्समचा वास ब-यापैकी नाकाला ठसका देत होता. मधूनच बाजूला टांगलेल्या निळ्या रंगाच्या फ्लाय किलरमध्ये माश्या चिकटल्याबरोबरचा 'चट..चट' आवाज काही नवख्या एम्प्लाॅईजचे लक्ष वेधत होता. लॉगईन करून दोन चार कामाचे मेल चेक केल्यानंतर रोहन आणि मिंजल कॅन्टीनमध्ये ब्रेकफास्टसाठी आले होते.
अंगारा - भाग १
http://www.misalpav.com/node/38784
अंगारा - भाग २ (अंतिम भाग)
मी त्याच्याकडे पहातच राहिलो. आधी आमची भेट होण्याचा काही संबंधच नव्हता. तरीही त्याच्या पाणीदार डोळ्यातील नजर मला आश्वासक वाटली.
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone..
तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone"
१९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल
आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल...
हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला
येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला..
चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील
सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे..
अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला
लहान मुलांनी घरोघरी पळायचे...
काही वर्षांनी,