मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आणि... डॉ काशीनाथ घाणेकर

मकरंद घोडके ·

सिरुसेरि 28/11/2018 - 16:10
छान ओळख . डॉ. घाणेकर आणी हाउसफुल्लचा बोर्ड यांचे अनोखे नाते . त्यामुळेच शिवाजी नाट्यगृहाच्या बुकिंग ऑफिसमधे केवळ डॉ. घाणेकर यांचाच फोटो आहे .

सिरुसेरि 28/11/2018 - 16:10
छान ओळख . डॉ. घाणेकर आणी हाउसफुल्लचा बोर्ड यांचे अनोखे नाते . त्यामुळेच शिवाजी नाट्यगृहाच्या बुकिंग ऑफिसमधे केवळ डॉ. घाणेकर यांचाच फोटो आहे .
लेखनविषय:
मराठी नाट्यसृष्टीतला पहिला नाही तर अखेरचा सुपरस्टार! घाणेकरांच्या पत्नी कांचन घाणेकर यांच्या "नाथ हा माझा" वर आधारित हा biopic सिनेमा अक्षरशः लोकांना ओढू ओढू नेतोय सिनेमाघरात! काय चुम्मा कामं केलीत सर्वांनी!!! सुबोध बद्दल काय बोलावं? आपली पात्रताच नाही ती! त्याने फक्त अशी सुंदर कामं करत राहावीत आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ती पाहत राहावीत इतुकीच आपली पात्रता!! मला दोन लोकांबद्दल विशेष बोलायचं आहे सुमित राघवन ने त्याच्या अंदाजात डॉ लागू असे काही बेमालूम मिसळले आहेत की सुमित आणि डॉ लागू वेगळे असूनही कुठेही तुलना करावीशी वाटत नाही!

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास ·

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

आधारचा निकाल लावला :) जबडा ठेवा पण दात नकोत !!

माहितगार ·

नितिन थत्ते 26/09/2018 - 14:14
बँक आणि फोन नंबरला आधार लिंक करण्यास खरं तर विरोध नसावा. त्यातला प्रत्येक बँकेत आणि प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीला आधार स्वतंत्रपणे लिंक करणे त्रासाचे आहे. बहुतेक सर्वत्र पॅनकार्ड लिंक केलेले असते. एकदा पॅन कार्ड आधारशी लिंक झाले की बँकेत लिंक करायची आवश्यकता असू नये. बाकी प्रायव्हसी हा एक मोठ्ठा भ्रम आहे असे माझे मत आहे. -------------- राष्ट्रीय सुरक्षेला आधारशी जोडणे हे फारसे उपयुक्त नाही.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 26/09/2018 - 18:43
The Kargil Review Committee, as it was called, was headed by K Subrahmanyam, a retired civil servant, columnist and a strategic affairs expert. Other members of the Kargil Review Committee were journalist BG Verghese, bureaucrat Satish Chandra and retired Lieutenant General KK Hazari. The Kargil Review Committee, in 2000, recommended immediate steps to issue ID cards to Indian citizens living in the border areas and emulate the process in rest of the country. संदर्भ Tracing the Aadhaar journey: From Kargil to Supreme Court (indiatoday.in)

In reply to by नितिन थत्ते

अभिजित - १ 26/09/2018 - 20:17
चाचा , airtel वगैरे कंपन्या ग्राहकांची आधार कार्ड घेऊन , त्यांची एरटेल पेमेंट बँक मध्ये बँक खाती उघडत होत्या. ग्राहकांना अंधारात ठेवून. आता बोला. जेव्हा नेहमीच्या अकाउंट मध्ये सबसिडी मिळत नाहीशी झाली तेव्हा त्यांना समजलं कि आपल्या नावावर airtel ने बँक अकाउंट उघडलं ते. सुप्रीम कोर्ट ने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.

In reply to by अभिजित - १

अभिजित - १ 28/09/2018 - 22:23
का फक्त शिवीगाळ करता येते ? ( इथे खाली वाचली , वाचवत नाही पण वाचावी लागली. ) आणि वरून पढवलेले विचार वेगवेगळ्या समाजमंचावर जाऊन ओकणे , इतकंच येते फक्त ? कधी तरी स्वतःचे डोकं चालवा कि राव !!

नितिन थत्ते 26/09/2018 - 14:22
एक जुनी रोचक बातमी. २२ ऑक्टोबर २०१३ https://www.firstpost.com/politics/bjp-attacks-aadhaar-scheme-says-it-violates-right-to-privacy-1186861.html आणि २९ मार्च २०१४ https://www.business-standard.com/article/elections-2014/we-ll-throw-aadhaar-into-the-dustbin-h-n-ananth-kumar-114032800298_1.html

ट्रम्प 26/09/2018 - 14:43
भाजप सत्तेत आल्या पासूनच सुप्रीम कोर्टाला पुरोगामीत्वाचे स्वप्न जास्तच पडू लागले आहेत . सुप्रीम कोर्ट असे चुकीचे निर्णय का घेतंय तेच कळत नाही . सिम कार्ड ला आधारलिंक न करणे च कारण न समजण्या पलीकडे आहे . कोर्टाला गुन्हेगारी वाढावी अशी ईच्छा आहे का ? सिम कार्ड ला लिंक करण्याच्या पद्धती मूळे योग्य त्या व्यक्तीचं सिम वापरू शकत होत्या , आता आतेरिकी नां गुन्हेगारांना रान मोकळे आहे .

नितिन थत्ते 26/09/2018 - 17:53
आधार कार्डाचा मुख्य फायदा "सबदिड्ची रक्कम खात्यात जमा करणे" हा होता. सबसिडीची रक्कम मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे की नाही? हे कळले नाही.

In reply to by नितिन थत्ते

डँबिस००७ 26/09/2018 - 18:23
आधार कार्डाचा मुख्य फायदा "सबदिड्ची रक्कम खात्यात जमा करणे" हा होता. हे कोणी ठरवले ? आधार कार्ड तर युपिए सरकारने आणलेल आहे ना ? सबसिडी तर युपिए सरकार च्या काळात फक्त योग्य, गरजु लाभार्थींनाच मिळत होती , त्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नव्हता !! अस माईसाहेबांच्या " ह्यांच " म्हणण होत. मग आधार कार्डची गरज काय होती.

In reply to by डँबिस००७

नितिन थत्ते 26/09/2018 - 23:12
सबसिडी चुकीच्या लोकांना मिळण्यापेक्षा काळ्याबाजारात वस्तू जाणे हा प्रॉब्लेम होता. डीबीटी मुळे रेशन दुकानातील रॉकेल स्वस्त मिळणार नाही. बाजारातले रॉकेल आणि रेशन दुकानातील रॉकेल सारख्याच भावाने मिळेल त्यामुळे काळा बाजार होणार नाही. पण ज्याला सबसिडी द्यायची आहे त्याच्या खात्यात पैसे जमा करायचे हे सोल्यूशन होते. असो. मी आधार लिंक करण्याला माझा पाठिंबा आधीच दिला आहे. आय अ‍ॅम विथ मोदी सरकार (ऑर एनी सरकार) ऑन धिस

In reply to by नितिन थत्ते

अभिजित - १ 27/09/2018 - 11:35
सबसिडी करता आत्ता पण सुप्रीम कोर्ट आधार हवेच म्हणत आहे. पण इतर रिकामxx गोष्टी करायला बंदी घातली आहे. सरकार तोंडावर पडले आहे. तरी जेटली आम्हीच कसे जिंकलो सांगत आहे.

नितिन थत्ते 26/09/2018 - 17:54
>>भाजप सत्तेत आल्या पासूनच सुप्रीम कोर्टाला पुरोगामीत्वाचे स्वप्न जास्तच पडू लागले आहेत . सुप्रीम कोर्ट असे चुकीचे निर्णय का घेतंय तेच कळत नाही . लोयांच्या मृत्यूची चौकशी नको वगैरे चुकीचे निर्णय म्हणताय का? ;)

In reply to by नितिन थत्ते

ट्रम्प 26/09/2018 - 19:26
मी कधी कधी असं म्हणालोय , म्हणजे ' म्हणजे लोयांच्या मृत्यूची चौकशी नको ' हा निर्णय बरोबर घेतला होता =)

सुबोध खरे 27/09/2018 - 19:45
ज्यांनि आधारला विरोध केला होता त्या सर्व याचिकाकर्त्यांना तोंडावर पडल्यासारखे वाटत असले तरी ते आपले नाक वर म्हणून बोलत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार हा PAN ला जोडणे हे सक्तीचे केले आहे. एकदा सर्व PAN आधाराला जोडले गेले कि एका आधार क्रमांकाला किती पॅन जोडलेले आहेत ते एका क्लिकने समजू शकेल म्हणजेच चार वेगवेगळे पॅन क्रमांक घेऊन घोटाळे करणाऱ्या लोकांची गोची होईल शिवाय बेनामी मालमत्ता विकायला जाणाऱ्यांची पण गोची झाली आहे. कारण पॅन आणि आधार संलग्न केल्यामुळे इकडचे तिकडे करणे अशक्य झाले आहे. त्यातून न्यायालयाने सरकारी योजनांमध्ये लाभ घेणार्यांना आदर संलग्न करणे अत्यावश्यक ठरवले आहे सर्वोच्च न्यायालयाने हा एक फार महत्त्वाचा निर्णय दिल्याने बरेच चोर लोक "निराधार" झाले आहेत. मग त्यांना कितीही "जितं मया" म्हणू दे. मदरशात शिकणारे २ लाखाच्या आसपास विद्यार्थी अचानक नाहीसे झाले आहेत. https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/2l-minority-students-disappear-from-official-records-in-ukhand/articleshow/60102283.cms माध्यान्हीचा आहार खाणारे साधारण साडेचार लाख विद्यार्थी पण नाहीसे झाले आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थी संख्येप्रमाणे शिक्षक संख्या असावी या मार्गदर्शक तत्वामुळे भरती केलेले ३८९२ शिक्षक "जास्त" आहेत असे केरळ मध्ये आढळून आले आहे. https://www.hindustantimes.com/india-news/midday-meal-scheme-aadhaar-exposes-4-4-lakh-ghost-students-across-3-states/story-9Kna9AHXQYX59bn4bzvrzO.html एकंदर भारतात असे एक लाख तीस हजार शिक्षक सुद्धा आधाराची जोडणी केल्यावर गायब झाले आहेत. https://www.livemint.com/Education/ZJCWJozlCMwKLiv4m2TIJI/Aadhaar-uncovers-around-130000-ghost-teachers-in-colleges.html मनरेगा मध्ये १ कोटी नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या पण आधार कार्डाच्या संलग्नतेनंतर फक्त ४ लाख ६६ हजारच नोकऱ्या शिल्लक राहिल्या. ९५ लाख ३४ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच

पाच कोटी बोगस खाती, तीन कोटी बोगस गॅस जोडण्या, दोन कोटीच्या वर बोगस रेशन कार्डे रद्द झाली आहेत.

https://m.dailyhunt.in/news/india/english/news+gram+24-epaper-newsgram/how+many+fake+jobs+fake+gas+connections+and+fake+ration+cards+holders+have+been+caught+through+aadhaar-newsid-81446916 हा दुवा तर लोकांनी जरूर उघडून पहा असाही कळकळीची विनंती आहे. हि आकडेवारी पहिली तर छाती दडपून जाते. मडक्याला शंभर भोकं असतील तर ते भरणार कसे? हि गळती अंदाजे ९०,०००कोटी दरवर्षी होत होती. मग गेल्या काही दशकात किती पैसे झिरपला आहे याचा हिशेब लावा https://www.hindustantimes.com/india-news/aadhaar-verdict-historic-scheme-saves-govt-90k-crores-annually-arun-jaitley/story-tEjzMgVixxZbuitF3srQ2N.html सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती या सर्व गोष्टींचा विचार करणार नाहीत असे कसे होईल. हे पाहिले भारत देश श्रीमंत आहे पण भारतीय लोक दरिद्री का आहेत याची खात्री पटेल. गोपाळ सुब्रमनियम कपिल सिब्बल श्री चिदंबरम ममता बॅनर्जी सारख्या दिग्गज लोकांचा आधार रद्द करण्यासाठी एवढा आटोकाट प्रयत्न का चालला होता ते लक्षात येईल. आता सांगा या सर्व लोकांचे अच्छे दिन कसे येणार? तोंडावर कोण पडलंय आणि पडलं तरी नाक वर कोण सांगतंय हे स्पष्ट आहे.

In reply to by सुबोध खरे

नाखु 27/09/2018 - 20:06
हे सगळं असलं तरीही सामनाच्या बातम्या लोकसत्तामध्ये जरुर वाचा उद्या,त्यात मोबाईल फोन,शाळा प्रवेशासाठी साठी अनिवार्य नाही हाच मुद्दा धरून केंद्र सरकारला पानभर शिव्या दिल्या असतील जागतिक पातळीवर नावाजलेले विचारवंत संजयजी राऊतजी यांच्या तळपत्या तेजस्वीतोफेच्या लेखणी मधून. नाखु पांढरपेशा

In reply to by सुबोध खरे

माहितगार 28/09/2018 - 11:29
शाळेत अ‍ॅडमिशन देताना आधारकार्ड मागू नये हे ठिक पण अ‍ॅडमिशन दिल्या नंतर आधारकार्ड बनवून देता आलेच असते या बाजू कडे माननीय न्यायालयाचे लक्ष गेले नसेल का ? शालेय विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या दाखवली जाण्याच्या समस्येवरील अंकुशच काढून घेणे कितपत प्रशस्त ठरले या बद्दल साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

सुबोध खरे 28/09/2018 - 11:49
या बाबीचे दोन पैलू आहेत. १) ज्या मुलांचे आधार कार्ड बनवलेले नाही त्यांना शाळेत प्रवेश नाकारला जाऊ नये हा हेतू आहे. २) ज्या मुलांना सरकारी शिष्यवृत्ती अनुदान किंवा माध्यान्हीचा आहार मिळतो अशा सर्व सरकारी योजनांसाठी आधार आवश्यक आहे. त्यामुळे शाळेत दाखल घेतल्यावर ज्यांना असे फायदे घ्यायचे आहेत त्यांना आधार कार्ड बनवून घेणे आवश्यक ठरेल. तरीही शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या फुगवून सांगून अनुदान लाटणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारला आपल्या तपास प्रणालीत सुधारणा करावी लागेल.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 28/09/2018 - 11:58
हो पण पटसंख्ये नुसार सुद्धा शैक्षणिक संस्थांना अनुदान मिळतेच अप्रत्यक्षपणे ते विद्यार्थ्यांसाठीचे असते आणि नेमकी तिथे आकडेवारीची फसवणूक केली जाते. आक्डेवारी जास्त दाखवून बिल्डींगमध्ये दोन खोल्या अधिक बांधल्या किंवा दोन सुविधा अधिक दिल्या तर हरकत नाही पण व्यवस्थापन पैसा वरचेवर हडप करत असेल तर अश्रेयस असावे. कारण असे व्यवस्थापन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी इतरही बाबतीत अन्याय्य ठरण्याची मोठी शक्यता असू शकते आणि ती अधिक चिंतेची बाब असावी.

सुबोध खरे 27/09/2018 - 20:40
नाखु साहेब तीन तर्हेचे लोक आहेत. काही लोक केवळ मोदींचा द्वेष करतात म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीला विरोध करणारच. मग त्यांच्या स्वच्छ भारत योजनेला विरोध कारण्यासाठ आहे लोक रस्त्यावर टमरेल घेऊन बसतील काही लोक ज्यांची दुकाने बंद झाली आहेत उदा आधारमुळे बोगस रेशन कार्डे गॅस जोडण्या बंद झाल्या आणि त्यातून नुकसान झाले किंवा निश्चलनी करणामुळे यांचा काळा पैसे बुडाला हे लोक तर कोल्हेकुई करणारच. तिसरे ममता बॅनर्जी सारखे लोक जे निर्वासित लोकांना आपले मतदार करून आपली खुर्ची टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. याना तर सर्वोच्च न्यायालयाने सरळ सरळ चपराक मारली आहे आणि निवाड्यात स्पष्टपणाने लिहिले आहे कि अशा लोकांना आधार कार्ड दिले जाऊ नये. या तिन्ही श्रेणीतील लोकांची संख्या खूप नसली तरी या लोकांचा आवाज मात्र सर्वात जास्त आहे. याशिवाय चौथ्या श्रेणीतील लोकही बरेच आहेत ज्यांना प्रामाणिकपणे वाटते कि आधारचा डेटा चोरांच्या हातात पडेल आणि त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. हि शंका नक्कीच रास्त आहे आणि असे गुन्हे नक्कीच घडत असतील आणि घडणार आहेत. परंतु यातून होणाऱ्या नुकसानिपेक्षा होणार फायदा विशेषतः तळागाळातील लोकांचा जास्त होणार आहे. बाकी शाळेतील प्रवेश हा एक लहान मुद्दा आहे. पण मोबाईलच्या जोडणीला आधार संलग्न न केल्याचा तोटा फुटीरता वादी आणि दहशतवादि लोकांना होणार आहे हि काळजी माझ्या लष्करी मित्रांनी लगेच व्यक्त केली आहे परंतु पूर्ण निवाडा वाचल्याशिवाय (हा १४४८ पानांचा निवाडा आहे) न्यायासन काय म्हणते आहे त्याबद्दल बोलणे शक्य नाही. अजून एक गोष्ट हे लोक जे सरकार तोंडावर पडलंय म्हणत आहेत त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मुद्दाम दुर्लक्षित केला आहे तो म्हणजे

आधार कायदा हे वित्त विधेयक

म्हणून आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वित्त विधेयकाचा कायदा होण्यासाठी राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसते. जसे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही. विरोधकांचा हाच डाव होता कि न्यायालयात आधार कायदा वित्त विधेयकात टाकता येणार नाही हे सिद्ध करून दिलं कि ते राज्यसभेत

अडकवता

येईल. पण त्यांच्या दुर्दैवाने न्यायालयाने आधार कायद्याला वित्त विधेयकात टाकण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा हाही एक महत्त्वाचा डावपेच अक्षरशः पाण्यात गेला आहे. बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ 27/09/2018 - 20:53
सुबोधजी , धन्यवाद !! आधार कार्डाविषयी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खुप सोप्पा करुन सांगीतला तुम्ही !! बर्याच जण जे ह्या कोर्टाच्या निकालाने हुरळुन गेलेल होते ते आता तोंड पाडुन बसले असतील

In reply to by सुबोध खरे

नितिन थत्ते 27/09/2018 - 23:06
खरे साहेब, आधारचे इतके सगळे फायदे होते तर "सत्तेत आल्यास आम्ही आधार कचराकुंडीत फेकू असे सध्याचे सत्ताधारी का बरं म्हणत होते?" की त्यावेळी विदोधक असणार्‍यांची काही समजण्याची* यांची कुवतच नव्हती? की केवळ विरोधात आहोत म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे अशी सध्याच्या विरोधकांसारखीच मनोवृत्ती होती? *तेव्हा विरोध केलेल्या बहुतांश गोष्टी आता हिरिरीने सत्ताधारी चालवत आहेत. आधार, जीएसटी, मनरेगा *

In reply to by नितिन थत्ते

सुबोध खरे 27/09/2018 - 23:26
AADHAAR card was introduced long back when the UPA was in power. Although the main purpose of introducing AADHAAR was to have a single unique identification card for all Indian so as to prevent misuse of government facilities in all sectors, the Congress government completely failed in the implementation part and the entire AADHAAR schemed turned out to be a massive scam in which many ministers of the Congress used it for their benefits and received huge kickbacks. हे मी वाचा म्हणून कळकळीची विनंती केलेल्या प्रतिसादात आहे. त्यात पुढे पण श्री मोदींनी ही योजना का वापरली ते लिहिलेले आहे. वाचण्याची तसदी घेतली तर बरं होईल अन्यथा सोडून द्या.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 28/09/2018 - 10:18
...तेव्हा विरोध केलेल्या बहुतांश गोष्टी आता हिरिरीने सत्ताधारी चालवत आहेत....
पक्ष अ असो ब असो वा क सत्ते बाहेर असताना विरोधी आवाजाला जागा देणे, आणि सत्तेत आल्या नंतर सदसद विवेक बुद्धी जागृत होत होऊन कोलांट उडी मारकी जात असेल तर तसे वावगे नाही. ( यातला 'सदसद' हा शब्द अर्थातच कळीचा असावा हे.वे.सा.न.ल)

ट्रम्प 27/09/2018 - 21:46
" सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अत्यंत व्यवस्थित अर्थ खरे साहेबांनी काढला आहे . मिश्रि लावून सगळ्या धाग्यावर पचापच थुंकणारे !! बरेच जण आता तोंड पाडून बसले असतील असं म्हणायचंय का तुम्हाला ? " खरे साहेब , तुमच्या या सडेतोड प्रतिसादा देण्याच्या वृत्ती मुळेच बऱ्याच धाग्यावर तुम्हाला टार्गेट केलं जाते . टोलभैरवानां न घाबरता , स्वतःचे खरे नाव वापरून ( आमच्या सारखे डू आय डी न वापरता ) मिश्री लावणाऱ्यांना सणसणीत प्रतिसाद देऊन ज्या पद्धतीने मुखभंग करता त्याला तोड नाही . काही जण या टोलभैरवा मूळे मिपासोडून गेले असतील किंवा आई डी बदलला किंवा प्रतिसाद देण्याचे टाळत असतील .

In reply to by ट्रम्प

राही 28/09/2018 - 10:30
" मिश्री लावून पचापच थुंकणारे" अशी भाषा वापरून काय साधते? माहीतगार याच्या तूप ' वीरजण' आदि धाग्यावर देखील पुरोगाम्यांना आपण चप्पलखाऊ असे विशेषण लावले आहे. अशी भाषा वापरून मुद्दा सिद्ध झाल्याचे किंवा कसेही समाधान मिळते का? की यामुळे समोरच्या विचाराचा प्रतिवाद केल्यासारखे वाटते?टीका करण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्ऱ्य आहेच. पण अशिष्ट शब्द वापरण्याचेही अमर्याद स्वातंत्र्य आहे का?

In reply to by राही

ट्रम्प 28/09/2018 - 13:33
  ". जे हिंदू लोक हिंदू धर्मावर टीका करतात तेच ते चप्पलखाऊ पुरोगामी होत ." यात तुम्हाला काय वावगं वाटलं ? पिंका टाकणे आणि मिश्रि लावून पचापच थुंकणे यांचा अर्थ सारखाच आहे . सतत वरण भात खाऊन कंटाळलेल्या मिपाकरांना मध्येच लसणाचा ठेचा खायची सवय आहे . तुम्ही इतर धाग्यावरील पुरोगामी ट्रोलर्स आयडी चे ' अक्कल , व्यवसाय वरून ट्रोलिंग , बारामती तालुक्याचा अभिमान , ' शब्द असलेले प्रतिसाद वाचलेत का ? त्यामुळे तुम्ही सुद्धा खर्डा खायची सवय लावून घ्या ,

In reply to by ट्रम्प

राही 28/09/2018 - 15:04
खर्डा खाणे ठीक. ती सवय आधीपासून आहे. पण बदबूवाले काही गिळायची सवय नाही. आणि ती लावून घेण्याचीही इच्छा नाही. आतापर्यंत शेकडो हजारो वर्षे हिंदूंनीच हिंदू धर्मावर टीका केलेली आहे आणि बदल घडवून आजच्या स्वरूपाप्रत आणले आहे. काळानुसार हिंदू धर्म बदलत आला आहे. आणि तेच त्याचे बलस्थान आहे. धर्मरक्षक म्हणवून घेणारे लोक या कालोचित बदलांसमोर टिकत नाहीत, कधीच टिकलेले नाहीत. हिंदू हा स्वधर्मावर टीका करू शकतो, नवीन तत्त्वज्ञान मांडू शकतो, नवीन पोथ्या- पंथ निर्माण करू शकतो. जिथे अशी मुभा नाही तो हिंदू धर्म नव्हे. आपल्या विचारांच्या विरोधी विचार असलेल्याला चपलेने बडवायचे हे हिंदू धर्मात बसत नाही. विरोधी विचारांच्या लोकांना बडवायचे, मारायचे हे घटनेतही बसत नाही. असो. येथे माझा पूर्णविराम.

In reply to by राही

विशुमित 28/09/2018 - 15:31
आताच्या छपरी पोरासोरांना कशाचा कळतोय हिंदू धर्म...! हे लोक काही बाजारबुनग्याचे घिसेपिटे विचार ऐकून डबक्याबाहेर पडायचेच नाही, असा चंग बांधला आहे. काय करणार. असो..!

In reply to by विशुमित

ट्रम्प 28/09/2018 - 16:56
गावरान मराठीत एक सुविचार आहे ! घाण वास घेण्याची तीव्र इच्छा झाली तर स्वतःच्या **त बोट घालावे , दुसऱयांच्या नाही !!!

In reply to by राही

ट्रम्प 28/09/2018 - 16:51
बघा !!! आले का नाही बिळातून बाहेर ? हेच ते मोदी द्वेषापाई स्वच्छ भारत योजने ची वाट लावण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारे आणि तुमच्या स्वच्छ मराठी भाषेत ' पिंका टाकणारे '. शिवाय तुम्हाला ' छपरी , बाजारबुणगे ' या सांस्कृतिक शब्दांवर आक्षेप नसेलच .

In reply to by ट्रम्प

विशुमित 28/09/2018 - 23:40
तात्या प्रधानसेवक संघात झाडू मारत होते ना त्याच्या कितीतरी आधी आमच्या घरी संडास बाथरूम होते. ते पण गावात. चड्डीतून पॅटीत या.

In reply to by विशुमित

ट्रम्प 29/09/2018 - 06:39
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना , बस झालं आता बसा शांत . अक्कल ना बक्कल अन म्हणे गावभर नक्कल !!!

माहितगार 28/09/2018 - 10:32
The Supreme Court order disallowing telecom operators from using Aadhaar for verification will prolong the time taken to get mobile phone connections and could increase customer acquisition costs by as much as 10 times. ........... The cost of enrolling a new customer with Aadhaar is about Rs 30, ...Now, with verification going back to old ways, the telcos will have to send agents to every household, possibly making multiple trips, and this would cost Rs 250-300 per new subscriber. “With enrolment via Aadhaar, we took 30 minutes to get a customer on board and now one will have to wait for 5-6 days for our officers to go to their addresses and verify their details. It seems like we have gone back in time and now enrolment will happen slowly, like the earlier times,” said a senior executive of a private telco. The apex court’s verdict curbing the use of the unique identity number will also add financial pressure on the industry, which is reeling under debt of more than Rs 7 lakh crore amid competition that is eroding revenue and profitability. ..... संदर्भ रिड more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65971636.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
सोबतच कॅशलेस इकॉनॉमीसाठीचे डिजीटायझेशन मोबाईल बँकीग वर बर्‍या पैकी अवलंबून होणार होते, जुन्या पद्धतीने ओळख पटवण्यातील गैर व्यवहार आणि मोबाईल फोन्सचा क्रिमीनल स्वरुपाचा उपयोग झाल्यास सीमकार्ड वापरकर्ता ठरवणे अवघड झाल्याने कायदा सुव्यवस्थे समोरचे आणि राष्ट्रीय सुरक्षे समोरचे प्रश्न. कायदा प्रक्रीयेचा संसदीय लोकशाही आणि प्रशासन हे घटकांचे महत्वाचे न्यायसंस्थेस विस्मरण म्हणजे कायदा न्यायसंस्थेनेच हातात घेतला नाही ना अशी शंका घेण्यास जागा.

In reply to by माहितगार

अभिजित - १ 28/09/2018 - 22:19
आम्ही काही वर्षांपूर्वी सिम कार्ड घेतलं . PAN कार्ड / लाईट बिल दिले. काम झालं. मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं कि या टेलिकॉम कंपन्यांना आधार हवंहवंस वाटू लागलं ? आता यापुढे पण सुप्रीम कोर्ट च्या न्यायबुद्धीने मोदींचा आधार हट्ट बंद केलाय. त्यामुळे pan कार्ड, लाईट बिल घेऊन जाऊ. आणि नवीन सिम कार्ड घेऊ. कसलं बोडक्याचे verification करावं लागेल म्हणता ?? सर्व private कंपन्या ( जसं कि NBFC , लोन, टेलिकॉम ) यांना आधार आवडतं म्हणून काहीही खर्च वाढ वगैरे कारणं देत आहेत. यांना सुप्रीम कोर्ट ने फाट्यावर मारलं ते अतिशय योग्य आहे.

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 29/09/2018 - 19:00
मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं कि या टेलिकॉम कंपन्यांना आधार हवंहवंस वाटू लागलं ? रिलायन्स जियो चे सिम कार्ड घ्यायचे असेल तर फक्त आपला आधार क्रमांक सांगायचा आणि तेथे ठेवलेल्या बोटांच्या ठशावर आपली बोटे ठेवली कि आपली ओळख सिद्ध होते. यानंतर पॅसीए भरले कि आपले सिम कार्ड मिळते. हि प्राणाला अत्यंत साधी आणि सोपी आहे. यात कोणतीही झेरॉक्स द्यावी लागत नाही किंवा सही करावी लागत नाही. अक्षरशः २ मिनिटात हे काम झाले. मी माझ्या दवाखान्यासाठी एका जुन्या मोबाईल साथ सिम कार्ड घ्यायला गेलो असता एक तासात नवीन क्रमांक कार्यान्वित झाला . Reliance Jio Infocomm, the most recent entrant in India’s telecom service sector, may be more adversely affected by the Supreme Court order curbing the use of Aadhaar than older rivals Vodafone Idea and Bharti Airtel. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65988725.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by अभिजित - १

माहितगार 29/09/2018 - 21:17
आमच्या प्रायव्हसी आणि तुकड्या तुकड्यांच्या तत्वज्ञानाच भलं, इतर देशवासीयांच्या सुरक्षीततेच काय म्हणाल तर तेल लावत गेलं ! अतीरेक्यांनी केलेल्या मोबाईल दुरुपयोगात अद्याप माझा जिवाला धक्का नाही लागला, बाकी लागला धक्का घरच्यांना असो की दारच्यांना असो मला फरक काय पडला ? लयं भक्कम! लयं भारी !! .
....फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ लयं भक्कम! लयं भारी !! __/|__ जोहार ..... __/|__ कवितेतून

In reply to by अभिजित - १

राघव 12/10/2018 - 18:34
मला काही गोष्टी मुळातच कळत नाहीत. जाणकारांनी कृपया मदत करावी. - - आधार च्या डाटामधे असा कोणता प्रायव्हेट डाटा आहे ज्याचा दुरुपयोग होईल? - आधार अनेक ठिकाणी संलग्न झाले तर त्यामुळे ती सर्व संलग्न माहिती मिळेल अशी सोय कुणाकडे आहे? कोणती अ‍ॅप किंवा संस्थळ असल्यास सांगावे. - आधार मुळे सरकार सर्व नागरिकांवर लक्ष ठेवू शकते आणि पाहिजे तेव्हा हवी ती माहिती काढू शकते.. त्यामुळे प्रायव्हसीचा भंग होतो हा मुख्य आरोप असतो. याचा अर्थ आधी जर सरकारला माहिती हवी असेल तर ते काढू शकत नव्हतेत असा होत नाही का? - जर सरकारला माझ्या आधार क्रमांकाशी संलग्न माहिती मिळू शकते तर ती कोणती माहिती असणार? बँक खाते, गॅस कनेक्शन्स, मोबाईल फोन क्रमांक, ड्रायव्हींग लायसन्स क्र, पॅन कार्ड क्र, पासपोर्ट क्र.. इत्यादी. आणिकही काही असेल तर सांगावे. हे सगळे उल्लेख केलेले डिटेल्स तसेही सरकारला उपलब्ध होतेतच. आता फक्त ते एका आधारशी जोडल्यामुळे सरळ एकाच व्यक्तीशी निगडीत करता येतील. तर त्यात प्रायव्हसीचा भंग कसा? - संरक्षण क्षेत्रात [पोलिसांपासून ते मिलिटरी पर्यंत सर्व] आधारचा निरतिशय उपयोग होऊ शकेल. त्यात प्रायव्हसीचा अडथळा कसा होऊ दिल्या जाऊ शकेल? उलट संरक्षणाच्या दृष्टीनं एक प्रकारे तो सरकारचा अधिकारच नाही काय? समजा आपण सरकार मधे असू आणि ही जबाबदारी आपल्याला दिली तर आपण अशी कोणती व्यवस्था असण्यासाठी प्रयत्न करणार नाही काय? असो.. प्रश्न बरेच आहेत. सध्या यांच्याच उत्तरांची वाट पहावी म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय 29/09/2018 - 20:52
असे एक निरीक्षण आहे कि प्रायव्हसीच्या नावाने बोम्ब मारणारी मंडळी फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर "मला पहा फुले वहा" अशी स्वतःची, स्वतःसाठी, स्वतःहून पोल खोल करत असतात. ==)

डँबिस००७ 28/09/2018 - 22:49
बाकी शाळेतील प्रवेश हा एक लहान मुद्दा आहे. पण मोबाईलच्या जोडणीला आधार संलग्न न केल्याचा तोटा फुटीरता वादी आणि दहशतवादि लोकांना होणार आहे हि काळजी माझ्या लष्करी मित्रांनी लगेच व्यक्त केली आहे परंतु पूर्ण निवाडा वाचल्याशिवाय (हा १४४८ पानांचा निवाडा आहे) न्यायासन काय म्हणते आहे त्याबद्दल बोलणे शक्य नाही.> डॉ खरे शब्दशः पटल !

डँबिस००७ 30/09/2018 - 07:23
अजुनही क्राईम पेट्रोल सावधान ईंडीया मध्ये पोलीस गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल फोनच्या मालकाचा शोध घेताना कोणीतरी बेकसुर पण बेसावध ईसमा पर्यंत पोहोचतात. बराच चोप दिल्यावर पोलिसांना कळत की पकडलेला निरपराध आहे, खरा गुन्हेगार कोणी दुसराच आहे !

In reply to by डँबिस००७

विशुमित 03/10/2018 - 19:10
पारधी समाजातील चोर/दरोडेखोर लोक आधार कार्ड काढुन घेत नाहीत, असे निरीक्षण माझ्या वकील आणि पोलिस मित्राने नोंदवले आहे. बाकी दहशतवादी लोक अजूनही स्वतःचे सीम कार्ड वापरत नाहीत. बंदुक डोक्याला लावली की कोणी पण स्वतःचे सीम वटवट न करता काढून देणार.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 03/10/2018 - 20:54
इतकं सोपं नाहीये ते साहेब. डोक्याला बंदूक लावून सिम काढून घेता येईल पण ज्याचे सिम लाटले आहे तो नवीन सिम विकत घेणारच आणि मग ते जुनं सिम कुठे कुठे फिरतंय त्याची सर्व नोंद होते आणि त्यामुळे दहशतवादी पकडला तर न्यायालयात त्याच्या विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा उभा करणे जास्त सोपे जाते. अन्यथा सर्व दहशतवादी याना संशयाचा फायदा मिळून जामीन मिळू शकतो. पारधी चोर दरोडेखोर हे सोडून द्या त्यांना दुसऱ्या देशाचा आधार नसतो किंवा खोट्या नोटांची बंडलं पण पुरवली जात नाहीत.

In reply to by विशुमित

माहितगार 03/10/2018 - 21:10
या प्रायव्हसीच्या नियमाने गाड्यांवरचे आरटीओ नंबंर सुद्धा बंद करावेत का ? काय म्हणता ?

अभिजित - १ 08/10/2018 - 16:19
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/banks-telecom-companies-could-be-allowed-to-use-aadhaar-says-arun-jaitley/articleshow/66097176.cms SC चा निकाल आला ( बँक / मोबाईल ) आधार लिंक गरज नाही. तेव्हा पण पडलो तरी नाक वर !! SC ने इतकी कानाखाली वाजवून हि हे लोक सुधारायला तयार नाहीत. आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय. हेच खेळ खेळत राहा. खरी कामं राहिली बाजूला तरी चालेल. ते तर गेल्या ४ वर्षात दिसलंच . यांची प्रायॉरीटी काय आहे ते ..

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 09/10/2018 - 10:34
Finance Minister said a legal provision through a legislation can restore linking of Aadhaar with mobile phones and bank accounts. "By law it can still be done, provided you do it under the adequate provision of law and do it on the basis of that in this field it is necessary," he said. What had not been upheld falls in two categories. One is the principle of proportionality that Aadhaar will help in these cases and then do it by an appropriate law. "So the whole argument which was given that private companies can't use it, there is Section 57 which says you can authorise others either by law or contract. So what has been struck down is by contract," he said. याचा अर्थ आपल्याला समजला असेलच. आणि आपण हा "१४४८ पानांचा निवाडा पूर्ण वाचला असेल" असे मी गृहीत धरतो. आपल्या सहज संदर्भासाठी आधार कायद्याचे ५७ वे कलम मी खाली उद्धृत करतो आहे Section 57 : Nothing contained in this Act shall prevent the use of Aadhaar number for establishing the identity of an individual for any purpose, whether by the State or any body corporate or person, pursuant to any law, for the time being in force, or any contract to this effect.

आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय

श्री अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. ते आपले लंगोटी यार असावेत म्हणून आपण अशी भाषा वापरता आहात असे मी गृहीत धरतो.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 12/10/2018 - 16:15
जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. तोच तर प्रश्न आहे ना. आत्ता त्याला काहीच आधार नाही कायद्याचा. SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा. म्हणुन ते आता तसा कायदा बनवु बघत आहेत. ४ वर्ष अशीच गेली. आता तरी काही करून दाखवा , खरे जण कल्याणकारी. नाहीतर काही खरे नाही. चाय / पकोडा धंदा काढावा लागेल .

सुबोध खरे 12/10/2018 - 18:34
SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा नाही म्हणजे आम्हालाही समजावून द्या कि मूर्खपणाचा कसा कसा आणि काय निकाल लावला ते. श्री जेटली यांनी विश्लेषण केल्याप्रमाणे आधारच वापर मोबाईल कंपनी तुमच्या बरोबर केलेल्या कराराने (contract) करु शकणार नाही. परंतु सरकारने तसा कायदा(law) केला तर मोबाईल कंपनी आधारच वापर करून आपल्याला सिम कार्ड देऊ शकेलं किंवा सरकार कायदा करून मोबाईलचे सिम घेण्यासाठी आधार वापरणे अत्यावश्यक करू शकेल. बाकी कोणती कलमे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहेत ( म्हणजे आता त्यावर अधिकृतपणाचा शिक्का आला आहे) ते मी वर लिहिलेले आहेच. आपले यावर अधिक काही म्हणणे असेल तर स्पष्टपणे मांडा. उगाच हवेत गोळीबार नको. आपल्याला भाजप आवडत नाही ते आपल्या जागी ठीक आहे.

नितिन थत्ते 26/09/2018 - 14:14
बँक आणि फोन नंबरला आधार लिंक करण्यास खरं तर विरोध नसावा. त्यातला प्रत्येक बँकेत आणि प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीला आधार स्वतंत्रपणे लिंक करणे त्रासाचे आहे. बहुतेक सर्वत्र पॅनकार्ड लिंक केलेले असते. एकदा पॅन कार्ड आधारशी लिंक झाले की बँकेत लिंक करायची आवश्यकता असू नये. बाकी प्रायव्हसी हा एक मोठ्ठा भ्रम आहे असे माझे मत आहे. -------------- राष्ट्रीय सुरक्षेला आधारशी जोडणे हे फारसे उपयुक्त नाही.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 26/09/2018 - 18:43
The Kargil Review Committee, as it was called, was headed by K Subrahmanyam, a retired civil servant, columnist and a strategic affairs expert. Other members of the Kargil Review Committee were journalist BG Verghese, bureaucrat Satish Chandra and retired Lieutenant General KK Hazari. The Kargil Review Committee, in 2000, recommended immediate steps to issue ID cards to Indian citizens living in the border areas and emulate the process in rest of the country. संदर्भ Tracing the Aadhaar journey: From Kargil to Supreme Court (indiatoday.in)

In reply to by नितिन थत्ते

अभिजित - १ 26/09/2018 - 20:17
चाचा , airtel वगैरे कंपन्या ग्राहकांची आधार कार्ड घेऊन , त्यांची एरटेल पेमेंट बँक मध्ये बँक खाती उघडत होत्या. ग्राहकांना अंधारात ठेवून. आता बोला. जेव्हा नेहमीच्या अकाउंट मध्ये सबसिडी मिळत नाहीशी झाली तेव्हा त्यांना समजलं कि आपल्या नावावर airtel ने बँक अकाउंट उघडलं ते. सुप्रीम कोर्ट ने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.

In reply to by अभिजित - १

अभिजित - १ 28/09/2018 - 22:23
का फक्त शिवीगाळ करता येते ? ( इथे खाली वाचली , वाचवत नाही पण वाचावी लागली. ) आणि वरून पढवलेले विचार वेगवेगळ्या समाजमंचावर जाऊन ओकणे , इतकंच येते फक्त ? कधी तरी स्वतःचे डोकं चालवा कि राव !!

नितिन थत्ते 26/09/2018 - 14:22
एक जुनी रोचक बातमी. २२ ऑक्टोबर २०१३ https://www.firstpost.com/politics/bjp-attacks-aadhaar-scheme-says-it-violates-right-to-privacy-1186861.html आणि २९ मार्च २०१४ https://www.business-standard.com/article/elections-2014/we-ll-throw-aadhaar-into-the-dustbin-h-n-ananth-kumar-114032800298_1.html

ट्रम्प 26/09/2018 - 14:43
भाजप सत्तेत आल्या पासूनच सुप्रीम कोर्टाला पुरोगामीत्वाचे स्वप्न जास्तच पडू लागले आहेत . सुप्रीम कोर्ट असे चुकीचे निर्णय का घेतंय तेच कळत नाही . सिम कार्ड ला आधारलिंक न करणे च कारण न समजण्या पलीकडे आहे . कोर्टाला गुन्हेगारी वाढावी अशी ईच्छा आहे का ? सिम कार्ड ला लिंक करण्याच्या पद्धती मूळे योग्य त्या व्यक्तीचं सिम वापरू शकत होत्या , आता आतेरिकी नां गुन्हेगारांना रान मोकळे आहे .

नितिन थत्ते 26/09/2018 - 17:53
आधार कार्डाचा मुख्य फायदा "सबदिड्ची रक्कम खात्यात जमा करणे" हा होता. सबसिडीची रक्कम मिळवण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे की नाही? हे कळले नाही.

In reply to by नितिन थत्ते

डँबिस००७ 26/09/2018 - 18:23
आधार कार्डाचा मुख्य फायदा "सबदिड्ची रक्कम खात्यात जमा करणे" हा होता. हे कोणी ठरवले ? आधार कार्ड तर युपिए सरकारने आणलेल आहे ना ? सबसिडी तर युपिए सरकार च्या काळात फक्त योग्य, गरजु लाभार्थींनाच मिळत होती , त्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नव्हता !! अस माईसाहेबांच्या " ह्यांच " म्हणण होत. मग आधार कार्डची गरज काय होती.

In reply to by डँबिस००७

नितिन थत्ते 26/09/2018 - 23:12
सबसिडी चुकीच्या लोकांना मिळण्यापेक्षा काळ्याबाजारात वस्तू जाणे हा प्रॉब्लेम होता. डीबीटी मुळे रेशन दुकानातील रॉकेल स्वस्त मिळणार नाही. बाजारातले रॉकेल आणि रेशन दुकानातील रॉकेल सारख्याच भावाने मिळेल त्यामुळे काळा बाजार होणार नाही. पण ज्याला सबसिडी द्यायची आहे त्याच्या खात्यात पैसे जमा करायचे हे सोल्यूशन होते. असो. मी आधार लिंक करण्याला माझा पाठिंबा आधीच दिला आहे. आय अ‍ॅम विथ मोदी सरकार (ऑर एनी सरकार) ऑन धिस

In reply to by नितिन थत्ते

अभिजित - १ 27/09/2018 - 11:35
सबसिडी करता आत्ता पण सुप्रीम कोर्ट आधार हवेच म्हणत आहे. पण इतर रिकामxx गोष्टी करायला बंदी घातली आहे. सरकार तोंडावर पडले आहे. तरी जेटली आम्हीच कसे जिंकलो सांगत आहे.

नितिन थत्ते 26/09/2018 - 17:54
>>भाजप सत्तेत आल्या पासूनच सुप्रीम कोर्टाला पुरोगामीत्वाचे स्वप्न जास्तच पडू लागले आहेत . सुप्रीम कोर्ट असे चुकीचे निर्णय का घेतंय तेच कळत नाही . लोयांच्या मृत्यूची चौकशी नको वगैरे चुकीचे निर्णय म्हणताय का? ;)

In reply to by नितिन थत्ते

ट्रम्प 26/09/2018 - 19:26
मी कधी कधी असं म्हणालोय , म्हणजे ' म्हणजे लोयांच्या मृत्यूची चौकशी नको ' हा निर्णय बरोबर घेतला होता =)

सुबोध खरे 27/09/2018 - 19:45
ज्यांनि आधारला विरोध केला होता त्या सर्व याचिकाकर्त्यांना तोंडावर पडल्यासारखे वाटत असले तरी ते आपले नाक वर म्हणून बोलत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार हा PAN ला जोडणे हे सक्तीचे केले आहे. एकदा सर्व PAN आधाराला जोडले गेले कि एका आधार क्रमांकाला किती पॅन जोडलेले आहेत ते एका क्लिकने समजू शकेल म्हणजेच चार वेगवेगळे पॅन क्रमांक घेऊन घोटाळे करणाऱ्या लोकांची गोची होईल शिवाय बेनामी मालमत्ता विकायला जाणाऱ्यांची पण गोची झाली आहे. कारण पॅन आणि आधार संलग्न केल्यामुळे इकडचे तिकडे करणे अशक्य झाले आहे. त्यातून न्यायालयाने सरकारी योजनांमध्ये लाभ घेणार्यांना आदर संलग्न करणे अत्यावश्यक ठरवले आहे सर्वोच्च न्यायालयाने हा एक फार महत्त्वाचा निर्णय दिल्याने बरेच चोर लोक "निराधार" झाले आहेत. मग त्यांना कितीही "जितं मया" म्हणू दे. मदरशात शिकणारे २ लाखाच्या आसपास विद्यार्थी अचानक नाहीसे झाले आहेत. https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/2l-minority-students-disappear-from-official-records-in-ukhand/articleshow/60102283.cms माध्यान्हीचा आहार खाणारे साधारण साडेचार लाख विद्यार्थी पण नाहीसे झाले आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थी संख्येप्रमाणे शिक्षक संख्या असावी या मार्गदर्शक तत्वामुळे भरती केलेले ३८९२ शिक्षक "जास्त" आहेत असे केरळ मध्ये आढळून आले आहे. https://www.hindustantimes.com/india-news/midday-meal-scheme-aadhaar-exposes-4-4-lakh-ghost-students-across-3-states/story-9Kna9AHXQYX59bn4bzvrzO.html एकंदर भारतात असे एक लाख तीस हजार शिक्षक सुद्धा आधाराची जोडणी केल्यावर गायब झाले आहेत. https://www.livemint.com/Education/ZJCWJozlCMwKLiv4m2TIJI/Aadhaar-uncovers-around-130000-ghost-teachers-in-colleges.html मनरेगा मध्ये १ कोटी नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या पण आधार कार्डाच्या संलग्नतेनंतर फक्त ४ लाख ६६ हजारच नोकऱ्या शिल्लक राहिल्या. ९५ लाख ३४ हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच

पाच कोटी बोगस खाती, तीन कोटी बोगस गॅस जोडण्या, दोन कोटीच्या वर बोगस रेशन कार्डे रद्द झाली आहेत.

https://m.dailyhunt.in/news/india/english/news+gram+24-epaper-newsgram/how+many+fake+jobs+fake+gas+connections+and+fake+ration+cards+holders+have+been+caught+through+aadhaar-newsid-81446916 हा दुवा तर लोकांनी जरूर उघडून पहा असाही कळकळीची विनंती आहे. हि आकडेवारी पहिली तर छाती दडपून जाते. मडक्याला शंभर भोकं असतील तर ते भरणार कसे? हि गळती अंदाजे ९०,०००कोटी दरवर्षी होत होती. मग गेल्या काही दशकात किती पैसे झिरपला आहे याचा हिशेब लावा https://www.hindustantimes.com/india-news/aadhaar-verdict-historic-scheme-saves-govt-90k-crores-annually-arun-jaitley/story-tEjzMgVixxZbuitF3srQ2N.html सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती या सर्व गोष्टींचा विचार करणार नाहीत असे कसे होईल. हे पाहिले भारत देश श्रीमंत आहे पण भारतीय लोक दरिद्री का आहेत याची खात्री पटेल. गोपाळ सुब्रमनियम कपिल सिब्बल श्री चिदंबरम ममता बॅनर्जी सारख्या दिग्गज लोकांचा आधार रद्द करण्यासाठी एवढा आटोकाट प्रयत्न का चालला होता ते लक्षात येईल. आता सांगा या सर्व लोकांचे अच्छे दिन कसे येणार? तोंडावर कोण पडलंय आणि पडलं तरी नाक वर कोण सांगतंय हे स्पष्ट आहे.

In reply to by सुबोध खरे

नाखु 27/09/2018 - 20:06
हे सगळं असलं तरीही सामनाच्या बातम्या लोकसत्तामध्ये जरुर वाचा उद्या,त्यात मोबाईल फोन,शाळा प्रवेशासाठी साठी अनिवार्य नाही हाच मुद्दा धरून केंद्र सरकारला पानभर शिव्या दिल्या असतील जागतिक पातळीवर नावाजलेले विचारवंत संजयजी राऊतजी यांच्या तळपत्या तेजस्वीतोफेच्या लेखणी मधून. नाखु पांढरपेशा

In reply to by सुबोध खरे

माहितगार 28/09/2018 - 11:29
शाळेत अ‍ॅडमिशन देताना आधारकार्ड मागू नये हे ठिक पण अ‍ॅडमिशन दिल्या नंतर आधारकार्ड बनवून देता आलेच असते या बाजू कडे माननीय न्यायालयाचे लक्ष गेले नसेल का ? शालेय विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या दाखवली जाण्याच्या समस्येवरील अंकुशच काढून घेणे कितपत प्रशस्त ठरले या बद्दल साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

सुबोध खरे 28/09/2018 - 11:49
या बाबीचे दोन पैलू आहेत. १) ज्या मुलांचे आधार कार्ड बनवलेले नाही त्यांना शाळेत प्रवेश नाकारला जाऊ नये हा हेतू आहे. २) ज्या मुलांना सरकारी शिष्यवृत्ती अनुदान किंवा माध्यान्हीचा आहार मिळतो अशा सर्व सरकारी योजनांसाठी आधार आवश्यक आहे. त्यामुळे शाळेत दाखल घेतल्यावर ज्यांना असे फायदे घ्यायचे आहेत त्यांना आधार कार्ड बनवून घेणे आवश्यक ठरेल. तरीही शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या फुगवून सांगून अनुदान लाटणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारला आपल्या तपास प्रणालीत सुधारणा करावी लागेल.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 28/09/2018 - 11:58
हो पण पटसंख्ये नुसार सुद्धा शैक्षणिक संस्थांना अनुदान मिळतेच अप्रत्यक्षपणे ते विद्यार्थ्यांसाठीचे असते आणि नेमकी तिथे आकडेवारीची फसवणूक केली जाते. आक्डेवारी जास्त दाखवून बिल्डींगमध्ये दोन खोल्या अधिक बांधल्या किंवा दोन सुविधा अधिक दिल्या तर हरकत नाही पण व्यवस्थापन पैसा वरचेवर हडप करत असेल तर अश्रेयस असावे. कारण असे व्यवस्थापन विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी इतरही बाबतीत अन्याय्य ठरण्याची मोठी शक्यता असू शकते आणि ती अधिक चिंतेची बाब असावी.

सुबोध खरे 27/09/2018 - 20:40
नाखु साहेब तीन तर्हेचे लोक आहेत. काही लोक केवळ मोदींचा द्वेष करतात म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही गोष्टीला विरोध करणारच. मग त्यांच्या स्वच्छ भारत योजनेला विरोध कारण्यासाठ आहे लोक रस्त्यावर टमरेल घेऊन बसतील काही लोक ज्यांची दुकाने बंद झाली आहेत उदा आधारमुळे बोगस रेशन कार्डे गॅस जोडण्या बंद झाल्या आणि त्यातून नुकसान झाले किंवा निश्चलनी करणामुळे यांचा काळा पैसे बुडाला हे लोक तर कोल्हेकुई करणारच. तिसरे ममता बॅनर्जी सारखे लोक जे निर्वासित लोकांना आपले मतदार करून आपली खुर्ची टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. याना तर सर्वोच्च न्यायालयाने सरळ सरळ चपराक मारली आहे आणि निवाड्यात स्पष्टपणाने लिहिले आहे कि अशा लोकांना आधार कार्ड दिले जाऊ नये. या तिन्ही श्रेणीतील लोकांची संख्या खूप नसली तरी या लोकांचा आवाज मात्र सर्वात जास्त आहे. याशिवाय चौथ्या श्रेणीतील लोकही बरेच आहेत ज्यांना प्रामाणिकपणे वाटते कि आधारचा डेटा चोरांच्या हातात पडेल आणि त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. हि शंका नक्कीच रास्त आहे आणि असे गुन्हे नक्कीच घडत असतील आणि घडणार आहेत. परंतु यातून होणाऱ्या नुकसानिपेक्षा होणार फायदा विशेषतः तळागाळातील लोकांचा जास्त होणार आहे. बाकी शाळेतील प्रवेश हा एक लहान मुद्दा आहे. पण मोबाईलच्या जोडणीला आधार संलग्न न केल्याचा तोटा फुटीरता वादी आणि दहशतवादि लोकांना होणार आहे हि काळजी माझ्या लष्करी मित्रांनी लगेच व्यक्त केली आहे परंतु पूर्ण निवाडा वाचल्याशिवाय (हा १४४८ पानांचा निवाडा आहे) न्यायासन काय म्हणते आहे त्याबद्दल बोलणे शक्य नाही. अजून एक गोष्ट हे लोक जे सरकार तोंडावर पडलंय म्हणत आहेत त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मुद्दाम दुर्लक्षित केला आहे तो म्हणजे

आधार कायदा हे वित्त विधेयक

म्हणून आणण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. वित्त विधेयकाचा कायदा होण्यासाठी राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसते. जसे अर्थसंकल्पाला राज्यसभेची मंजुरी आवश्यक नाही. विरोधकांचा हाच डाव होता कि न्यायालयात आधार कायदा वित्त विधेयकात टाकता येणार नाही हे सिद्ध करून दिलं कि ते राज्यसभेत

अडकवता

येईल. पण त्यांच्या दुर्दैवाने न्यायालयाने आधार कायद्याला वित्त विधेयकात टाकण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा हाही एक महत्त्वाचा डावपेच अक्षरशः पाण्यात गेला आहे. बाकी टमरेलधारी लोकांबद्दल जास्त बोलायची गरज नाहीच.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ 27/09/2018 - 20:53
सुबोधजी , धन्यवाद !! आधार कार्डाविषयी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल खुप सोप्पा करुन सांगीतला तुम्ही !! बर्याच जण जे ह्या कोर्टाच्या निकालाने हुरळुन गेलेल होते ते आता तोंड पाडुन बसले असतील

In reply to by सुबोध खरे

नितिन थत्ते 27/09/2018 - 23:06
खरे साहेब, आधारचे इतके सगळे फायदे होते तर "सत्तेत आल्यास आम्ही आधार कचराकुंडीत फेकू असे सध्याचे सत्ताधारी का बरं म्हणत होते?" की त्यावेळी विदोधक असणार्‍यांची काही समजण्याची* यांची कुवतच नव्हती? की केवळ विरोधात आहोत म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे अशी सध्याच्या विरोधकांसारखीच मनोवृत्ती होती? *तेव्हा विरोध केलेल्या बहुतांश गोष्टी आता हिरिरीने सत्ताधारी चालवत आहेत. आधार, जीएसटी, मनरेगा *

In reply to by नितिन थत्ते

सुबोध खरे 27/09/2018 - 23:26
AADHAAR card was introduced long back when the UPA was in power. Although the main purpose of introducing AADHAAR was to have a single unique identification card for all Indian so as to prevent misuse of government facilities in all sectors, the Congress government completely failed in the implementation part and the entire AADHAAR schemed turned out to be a massive scam in which many ministers of the Congress used it for their benefits and received huge kickbacks. हे मी वाचा म्हणून कळकळीची विनंती केलेल्या प्रतिसादात आहे. त्यात पुढे पण श्री मोदींनी ही योजना का वापरली ते लिहिलेले आहे. वाचण्याची तसदी घेतली तर बरं होईल अन्यथा सोडून द्या.

In reply to by नितिन थत्ते

माहितगार 28/09/2018 - 10:18
...तेव्हा विरोध केलेल्या बहुतांश गोष्टी आता हिरिरीने सत्ताधारी चालवत आहेत....
पक्ष अ असो ब असो वा क सत्ते बाहेर असताना विरोधी आवाजाला जागा देणे, आणि सत्तेत आल्या नंतर सदसद विवेक बुद्धी जागृत होत होऊन कोलांट उडी मारकी जात असेल तर तसे वावगे नाही. ( यातला 'सदसद' हा शब्द अर्थातच कळीचा असावा हे.वे.सा.न.ल)

ट्रम्प 27/09/2018 - 21:46
" सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अत्यंत व्यवस्थित अर्थ खरे साहेबांनी काढला आहे . मिश्रि लावून सगळ्या धाग्यावर पचापच थुंकणारे !! बरेच जण आता तोंड पाडून बसले असतील असं म्हणायचंय का तुम्हाला ? " खरे साहेब , तुमच्या या सडेतोड प्रतिसादा देण्याच्या वृत्ती मुळेच बऱ्याच धाग्यावर तुम्हाला टार्गेट केलं जाते . टोलभैरवानां न घाबरता , स्वतःचे खरे नाव वापरून ( आमच्या सारखे डू आय डी न वापरता ) मिश्री लावणाऱ्यांना सणसणीत प्रतिसाद देऊन ज्या पद्धतीने मुखभंग करता त्याला तोड नाही . काही जण या टोलभैरवा मूळे मिपासोडून गेले असतील किंवा आई डी बदलला किंवा प्रतिसाद देण्याचे टाळत असतील .

In reply to by ट्रम्प

राही 28/09/2018 - 10:30
" मिश्री लावून पचापच थुंकणारे" अशी भाषा वापरून काय साधते? माहीतगार याच्या तूप ' वीरजण' आदि धाग्यावर देखील पुरोगाम्यांना आपण चप्पलखाऊ असे विशेषण लावले आहे. अशी भाषा वापरून मुद्दा सिद्ध झाल्याचे किंवा कसेही समाधान मिळते का? की यामुळे समोरच्या विचाराचा प्रतिवाद केल्यासारखे वाटते?टीका करण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्ऱ्य आहेच. पण अशिष्ट शब्द वापरण्याचेही अमर्याद स्वातंत्र्य आहे का?

In reply to by राही

ट्रम्प 28/09/2018 - 13:33
  ". जे हिंदू लोक हिंदू धर्मावर टीका करतात तेच ते चप्पलखाऊ पुरोगामी होत ." यात तुम्हाला काय वावगं वाटलं ? पिंका टाकणे आणि मिश्रि लावून पचापच थुंकणे यांचा अर्थ सारखाच आहे . सतत वरण भात खाऊन कंटाळलेल्या मिपाकरांना मध्येच लसणाचा ठेचा खायची सवय आहे . तुम्ही इतर धाग्यावरील पुरोगामी ट्रोलर्स आयडी चे ' अक्कल , व्यवसाय वरून ट्रोलिंग , बारामती तालुक्याचा अभिमान , ' शब्द असलेले प्रतिसाद वाचलेत का ? त्यामुळे तुम्ही सुद्धा खर्डा खायची सवय लावून घ्या ,

In reply to by ट्रम्प

राही 28/09/2018 - 15:04
खर्डा खाणे ठीक. ती सवय आधीपासून आहे. पण बदबूवाले काही गिळायची सवय नाही. आणि ती लावून घेण्याचीही इच्छा नाही. आतापर्यंत शेकडो हजारो वर्षे हिंदूंनीच हिंदू धर्मावर टीका केलेली आहे आणि बदल घडवून आजच्या स्वरूपाप्रत आणले आहे. काळानुसार हिंदू धर्म बदलत आला आहे. आणि तेच त्याचे बलस्थान आहे. धर्मरक्षक म्हणवून घेणारे लोक या कालोचित बदलांसमोर टिकत नाहीत, कधीच टिकलेले नाहीत. हिंदू हा स्वधर्मावर टीका करू शकतो, नवीन तत्त्वज्ञान मांडू शकतो, नवीन पोथ्या- पंथ निर्माण करू शकतो. जिथे अशी मुभा नाही तो हिंदू धर्म नव्हे. आपल्या विचारांच्या विरोधी विचार असलेल्याला चपलेने बडवायचे हे हिंदू धर्मात बसत नाही. विरोधी विचारांच्या लोकांना बडवायचे, मारायचे हे घटनेतही बसत नाही. असो. येथे माझा पूर्णविराम.

In reply to by राही

विशुमित 28/09/2018 - 15:31
आताच्या छपरी पोरासोरांना कशाचा कळतोय हिंदू धर्म...! हे लोक काही बाजारबुनग्याचे घिसेपिटे विचार ऐकून डबक्याबाहेर पडायचेच नाही, असा चंग बांधला आहे. काय करणार. असो..!

In reply to by विशुमित

ट्रम्प 28/09/2018 - 16:56
गावरान मराठीत एक सुविचार आहे ! घाण वास घेण्याची तीव्र इच्छा झाली तर स्वतःच्या **त बोट घालावे , दुसऱयांच्या नाही !!!

In reply to by राही

ट्रम्प 28/09/2018 - 16:51
बघा !!! आले का नाही बिळातून बाहेर ? हेच ते मोदी द्वेषापाई स्वच्छ भारत योजने ची वाट लावण्यासाठी रस्त्यावर टमरेल घेऊन बसणारे आणि तुमच्या स्वच्छ मराठी भाषेत ' पिंका टाकणारे '. शिवाय तुम्हाला ' छपरी , बाजारबुणगे ' या सांस्कृतिक शब्दांवर आक्षेप नसेलच .

In reply to by ट्रम्प

विशुमित 28/09/2018 - 23:40
तात्या प्रधानसेवक संघात झाडू मारत होते ना त्याच्या कितीतरी आधी आमच्या घरी संडास बाथरूम होते. ते पण गावात. चड्डीतून पॅटीत या.

In reply to by विशुमित

ट्रम्प 29/09/2018 - 06:39
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना , बस झालं आता बसा शांत . अक्कल ना बक्कल अन म्हणे गावभर नक्कल !!!

माहितगार 28/09/2018 - 10:32
The Supreme Court order disallowing telecom operators from using Aadhaar for verification will prolong the time taken to get mobile phone connections and could increase customer acquisition costs by as much as 10 times. ........... The cost of enrolling a new customer with Aadhaar is about Rs 30, ...Now, with verification going back to old ways, the telcos will have to send agents to every household, possibly making multiple trips, and this would cost Rs 250-300 per new subscriber. “With enrolment via Aadhaar, we took 30 minutes to get a customer on board and now one will have to wait for 5-6 days for our officers to go to their addresses and verify their details. It seems like we have gone back in time and now enrolment will happen slowly, like the earlier times,” said a senior executive of a private telco. The apex court’s verdict curbing the use of the unique identity number will also add financial pressure on the industry, which is reeling under debt of more than Rs 7 lakh crore amid competition that is eroding revenue and profitability. ..... संदर्भ रिड more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65971636.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
सोबतच कॅशलेस इकॉनॉमीसाठीचे डिजीटायझेशन मोबाईल बँकीग वर बर्‍या पैकी अवलंबून होणार होते, जुन्या पद्धतीने ओळख पटवण्यातील गैर व्यवहार आणि मोबाईल फोन्सचा क्रिमीनल स्वरुपाचा उपयोग झाल्यास सीमकार्ड वापरकर्ता ठरवणे अवघड झाल्याने कायदा सुव्यवस्थे समोरचे आणि राष्ट्रीय सुरक्षे समोरचे प्रश्न. कायदा प्रक्रीयेचा संसदीय लोकशाही आणि प्रशासन हे घटकांचे महत्वाचे न्यायसंस्थेस विस्मरण म्हणजे कायदा न्यायसंस्थेनेच हातात घेतला नाही ना अशी शंका घेण्यास जागा.

In reply to by माहितगार

अभिजित - १ 28/09/2018 - 22:19
आम्ही काही वर्षांपूर्वी सिम कार्ड घेतलं . PAN कार्ड / लाईट बिल दिले. काम झालं. मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं कि या टेलिकॉम कंपन्यांना आधार हवंहवंस वाटू लागलं ? आता यापुढे पण सुप्रीम कोर्ट च्या न्यायबुद्धीने मोदींचा आधार हट्ट बंद केलाय. त्यामुळे pan कार्ड, लाईट बिल घेऊन जाऊ. आणि नवीन सिम कार्ड घेऊ. कसलं बोडक्याचे verification करावं लागेल म्हणता ?? सर्व private कंपन्या ( जसं कि NBFC , लोन, टेलिकॉम ) यांना आधार आवडतं म्हणून काहीही खर्च वाढ वगैरे कारणं देत आहेत. यांना सुप्रीम कोर्ट ने फाट्यावर मारलं ते अतिशय योग्य आहे.

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 29/09/2018 - 19:00
मग आत्ताच असं काय आभाळ कोसळलं कि या टेलिकॉम कंपन्यांना आधार हवंहवंस वाटू लागलं ? रिलायन्स जियो चे सिम कार्ड घ्यायचे असेल तर फक्त आपला आधार क्रमांक सांगायचा आणि तेथे ठेवलेल्या बोटांच्या ठशावर आपली बोटे ठेवली कि आपली ओळख सिद्ध होते. यानंतर पॅसीए भरले कि आपले सिम कार्ड मिळते. हि प्राणाला अत्यंत साधी आणि सोपी आहे. यात कोणतीही झेरॉक्स द्यावी लागत नाही किंवा सही करावी लागत नाही. अक्षरशः २ मिनिटात हे काम झाले. मी माझ्या दवाखान्यासाठी एका जुन्या मोबाईल साथ सिम कार्ड घ्यायला गेलो असता एक तासात नवीन क्रमांक कार्यान्वित झाला . Reliance Jio Infocomm, the most recent entrant in India’s telecom service sector, may be more adversely affected by the Supreme Court order curbing the use of Aadhaar than older rivals Vodafone Idea and Bharti Airtel. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65988725.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

In reply to by अभिजित - १

माहितगार 29/09/2018 - 21:17
आमच्या प्रायव्हसी आणि तुकड्या तुकड्यांच्या तत्वज्ञानाच भलं, इतर देशवासीयांच्या सुरक्षीततेच काय म्हणाल तर तेल लावत गेलं ! अतीरेक्यांनी केलेल्या मोबाईल दुरुपयोगात अद्याप माझा जिवाला धक्का नाही लागला, बाकी लागला धक्का घरच्यांना असो की दारच्यांना असो मला फरक काय पडला ? लयं भक्कम! लयं भारी !! .
....फितुरी परदास्य सुखसंपन्न । झाले की जी मायाबाप ॥ ऎशा देश फुको चालावे । देशीय पुनरपि नाहीं उभावे । कोनाची धरती कोन जन्माचे मायबाप, जगावे खळगीचे ऐश्वर्य । ऎक्यपण कसले, परकेप्रेम अन फितुर दास जन्मांतरी तुमीचच जी मायबाप ॥५॥ लयं भक्कम! लयं भारी !! __/|__ जोहार ..... __/|__ कवितेतून

In reply to by अभिजित - १

राघव 12/10/2018 - 18:34
मला काही गोष्टी मुळातच कळत नाहीत. जाणकारांनी कृपया मदत करावी. - - आधार च्या डाटामधे असा कोणता प्रायव्हेट डाटा आहे ज्याचा दुरुपयोग होईल? - आधार अनेक ठिकाणी संलग्न झाले तर त्यामुळे ती सर्व संलग्न माहिती मिळेल अशी सोय कुणाकडे आहे? कोणती अ‍ॅप किंवा संस्थळ असल्यास सांगावे. - आधार मुळे सरकार सर्व नागरिकांवर लक्ष ठेवू शकते आणि पाहिजे तेव्हा हवी ती माहिती काढू शकते.. त्यामुळे प्रायव्हसीचा भंग होतो हा मुख्य आरोप असतो. याचा अर्थ आधी जर सरकारला माहिती हवी असेल तर ते काढू शकत नव्हतेत असा होत नाही का? - जर सरकारला माझ्या आधार क्रमांकाशी संलग्न माहिती मिळू शकते तर ती कोणती माहिती असणार? बँक खाते, गॅस कनेक्शन्स, मोबाईल फोन क्रमांक, ड्रायव्हींग लायसन्स क्र, पॅन कार्ड क्र, पासपोर्ट क्र.. इत्यादी. आणिकही काही असेल तर सांगावे. हे सगळे उल्लेख केलेले डिटेल्स तसेही सरकारला उपलब्ध होतेतच. आता फक्त ते एका आधारशी जोडल्यामुळे सरळ एकाच व्यक्तीशी निगडीत करता येतील. तर त्यात प्रायव्हसीचा भंग कसा? - संरक्षण क्षेत्रात [पोलिसांपासून ते मिलिटरी पर्यंत सर्व] आधारचा निरतिशय उपयोग होऊ शकेल. त्यात प्रायव्हसीचा अडथळा कसा होऊ दिल्या जाऊ शकेल? उलट संरक्षणाच्या दृष्टीनं एक प्रकारे तो सरकारचा अधिकारच नाही काय? समजा आपण सरकार मधे असू आणि ही जबाबदारी आपल्याला दिली तर आपण अशी कोणती व्यवस्था असण्यासाठी प्रयत्न करणार नाही काय? असो.. प्रश्न बरेच आहेत. सध्या यांच्याच उत्तरांची वाट पहावी म्हणतो.

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय 29/09/2018 - 20:52
असे एक निरीक्षण आहे कि प्रायव्हसीच्या नावाने बोम्ब मारणारी मंडळी फेसबुक सारख्या सोशल मीडिया वर "मला पहा फुले वहा" अशी स्वतःची, स्वतःसाठी, स्वतःहून पोल खोल करत असतात. ==)

डँबिस००७ 28/09/2018 - 22:49
बाकी शाळेतील प्रवेश हा एक लहान मुद्दा आहे. पण मोबाईलच्या जोडणीला आधार संलग्न न केल्याचा तोटा फुटीरता वादी आणि दहशतवादि लोकांना होणार आहे हि काळजी माझ्या लष्करी मित्रांनी लगेच व्यक्त केली आहे परंतु पूर्ण निवाडा वाचल्याशिवाय (हा १४४८ पानांचा निवाडा आहे) न्यायासन काय म्हणते आहे त्याबद्दल बोलणे शक्य नाही.> डॉ खरे शब्दशः पटल !

डँबिस००७ 30/09/2018 - 07:23
अजुनही क्राईम पेट्रोल सावधान ईंडीया मध्ये पोलीस गुन्ह्यात वापरलेल्या मोबाईल फोनच्या मालकाचा शोध घेताना कोणीतरी बेकसुर पण बेसावध ईसमा पर्यंत पोहोचतात. बराच चोप दिल्यावर पोलिसांना कळत की पकडलेला निरपराध आहे, खरा गुन्हेगार कोणी दुसराच आहे !

In reply to by डँबिस००७

विशुमित 03/10/2018 - 19:10
पारधी समाजातील चोर/दरोडेखोर लोक आधार कार्ड काढुन घेत नाहीत, असे निरीक्षण माझ्या वकील आणि पोलिस मित्राने नोंदवले आहे. बाकी दहशतवादी लोक अजूनही स्वतःचे सीम कार्ड वापरत नाहीत. बंदुक डोक्याला लावली की कोणी पण स्वतःचे सीम वटवट न करता काढून देणार.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 03/10/2018 - 20:54
इतकं सोपं नाहीये ते साहेब. डोक्याला बंदूक लावून सिम काढून घेता येईल पण ज्याचे सिम लाटले आहे तो नवीन सिम विकत घेणारच आणि मग ते जुनं सिम कुठे कुठे फिरतंय त्याची सर्व नोंद होते आणि त्यामुळे दहशतवादी पकडला तर न्यायालयात त्याच्या विरुद्ध परिस्थितीजन्य पुरावा उभा करणे जास्त सोपे जाते. अन्यथा सर्व दहशतवादी याना संशयाचा फायदा मिळून जामीन मिळू शकतो. पारधी चोर दरोडेखोर हे सोडून द्या त्यांना दुसऱ्या देशाचा आधार नसतो किंवा खोट्या नोटांची बंडलं पण पुरवली जात नाहीत.

In reply to by विशुमित

माहितगार 03/10/2018 - 21:10
या प्रायव्हसीच्या नियमाने गाड्यांवरचे आरटीओ नंबंर सुद्धा बंद करावेत का ? काय म्हणता ?

अभिजित - १ 08/10/2018 - 16:19
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/banks-telecom-companies-could-be-allowed-to-use-aadhaar-says-arun-jaitley/articleshow/66097176.cms SC चा निकाल आला ( बँक / मोबाईल ) आधार लिंक गरज नाही. तेव्हा पण पडलो तरी नाक वर !! SC ने इतकी कानाखाली वाजवून हि हे लोक सुधारायला तयार नाहीत. आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय. हेच खेळ खेळत राहा. खरी कामं राहिली बाजूला तरी चालेल. ते तर गेल्या ४ वर्षात दिसलंच . यांची प्रायॉरीटी काय आहे ते ..

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे 09/10/2018 - 10:34
Finance Minister said a legal provision through a legislation can restore linking of Aadhaar with mobile phones and bank accounts. "By law it can still be done, provided you do it under the adequate provision of law and do it on the basis of that in this field it is necessary," he said. What had not been upheld falls in two categories. One is the principle of proportionality that Aadhaar will help in these cases and then do it by an appropriate law. "So the whole argument which was given that private companies can't use it, there is Section 57 which says you can authorise others either by law or contract. So what has been struck down is by contract," he said. याचा अर्थ आपल्याला समजला असेलच. आणि आपण हा "१४४८ पानांचा निवाडा पूर्ण वाचला असेल" असे मी गृहीत धरतो. आपल्या सहज संदर्भासाठी आधार कायद्याचे ५७ वे कलम मी खाली उद्धृत करतो आहे Section 57 : Nothing contained in this Act shall prevent the use of Aadhaar number for establishing the identity of an individual for any purpose, whether by the State or any body corporate or person, pursuant to any law, for the time being in force, or any contract to this effect.

आता परत हा काहीतरी कायदा करू बघतोय

श्री अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. ते आपले लंगोटी यार असावेत म्हणून आपण अशी भाषा वापरता आहात असे मी गृहीत धरतो.

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ 12/10/2018 - 16:15
जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेतज्ज्ञ म्हणून २० वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहे आणि ते श्री व्ही पी सिंह यांच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ता सुद्धा होते.तेंव्हा ते आधार बद्दल काही बोलत असतील तर त्याला कायद्याचा आधार असेल असे मला वाटते. तोच तर प्रश्न आहे ना. आत्ता त्याला काहीच आधार नाही कायद्याचा. SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा. म्हणुन ते आता तसा कायदा बनवु बघत आहेत. ४ वर्ष अशीच गेली. आता तरी काही करून दाखवा , खरे जण कल्याणकारी. नाहीतर काही खरे नाही. चाय / पकोडा धंदा काढावा लागेल .

सुबोध खरे 12/10/2018 - 18:34
SC ने निक्काल लावला मूर्खपणाचा नाही म्हणजे आम्हालाही समजावून द्या कि मूर्खपणाचा कसा कसा आणि काय निकाल लावला ते. श्री जेटली यांनी विश्लेषण केल्याप्रमाणे आधारच वापर मोबाईल कंपनी तुमच्या बरोबर केलेल्या कराराने (contract) करु शकणार नाही. परंतु सरकारने तसा कायदा(law) केला तर मोबाईल कंपनी आधारच वापर करून आपल्याला सिम कार्ड देऊ शकेलं किंवा सरकार कायदा करून मोबाईलचे सिम घेण्यासाठी आधार वापरणे अत्यावश्यक करू शकेल. बाकी कोणती कलमे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहेत ( म्हणजे आता त्यावर अधिकृतपणाचा शिक्का आला आहे) ते मी वर लिहिलेले आहेच. आपले यावर अधिक काही म्हणणे असेल तर स्पष्टपणे मांडा. उगाच हवेत गोळीबार नको. आपल्याला भाजप आवडत नाही ते आपल्या जागी ठीक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय घटनेच्या अनुच्छेद २१ ची व्याप्ती वाढवून खासगीपणाच्या आधीकाराला सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच खासगीपणाचा आधिकार घटनात्मक असल्याचे सांगितले होते. अगदी अलिकडे म्हणाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी, समाजकारण-राजकारण- कायदेमंडळे आपले कायदे व्ययव्स्थित बनवण्यात कमी पडल्यामुळे न्यायालयांवर निर्णय सोडत असल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. हि टिका अगदिच चुकीची आहे असे नाही पण जिथे कायदामंडळे व्यवस्थित काम करतात तेथेही न्याय व्यवस्थतेची दखलंदाजी अनाकलनीय आहे. आज आधार कार्ड बाबतचा निर्णय येतो आहे.

मीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई!

निमिष सोनार ·

Nitin Palkar 20/07/2018 - 21:54
कालच 'एलफिस्टन रोड' स्थानकाचं प्रभादेवी असं नामांतरण करण्यात आलं, त्यावर माझ्या पुतण्याची प्रतिक्रिया, त्याने काय फरक पडणार? मी तर एलफिस्टनच म्हणणार... या गोष्टींची गरज कशी समजावून सांगायची हा प्रश्नच आहे..

In reply to by Nitin Palkar

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:03
मलाही गरज समजलेली नाही. एकदा इथे समजावून सांगितले तर आजन्म उपकृत राहीन.

गवि 21/07/2018 - 07:54
भावना पोचल्या. बाकी पुण्यात असूनही मराठी माणूस कणीस विकायला उभा राहात नाही का? की सर्व मराठी लोक आर्थिक पातळीवर त्या लेव्हलच्यावर पोचलेत? तो मराठी माणूस महाराष्ट्र व्यापारात मागे का? या व्याख्यानाची अथवा लेखाची तयारी करत असतो का? ;-)

In reply to by गवि

गवि 21/07/2018 - 08:02
मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!" कणीस: "मतलब?" मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"
असं त्याला भाषांतर करून देऊन मग मराठी संस्थळावर अनुभव मांडणे या क्रमापेक्षा "पुण्यात राहून कणीस नाय माहीत. ठेव तुझं कणीस आणि घे *रुन *डव्या" असं म्हणून कणीस सोडून यायचं, आणि "यशोभूमि" वगैरे दैनिकाकडे एक अस्खलित हिंदी निषेधात्मक लेख पाठवायचा. ;-) हे सर्व हलके घ्या. मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.

In reply to by गवि

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:01
मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.
परफेक्ट!

*पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं: मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे, त्यांची नाही!* अगदी मान्य. मी नेहेमीच मराठीमध्ये बोलते . मुबाईतील लोकांना कळत. अगदीच अडचण आली तर हिंदी आहेच आपल्याला मदत करायला...

मला एक कळाले नाही, जर तो कणीसवाला हिंदीत बोलत होता आणि त्याच्या भाषेचा ठेका सोडायला तयार नव्हता तर तुम्ही तरी हिंदीत कशासाठी बोललात ? तुम्ही मराठीवर का आडून राहिला नाहीत ? आपोआप तो झक मारत मराठी बोलायला लागला असता. असले धागे काढण्याआधी मी काय करु शकतो याचा विचार करा?

श्वेता२४ 21/07/2018 - 11:39
इथे मुंबईमध्ये आल्यापासून मी व माझा नवरा हट्टाने सगळीकडे मराठीतच बोलतो। सगळं कळत बरं त्यांना! आव आणतात असं वाटतं कधीकधी . एकदा share रिक्षा मधून घरी येत असताना आम्ही तिघी बायका त्याला मराठीतून सूचना देत होतो तो म्हणाला मराठी येत नाही त्यावर आम्ही मराठी येत नाही तर रिक्षा चालवायचं बंद कर जिथे धंदा करायचंय तिथली भाषा यायला नको का आम्ही तुमच्या इथे येऊन हिंदी समजत नाही मराठीत बोला म्हणलं तर ऐ कुन घ्याल का असं खूप झापल

In reply to by श्वेता२४

गवि 21/07/2018 - 11:52
त्यांना इथे मराठी लोकांकडून इतकं परकं आणि तिरस्करणीय समजलं जात असेल इथे की त्यांच्याशी धड कोणी प्रेमाने बोलतही नाही आणि नुसते ताशेरे झोडतात, भाषेवरून भांडतात , तर मग त्यांना मराठी कोण शिकवणार? हिंदीतून मराठी शिकवावी लागेल. कोणाकडून शिकणार? ते स्वतःची सुरक्षित बेटं करुनच राहणार.

In reply to by सतिश गावडे

श्वेता२४ 21/07/2018 - 12:08
मी बँकेत रुजू झाले त्यावेळी माझ्याबरोबर एक बिहारी मुलगी पण रुजू झाली आमच्या बॉस ने सांगितले श्वेता तुला उत्तम हिंदी बोलता आले पाहिजे व नेहा तुला उत्तम मराठी बोलता आले पाहिजे कारण सर्वच ग्राहक इंग्लिश शी comfortable नसतात नेहाच्या हिंदीत अत्यंत अदब होती खूप छान हिंदी बोलायची ती माझी अत्यन्त चांगली मैत्रीण झाली मी तिला मराठी शब्द त्यांचे अर्थ सांगायचे तिला मराठी सगळं कळायचं पण बोलता यांचं नाही 3 महिन्यात माझं हिंदी इतकं सुधारले कि बँकेच्या हिंदी वक्तृत्व स्पर्धेत माझा दुसरा नं आला आणि 10 महिन्यांनी नेहा maternity leave वर बिहार ला निघून गेली तेव्हा दोनच वाक्य बोलता येत होती - कसे आहात? मी छान आहे!

In reply to by श्वेता२४

सतिश गावडे 21/07/2018 - 12:14
हा ही मुद्दा आहेच. काही अपवाद सोडले तर आपले उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील देशबांधव महाराष्ट्रात येऊन कैक वर्ष राहतात, काही इथेच स्थिरावतात. मात्र ते मराठी शिकण्याची जराही उत्सुकता दाखवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांशी अट्टाहासाने मराठीत बोलावे.

In reply to by सतिश गावडे

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:00
वरच्या उदाहरणात श्वेताला फायदा झाला की नेहाला? अट्टाहासाने मराठीत बोलून - आपला अहंकार सुखावण्याव्यतिरिक्त - नक्की काय होणार?

In reply to by आजानुकर्ण

श्वेता२४ 21/07/2018 - 18:38
फायदा कुणाचा हा मुद्दा नाही . त्या निमित्ताने माझं हिंदी उत्तम झालं. कारण ते शिकण्याची मनापासून इच्छा . मग या लोकांना ते जमणार नाही असे नाही मुद्दा हा कि ती शिकण्याची इच्छा नसते आणि गरजही. कारण त्यांना मराठी येत नाही हे बघून आपण हिंदीत बोलून त्यांचे काम सोपे करून देतो मग त्यांना मराठी शिकायची गरजच राहत नाही

सतिश गावडे 21/07/2018 - 11:54
मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?" मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!" हे तुम्ही तरी कुठे मराठीत म्हटलंत? :)

In reply to by सतिश गावडे

निमिष सोनार 21/07/2018 - 12:04
आणि कणीस भाजायला सुरुवात झालेली होती म्हणून मी त्याचेच कडे राहिलो नाहीतर दुसरा मराठी येणारा कणीस वाला शोधला असता

In reply to by निमिष सोनार

सतिश गावडे 21/07/2018 - 12:10
मी ते गंमतीत लिहीलं होतं. त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्‍या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात. भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.

In reply to by सतिश गावडे

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:04
त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्‍या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात. भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.
क्या बात है!

In reply to by सतिश गावडे

सही रे सई 24/07/2018 - 23:42
भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो. येव्हढच महत्वाच आहे की दोन माणसांमधे संवाद होतो आहे. आणि मराठी भाषा संवर्धनाचा विषय असेल तर मला वाटत की मराठी माणसांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी शिकवून मराठी चांगलं वाचण्याची आणि लिहण्याची सवय लावायला हवी. त्यानेच मराठी भाषा आणखीन वाढेल आणि टिकेल.

श्वेता२४ 21/07/2018 - 12:00
मी रिक्षातून येत असताना त्या रिक्षावाल्याला येथुन उजविकडे तिथून डावीकडे अशा सूचना देत घरापर्यंत आणले पैसे देताना तो मला म्हणाला ताई असं मराठीतून बोलणाऱ्या तुम्हीच भेटला बघा कानाला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू आपलीच माणसं हिंदीतून बोलतात समोरचा रिक्षावाला मराठी असू शकतो याचा पण अंदाज घेत नाहीत मराठीतून संवाद होऊ शकतो हेच मुंबईतली माणसे विसारलीत का असं वाटतं आज तुमच्या बोलण्यावरून वाटलं की नाही सगळीच माणसे असा विचार नाही करत त्याच बोलणं मला खूप लागलं मनाला

राही 21/07/2018 - 14:17
एकदा एका रिकशावाल्याला मराठीतून सूचना अजिबात समजेनात. हिंदीचा आश्रय घ्यावाच लागला. उतरताना त्याला विचारले की इथली भाषा थोडीतरी शिकावीशी नाही वाटत का? तर तो म्हणाला , क्या फायदा मराठी सीख के? यहाँ मराठी लोक हैं कहॉं? थोडे दिनों में मुंबई यूपीवालों की ही होनेवाली है! भर मराठी वस्तीत पूर्ण आत्मविश्वासाने तो बोलत होता. गेल्या काही वर्षांत यांचा आत्मविश्वास खूपच वाढलाय असं जाणवतंय. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टीत उत्तरेकडे जाण्यासाठी बुकिंग सुरू होताच प्रयत्न करूनही माझ्या बहिणीला तिकिटं मिळत नव्हती. यूपीवाल्याना मात्र मिळत होती. नंतरचा तिचा आटापिटा पाहून एक यूपीवाला म्हणाला की आप तो मुंबई में इतने दिनों से रहती हैं तो कोई मिनिस्टर या सेक्रेटरी या नेता से पहचान नहीं क्या?!

खटपट्या 24/07/2018 - 13:01
सद्या मी धरून तिघे आणि एक नालासोपार्‍यात जन्माला आलेला उत्तरभारतिय रुम शेअर करतो आहोत. उत्तरभारतियाला व्यवस्थीत मराठी समजतंय आणि बोलता येतंय पण बोलत नाही.

कपिलमुनी 24/07/2018 - 13:42
महाराष्ट्रात असलेल्या उच्चभ्रू किंवा तारांकित हॉटेलमध्ये / बारमध्ये / पब मध्ये / रिसोर्ट मध्ये कोणकोण मराठी बोलतात ?? एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये वेटरला मराठी कळत नव्ह्ता , त्याबद्दल मॅनेजरला विचारले असता तो म्हणाला ," यहा पे मराठी कस्टमर नहि आते" ! तेव्हापासून हॉटेलमध्ये मराठी मध्ये ऑर्डर देतो

In reply to by कपिलमुनी

माझी एक सहकारी-मैत्रीण एकदा बार्बेक्यू नेशनमध्ये रेटून मराठी बोलत होती.. मस्त वाटलं.. मला तोवर वाटत होतं बार्बेक्यूमधल्या कर्मचार्‍यांना मराठी समजतच नसेल.. पण माझा समज खोटा ठरला. तर उपहारगृहांत मी ही मराठीच बोलतो.

उत्तर भारतीय तर राहू देत.. अनेकदा दोन मराठी लोकही हिंदीत बोलतात (समोरचा मराठी आहे हे दोघांनाही माहीत असतं). काय करणार ? ज्याचं त्याचं स्वातंत्र्य !!

In reply to by खटपट्या

मग काय तर.. अडवू तर नाही शकत ना.. दोन मराठी माणसांनी मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेतून बोलू नये असा कायदाही नाही करता येणार. म्हणजे मी अशा बोलण्याचे समर्थन करतो आहे असे नाही तर माझी हतबलता व्यक्त करतो आहे. आपण आपले मराठीत बोलत रहायचे इतकेच आपल्या हातात. माझ्या इमारतीत एक मराठी माणूस राहतो. तो पुणे जिल्ह्यात वाढला आहे (म्हणजे महाराष्ट्राबाहेर दीर्घकाळ राहिला होता असंही नाही) पण तो भेटला की नेहमी हिंदीतच संभाषणाला सुरवात करतो "क्या चल रहा है.. बहोत दिनो बात ई ई".. पण मी ही रेटून मराठीतच बोलतो. मला वाटतं त्याची बंगाली बायको (पण महाराष्ट्रात वाढलेली) त्याच्यापेक्षा जास्त मराठी बोलत असावी. अनेक लोकांना मराठीपेक्षा हिंदीतून बोलणे जास्त 'कूल' वाटत असावे. आपण तरी काय करणार ?

Nitin Palkar 20/07/2018 - 21:54
कालच 'एलफिस्टन रोड' स्थानकाचं प्रभादेवी असं नामांतरण करण्यात आलं, त्यावर माझ्या पुतण्याची प्रतिक्रिया, त्याने काय फरक पडणार? मी तर एलफिस्टनच म्हणणार... या गोष्टींची गरज कशी समजावून सांगायची हा प्रश्नच आहे..

In reply to by Nitin Palkar

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:03
मलाही गरज समजलेली नाही. एकदा इथे समजावून सांगितले तर आजन्म उपकृत राहीन.

गवि 21/07/2018 - 07:54
भावना पोचल्या. बाकी पुण्यात असूनही मराठी माणूस कणीस विकायला उभा राहात नाही का? की सर्व मराठी लोक आर्थिक पातळीवर त्या लेव्हलच्यावर पोचलेत? तो मराठी माणूस महाराष्ट्र व्यापारात मागे का? या व्याख्यानाची अथवा लेखाची तयारी करत असतो का? ;-)

In reply to by गवि

गवि 21/07/2018 - 08:02
मी: "राहू द्या, नुसतं कणीस भाजून द्या, त्याला काहीच लावू नका!" कणीस: "मतलब?" मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!"
असं त्याला भाषांतर करून देऊन मग मराठी संस्थळावर अनुभव मांडणे या क्रमापेक्षा "पुण्यात राहून कणीस नाय माहीत. ठेव तुझं कणीस आणि घे *रुन *डव्या" असं म्हणून कणीस सोडून यायचं, आणि "यशोभूमि" वगैरे दैनिकाकडे एक अस्खलित हिंदी निषेधात्मक लेख पाठवायचा. ;-) हे सर्व हलके घ्या. मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.

In reply to by गवि

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:01
मराठी कणीसवाला नसेल मिळत तर जिथे मिळतंय तिथे मस्त गरमागरम भुट्टा नमक निंबू लगाके मस्त एन्जॉय करा.
परफेक्ट!

*पुन्हा तेच उत्तर डोक्यावर दणका देऊन गेलं: मराठी माणसं स्वतःच बाहेर कुठेही संभाषणाची सुरुवात हिंदीतून करतात आणि मराठी बोलायचा कंटाळा करतात किंवा कमीपणा समजतात म्हणून समोरच्याला सुध्दा वाटतं की मराठी विना पुण्यात रहाणे सहज शक्य आहे. चूक आपली आहे, त्यांची नाही!* अगदी मान्य. मी नेहेमीच मराठीमध्ये बोलते . मुबाईतील लोकांना कळत. अगदीच अडचण आली तर हिंदी आहेच आपल्याला मदत करायला...

मला एक कळाले नाही, जर तो कणीसवाला हिंदीत बोलत होता आणि त्याच्या भाषेचा ठेका सोडायला तयार नव्हता तर तुम्ही तरी हिंदीत कशासाठी बोललात ? तुम्ही मराठीवर का आडून राहिला नाहीत ? आपोआप तो झक मारत मराठी बोलायला लागला असता. असले धागे काढण्याआधी मी काय करु शकतो याचा विचार करा?

श्वेता२४ 21/07/2018 - 11:39
इथे मुंबईमध्ये आल्यापासून मी व माझा नवरा हट्टाने सगळीकडे मराठीतच बोलतो। सगळं कळत बरं त्यांना! आव आणतात असं वाटतं कधीकधी . एकदा share रिक्षा मधून घरी येत असताना आम्ही तिघी बायका त्याला मराठीतून सूचना देत होतो तो म्हणाला मराठी येत नाही त्यावर आम्ही मराठी येत नाही तर रिक्षा चालवायचं बंद कर जिथे धंदा करायचंय तिथली भाषा यायला नको का आम्ही तुमच्या इथे येऊन हिंदी समजत नाही मराठीत बोला म्हणलं तर ऐ कुन घ्याल का असं खूप झापल

In reply to by श्वेता२४

गवि 21/07/2018 - 11:52
त्यांना इथे मराठी लोकांकडून इतकं परकं आणि तिरस्करणीय समजलं जात असेल इथे की त्यांच्याशी धड कोणी प्रेमाने बोलतही नाही आणि नुसते ताशेरे झोडतात, भाषेवरून भांडतात , तर मग त्यांना मराठी कोण शिकवणार? हिंदीतून मराठी शिकवावी लागेल. कोणाकडून शिकणार? ते स्वतःची सुरक्षित बेटं करुनच राहणार.

In reply to by सतिश गावडे

श्वेता२४ 21/07/2018 - 12:08
मी बँकेत रुजू झाले त्यावेळी माझ्याबरोबर एक बिहारी मुलगी पण रुजू झाली आमच्या बॉस ने सांगितले श्वेता तुला उत्तम हिंदी बोलता आले पाहिजे व नेहा तुला उत्तम मराठी बोलता आले पाहिजे कारण सर्वच ग्राहक इंग्लिश शी comfortable नसतात नेहाच्या हिंदीत अत्यंत अदब होती खूप छान हिंदी बोलायची ती माझी अत्यन्त चांगली मैत्रीण झाली मी तिला मराठी शब्द त्यांचे अर्थ सांगायचे तिला मराठी सगळं कळायचं पण बोलता यांचं नाही 3 महिन्यात माझं हिंदी इतकं सुधारले कि बँकेच्या हिंदी वक्तृत्व स्पर्धेत माझा दुसरा नं आला आणि 10 महिन्यांनी नेहा maternity leave वर बिहार ला निघून गेली तेव्हा दोनच वाक्य बोलता येत होती - कसे आहात? मी छान आहे!

In reply to by श्वेता२४

सतिश गावडे 21/07/2018 - 12:14
हा ही मुद्दा आहेच. काही अपवाद सोडले तर आपले उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील देशबांधव महाराष्ट्रात येऊन कैक वर्ष राहतात, काही इथेच स्थिरावतात. मात्र ते मराठी शिकण्याची जराही उत्सुकता दाखवत नाहीत. त्यामुळे अशा लोकांशी अट्टाहासाने मराठीत बोलावे.

In reply to by सतिश गावडे

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:00
वरच्या उदाहरणात श्वेताला फायदा झाला की नेहाला? अट्टाहासाने मराठीत बोलून - आपला अहंकार सुखावण्याव्यतिरिक्त - नक्की काय होणार?

In reply to by आजानुकर्ण

श्वेता२४ 21/07/2018 - 18:38
फायदा कुणाचा हा मुद्दा नाही . त्या निमित्ताने माझं हिंदी उत्तम झालं. कारण ते शिकण्याची मनापासून इच्छा . मग या लोकांना ते जमणार नाही असे नाही मुद्दा हा कि ती शिकण्याची इच्छा नसते आणि गरजही. कारण त्यांना मराठी येत नाही हे बघून आपण हिंदीत बोलून त्यांचे काम सोपे करून देतो मग त्यांना मराठी शिकायची गरजच राहत नाही

सतिश गावडे 21/07/2018 - 11:54
मी म्हणालो, "मराठी मे नमक को मीठ बोलते है, मैं बोला सिर्फ नमक लगाना! निंबु मिरची नहीं! मराठी नहीं समजता क्या?" मी: "उपर कुछ मत लगाना. वैसे ही देना!" हे तुम्ही तरी कुठे मराठीत म्हटलंत? :)

In reply to by सतिश गावडे

निमिष सोनार 21/07/2018 - 12:04
आणि कणीस भाजायला सुरुवात झालेली होती म्हणून मी त्याचेच कडे राहिलो नाहीतर दुसरा मराठी येणारा कणीस वाला शोधला असता

In reply to by निमिष सोनार

सतिश गावडे 21/07/2018 - 12:10
मी ते गंमतीत लिहीलं होतं. त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्‍या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात. भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.

In reply to by सतिश गावडे

आजानुकर्ण 21/07/2018 - 18:04
त्या कणीसवाल्या भावाला (भैय्याला ;) ) मराठी येत नाही म्हटल्यावर तुम्हाला तुमचे विचार त्याच्यापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला कळणार्‍या भाषेत बोलणे गरजेचे होते. त्यामुळे तुम्ही हिंदीत म्हणजे तुम्हा दोघांनाही अवगत असलेल्या भाषेत बोललात. भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो.
क्या बात है!

In reply to by सतिश गावडे

सही रे सई 24/07/2018 - 23:42
भाषा हे संवादाचे साधन आहे. मात्र लोक या साधनालाच साध्य समजतात, त्याला आपला "गर्व" वगैरे चिकटवतात आणि मग घोळ होतो. येव्हढच महत्वाच आहे की दोन माणसांमधे संवाद होतो आहे. आणि मराठी भाषा संवर्धनाचा विषय असेल तर मला वाटत की मराठी माणसांनी आपल्या मुलांना उत्तम मराठी शिकवून मराठी चांगलं वाचण्याची आणि लिहण्याची सवय लावायला हवी. त्यानेच मराठी भाषा आणखीन वाढेल आणि टिकेल.

श्वेता२४ 21/07/2018 - 12:00
मी रिक्षातून येत असताना त्या रिक्षावाल्याला येथुन उजविकडे तिथून डावीकडे अशा सूचना देत घरापर्यंत आणले पैसे देताना तो मला म्हणाला ताई असं मराठीतून बोलणाऱ्या तुम्हीच भेटला बघा कानाला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू आपलीच माणसं हिंदीतून बोलतात समोरचा रिक्षावाला मराठी असू शकतो याचा पण अंदाज घेत नाहीत मराठीतून संवाद होऊ शकतो हेच मुंबईतली माणसे विसारलीत का असं वाटतं आज तुमच्या बोलण्यावरून वाटलं की नाही सगळीच माणसे असा विचार नाही करत त्याच बोलणं मला खूप लागलं मनाला

राही 21/07/2018 - 14:17
एकदा एका रिकशावाल्याला मराठीतून सूचना अजिबात समजेनात. हिंदीचा आश्रय घ्यावाच लागला. उतरताना त्याला विचारले की इथली भाषा थोडीतरी शिकावीशी नाही वाटत का? तर तो म्हणाला , क्या फायदा मराठी सीख के? यहाँ मराठी लोक हैं कहॉं? थोडे दिनों में मुंबई यूपीवालों की ही होनेवाली है! भर मराठी वस्तीत पूर्ण आत्मविश्वासाने तो बोलत होता. गेल्या काही वर्षांत यांचा आत्मविश्वास खूपच वाढलाय असं जाणवतंय. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टीत उत्तरेकडे जाण्यासाठी बुकिंग सुरू होताच प्रयत्न करूनही माझ्या बहिणीला तिकिटं मिळत नव्हती. यूपीवाल्याना मात्र मिळत होती. नंतरचा तिचा आटापिटा पाहून एक यूपीवाला म्हणाला की आप तो मुंबई में इतने दिनों से रहती हैं तो कोई मिनिस्टर या सेक्रेटरी या नेता से पहचान नहीं क्या?!

खटपट्या 24/07/2018 - 13:01
सद्या मी धरून तिघे आणि एक नालासोपार्‍यात जन्माला आलेला उत्तरभारतिय रुम शेअर करतो आहोत. उत्तरभारतियाला व्यवस्थीत मराठी समजतंय आणि बोलता येतंय पण बोलत नाही.

कपिलमुनी 24/07/2018 - 13:42
महाराष्ट्रात असलेल्या उच्चभ्रू किंवा तारांकित हॉटेलमध्ये / बारमध्ये / पब मध्ये / रिसोर्ट मध्ये कोणकोण मराठी बोलतात ?? एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये वेटरला मराठी कळत नव्ह्ता , त्याबद्दल मॅनेजरला विचारले असता तो म्हणाला ," यहा पे मराठी कस्टमर नहि आते" ! तेव्हापासून हॉटेलमध्ये मराठी मध्ये ऑर्डर देतो

In reply to by कपिलमुनी

माझी एक सहकारी-मैत्रीण एकदा बार्बेक्यू नेशनमध्ये रेटून मराठी बोलत होती.. मस्त वाटलं.. मला तोवर वाटत होतं बार्बेक्यूमधल्या कर्मचार्‍यांना मराठी समजतच नसेल.. पण माझा समज खोटा ठरला. तर उपहारगृहांत मी ही मराठीच बोलतो.

उत्तर भारतीय तर राहू देत.. अनेकदा दोन मराठी लोकही हिंदीत बोलतात (समोरचा मराठी आहे हे दोघांनाही माहीत असतं). काय करणार ? ज्याचं त्याचं स्वातंत्र्य !!

In reply to by खटपट्या

मग काय तर.. अडवू तर नाही शकत ना.. दोन मराठी माणसांनी मराठी शिवाय इतर कोणत्याही भाषेतून बोलू नये असा कायदाही नाही करता येणार. म्हणजे मी अशा बोलण्याचे समर्थन करतो आहे असे नाही तर माझी हतबलता व्यक्त करतो आहे. आपण आपले मराठीत बोलत रहायचे इतकेच आपल्या हातात. माझ्या इमारतीत एक मराठी माणूस राहतो. तो पुणे जिल्ह्यात वाढला आहे (म्हणजे महाराष्ट्राबाहेर दीर्घकाळ राहिला होता असंही नाही) पण तो भेटला की नेहमी हिंदीतच संभाषणाला सुरवात करतो "क्या चल रहा है.. बहोत दिनो बात ई ई".. पण मी ही रेटून मराठीतच बोलतो. मला वाटतं त्याची बंगाली बायको (पण महाराष्ट्रात वाढलेली) त्याच्यापेक्षा जास्त मराठी बोलत असावी. अनेक लोकांना मराठीपेक्षा हिंदीतून बोलणे जास्त 'कूल' वाटत असावे. आपण तरी काय करणार ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला काही दिवसांपूर्वी कोळशावर कणीस भाजणारा एक जण दिसला. गाडीवाला. पावसाळयात नेहमी दिसतात तसाच एक! मी: "एक कणीस भाजून दे!" मला सर्दी आणि खोकला झाला असल्याने पुढे म्हणालो, "फक्त मीठ लावा, लिंबू तिखट नको!" पण त्याचे जवळ एका भांड्यात तिखट मीठ एकत्र केलेले होते आणि एकच लिंबाची फोड त्यात अगदी मनसोक्त बुडालेली दिसत होती.

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास ·

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ?

आंजा-टोळ

चामुंडराय ·

एस 28/05/2018 - 13:57
गर्दीला चेहरा नसतो. आणि जिथेइथे बिनचेहऱ्याने वावरणे शक्य असते तिथेतिथे माणसांच्या स्वभावातील वाईट किंवा विकृत कंगोरे, जे एरव्ही समाजात वावरताना संस्कार आणि प्रतिष्ठा यांच्या रूपाने झाकलेले असतात, ते वर उफाळून येतात. ट्रोलिंग करणं हा एक मनोविकार आहे असं मी मानतो. ट्रोलांना 'बरे व्हा' एव्हढ्याच शुभेच्छा आपण देऊ शकतो. त्यांच्यावर यापेक्षा जास्त वेळ आणि ऊर्जा घालवणे निरर्थक असतं.

जेम्स वांड 28/05/2018 - 19:21
तुमच्या उत्तम अन नीट मांडणी असलेल्या लेखाला साजेसे एक व्यंगचित्र मिळाले आहे, ते खालीलप्रमाणे . मराठी आंतरजालावर बऱ्यापैकी हालचाल असते, अन फेसबुक ट्विटर इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थळांवर सुद्धा मराठी अभिव्यक्ती बऱ्यापैकी असते. मराठी आंतरजालावर तुम्ही म्हणताय तसे आपापले 'अल्टर इगो' कुरवाळायला पडीक बरीच जनता असते. जिथे ते दुखावले जातात तिथे कित्येकवेळा नवीन संस्थळेच्या संस्थळे जन्माला आलेली पण उदाहरणे आहेत. ह्या सोयीनुसार मग अमुक संस्थळ अमुक पक्षाचे, तमुक संस्थळ तमुक विचारधारेचे वगैरे तट पडतात. प्रसंगी उघड उघड अन बहुतेक वेळी लपूनछपून आपल्या अल्टर इगोला भाव न देणाऱ्या व्यक्ती/आयडी/संस्थळ/पोस्ट/धागे ह्यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. खोटे कश्याला बोला पण हल्लीहल्ली पर्यंत मिपा सुद्धा एका खास राजकीय विचारसरणीला बांधील आहे का का अशी शंका येत असे. सुदैवाने संस्थळ संचालक आणि मालक श्री नीलकांत ह्यांनी त्याला वेळीच आवर घालून मिपा अजूनही एक वेगळ्या कोटीतली साईट असल्याचे फॅक्ट नीट पुनर्स्थापित केले आहे. तूर्तास तरी मला इथे टोळ कमी दिसतायत. एखाद दोन अमुक एखाद्या राजकीय पक्षाची/धर्माची भलामण करणाऱ्या लोकांना सोडले तर (वरच्या कॉमेंट मध्ये म्हणल्याप्रमाणे मनोरुग्ण) सोडून बाकी सामसूम आहे. संबंधित लोकांचे मूर्खपण सत्यपित असल्यामुळे दुर्लक्ष करणे सुद्धा सोपे झाले आहे. श्री नीलकांत ह्यांचे पुन्हा एकदा आभार, लेख लिहिल्याबद्दल तुमचेही खास आभार मी मानतो.

चामुंडराय 30/05/2018 - 08:49
@ एक्काभाऊ आणि वांडोपंत प्रतिक्रिये बद्दल आबार. ते व्यंगचित्र तर खासच. त्या प्रश्नातील आमंत्रणाला टाळून वास्तव्यातील जगापेक्षा आभासी जगात रमणारा करंटाच. या आंजा-टोळांसारखी आणखी एक जमात म्हणजे उठसुठ प्रतिक्रिया देणारे. पूर्वी एक मिपा सदस्य होते. ते सध्या दिसत नाहीत. ते मेगा मेगा प्रतिसादासाठी प्रसिद्ध होते. धागाकर्त्याची ट्यार्पी नको पण प्रतिसाद आवर किंवा धाग्या पेक्षा प्रतिसाद जड अशी अवस्था करायचे. दुसरे एक अजेंडाधारी. ते येन केन प्रकारेण आपला अजेन्डा पुढे रेटायचे. शिरेल्स बिंज करणारी आणि ते कौतुकाने सांगणारी मंडळी जशी असतात तशी हि प्रतिसाद बिंज करणारी मंडळी देखील ग्रेट असतात. मुख्य म्हणजे एव्हढा वेळ कसा मिळतो देव जाणे (क्षमस्व यनावाला सर).

नाखु 30/05/2018 - 15:33
मी तुमच्या धाग्याला चांगलं म्हटलं तर:
  • मी तुमचा लाडका आहे असा शिक्का मोर्तब झाले च पाहिजे का
  • किंवा तुम्ही माझे लाडके मिपाकर आहात असा शिक्कामोर्तब करण्यात आले पाहिजे
कुणाच्याही चांगल्या कामासाठी कौतुक केले तर भक्त म्हणून हेटाळणी चा शिक्का बसेल म्हणून गप्प बसले पाहीजे अशीच विचारवंतांची कायमची अपेक्षा असते काय? चांगल्या ला चांगलं म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला जुनाट नाखु

एस 28/05/2018 - 13:57
गर्दीला चेहरा नसतो. आणि जिथेइथे बिनचेहऱ्याने वावरणे शक्य असते तिथेतिथे माणसांच्या स्वभावातील वाईट किंवा विकृत कंगोरे, जे एरव्ही समाजात वावरताना संस्कार आणि प्रतिष्ठा यांच्या रूपाने झाकलेले असतात, ते वर उफाळून येतात. ट्रोलिंग करणं हा एक मनोविकार आहे असं मी मानतो. ट्रोलांना 'बरे व्हा' एव्हढ्याच शुभेच्छा आपण देऊ शकतो. त्यांच्यावर यापेक्षा जास्त वेळ आणि ऊर्जा घालवणे निरर्थक असतं.

जेम्स वांड 28/05/2018 - 19:21
तुमच्या उत्तम अन नीट मांडणी असलेल्या लेखाला साजेसे एक व्यंगचित्र मिळाले आहे, ते खालीलप्रमाणे . मराठी आंतरजालावर बऱ्यापैकी हालचाल असते, अन फेसबुक ट्विटर इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थळांवर सुद्धा मराठी अभिव्यक्ती बऱ्यापैकी असते. मराठी आंतरजालावर तुम्ही म्हणताय तसे आपापले 'अल्टर इगो' कुरवाळायला पडीक बरीच जनता असते. जिथे ते दुखावले जातात तिथे कित्येकवेळा नवीन संस्थळेच्या संस्थळे जन्माला आलेली पण उदाहरणे आहेत. ह्या सोयीनुसार मग अमुक संस्थळ अमुक पक्षाचे, तमुक संस्थळ तमुक विचारधारेचे वगैरे तट पडतात. प्रसंगी उघड उघड अन बहुतेक वेळी लपूनछपून आपल्या अल्टर इगोला भाव न देणाऱ्या व्यक्ती/आयडी/संस्थळ/पोस्ट/धागे ह्यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात. खोटे कश्याला बोला पण हल्लीहल्ली पर्यंत मिपा सुद्धा एका खास राजकीय विचारसरणीला बांधील आहे का का अशी शंका येत असे. सुदैवाने संस्थळ संचालक आणि मालक श्री नीलकांत ह्यांनी त्याला वेळीच आवर घालून मिपा अजूनही एक वेगळ्या कोटीतली साईट असल्याचे फॅक्ट नीट पुनर्स्थापित केले आहे. तूर्तास तरी मला इथे टोळ कमी दिसतायत. एखाद दोन अमुक एखाद्या राजकीय पक्षाची/धर्माची भलामण करणाऱ्या लोकांना सोडले तर (वरच्या कॉमेंट मध्ये म्हणल्याप्रमाणे मनोरुग्ण) सोडून बाकी सामसूम आहे. संबंधित लोकांचे मूर्खपण सत्यपित असल्यामुळे दुर्लक्ष करणे सुद्धा सोपे झाले आहे. श्री नीलकांत ह्यांचे पुन्हा एकदा आभार, लेख लिहिल्याबद्दल तुमचेही खास आभार मी मानतो.

चामुंडराय 30/05/2018 - 08:49
@ एक्काभाऊ आणि वांडोपंत प्रतिक्रिये बद्दल आबार. ते व्यंगचित्र तर खासच. त्या प्रश्नातील आमंत्रणाला टाळून वास्तव्यातील जगापेक्षा आभासी जगात रमणारा करंटाच. या आंजा-टोळांसारखी आणखी एक जमात म्हणजे उठसुठ प्रतिक्रिया देणारे. पूर्वी एक मिपा सदस्य होते. ते सध्या दिसत नाहीत. ते मेगा मेगा प्रतिसादासाठी प्रसिद्ध होते. धागाकर्त्याची ट्यार्पी नको पण प्रतिसाद आवर किंवा धाग्या पेक्षा प्रतिसाद जड अशी अवस्था करायचे. दुसरे एक अजेंडाधारी. ते येन केन प्रकारेण आपला अजेन्डा पुढे रेटायचे. शिरेल्स बिंज करणारी आणि ते कौतुकाने सांगणारी मंडळी जशी असतात तशी हि प्रतिसाद बिंज करणारी मंडळी देखील ग्रेट असतात. मुख्य म्हणजे एव्हढा वेळ कसा मिळतो देव जाणे (क्षमस्व यनावाला सर).

नाखु 30/05/2018 - 15:33
मी तुमच्या धाग्याला चांगलं म्हटलं तर:
  • मी तुमचा लाडका आहे असा शिक्का मोर्तब झाले च पाहिजे का
  • किंवा तुम्ही माझे लाडके मिपाकर आहात असा शिक्कामोर्तब करण्यात आले पाहिजे
कुणाच्याही चांगल्या कामासाठी कौतुक केले तर भक्त म्हणून हेटाळणी चा शिक्का बसेल म्हणून गप्प बसले पाहीजे अशीच विचारवंतांची कायमची अपेक्षा असते काय? चांगल्या ला चांगलं म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला जुनाट नाखु
लेखनविषय:
संवाद हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे मग तो संवाद शब्दाने, स्पर्शाने, लिखित व अन्य कोणत्या का स्वरूपात असेना. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरवात बालपणापासून होते. बोबडे बोल शिकत हा प्रवास सुरु होतो आणि पुढे शाळेमध्ये अक्षर ओळख होऊन वेगवेगळ्या भाषा लिखित स्वरूपात शिकता येतात. आपला संवाद कुटुंबात, मित्रमंडळीत, समाजामध्ये मुख्यत्वेकरून तोंडी स्वरूपात होत असतो.

बेबी डोल मै सोने दी

जेडी ·

एस 19/05/2018 - 20:42
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार आणि एखादे वृत्तवाहिनी तिचे गोडवे गात त्याची न्यूज बनवणार? किती दिवस गरीब मुलींचा असा बळी जाणार?
फारच वाईट वाटतं हो अशा स्त्रियांबद्दल. 'त्यागाची मूर्ती' म्हणून आरती ओवाळतो समाज. पण तिच्या माणूस असण्याचं काय? आणि तुम्ही विचारलेला प्रश्न तर अगदी मर्मभेदी आहे. मुलीमध्ये समजा असे एखादे व्यंग वगैरे असेल, तर किती मुले तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतील? तिला मनापासून स्वीकारतील? अशी उदाहरणे समाजात नसतातच असे नाही. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. साधा सावळा रंगदेखील चालत नाही मुलांना. बाकीचं तर सोडूनच द्या.

In reply to by एस

एस भाऊ, आहेत की समाजात अशी मुलं. ऍसिड अटॅक झालेल्या मुलींशी लग्न करणारे, बलात्कार झालेल्या मुलीशी (बलात्कार हे व्यंग नव्हे, पण समाजातला एक टॅबु म्हणूया) लग्न करणारे आहेतच. एका मुलीनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलाय. तर तो तिच्यावर लादला गेलेला निर्णय आहे असं कशावरून? जशी काही मुलं चेहरा विद्रुप केल्या गेलेल्या मुलीला मनापासून स्वीकारतात, तशा काही मुली ह्या मुलांना स्वीकारू शकत नसतील का? इतकं टोकाचं नाही पण एक अगदी परिचयातील उदाहरण म्हणजे ओळखीतल्या एका काकूंना जबरदस्त फिट्स येतात. त्या सरकारी नोकरीत. पण नवरा दहावी पास. तसा माणूस मेहनती. इतर अनेक व्यवसाय करून त्यांनी बायकोपेक्षा जास्त पैसा कमावला. पण त्यांनी आपण कमी शिकलेले आहोत म्हणून फिट्स येणारी मुलगी स्वीकारली. काकूंनी कमी शिकलेला मुलगा स्वीकारला. उत्तम संसार झाला. चालू आहे. काकूंचे खूप शाररिक त्रास आहेत, काकांना ताण पडतो- चिडचिड होते. पण तरी साथ निभावली एकमेकांची. अशी अनेक जोडपी असतात. म्हणून मुलींनी काही केलं की मुलं करतील का असं हा प्रश्न मला इथे योग्य वाटत नाही. ही लग्न मुळात पठडीतली नाहीत. त्यामुळे सरसकटपणे काही बोलता येणार नाही असे माझे मत. (ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे. अर्थात परिस्थिती वेगळी असली तरी त्याने बायको म्हणून तिची जबाबदारी स्वीकारली आहेच.)

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:17
>>>ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे., ह्या केसमध्ये एकतर दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत आणि नात्यातल्याच आहेत. शिवाय धाकट्या बहिणीने आपल्या गतिमंद बहिणीशी दुसरे कोणीच लग्न करणार नाही आणि तिला सांभाळणार कोण म्हणून तिच्या भावी नवर्याला तशी अट घातली होती म्हणून ते लग्न झाले. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:20
"ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे." त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत, त्यातल्या एका मुलीनेच आपल्या बहिणीला कोण सांभाळणार म्हणून आपल्या भावी पतीला हा निर्णय घ्यायला लावला शिवाय त्या मुली अगदी नात्यातल्या आहेत त्या मुलाच्या. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by जेडी

तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ... मग प्रॉब्लेम काय आहे? तिने स्वीकारलं ना? कुणीही मिळत असताना? मग इथे लादणे वगैरे मुद्दे कसे आले? मला ह्यात "मुलं करतील का असं?" हा मुद्दाही कसा आला हे लक्षात येत नाहीये. ह्या काही नेहमी घडणाऱ्या घटना नाहीत. आधीच दुर्मिळ घटनेत पुरुष ते करणार नाहीतच हे गृहीतक कसं आलं?

In reply to by पिलीयन रायडर

एस 20/05/2018 - 04:47
पिराताई, हो आहेत अशी उदाहरणे दोन्ही बाजूंना. मी काही एकजात समस्त मुलांना काळीजशून्य किंवा स्वार्थी ठरवत नाहीये. माझ्याही पाहण्यात बायकोसाठी असीम त्याग करणारे पुरुष आहेत. कोणाला थेट काळ्या-वा-पांढऱ्या शेडमध्ये रंगवणे चुकीचेच. मी फक्त या प्रमाणातील तफावत अधोरेखित करत आहे. जितक्या प्रमाणात मुलींकडे अशी उदाहरणे दिसतात, तितक्या प्रमाणात मुलांमध्ये ती दिसत नाहीत. दुसरे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा सर्वसाधारण दृष्टिकोन. मुलीने केलं तर ते काहीतरी थोर, पण योग्यच म्हणायचं. आणि मुलानं केलं तर त्याला दुसरी भेटली नसती का अशा स्वरूपाची चर्चा करायची, किंबहुना त्याला आडून आडून तसे सल्ले देत राहायचे असा दांभिकपणा मला आढळून आला. समाजाच्या किंवा लोकांच्या अशा वागण्यामागे अधिक खोलवर विचार केला तर अनेक कारणे असू शकतात. स्त्रियांना योनिशुचिता व पातिव्रत्य सांगणारा समाज पुरुषांना पॉलिगामीची मुभा असावी असे धरून चालतो (उदा. पहा अनेक टीव्ही मालिका किंवा सिनेमे), तेव्हा ही विसंगती अधिकच जाणवते.

In reply to by एस

अनेक मुद्दे एकत्र येत आहेत. 1. मला मुलींना ग्रेट म्हणून मुलांना मात्र दुसरी नसती का मिळाली असं म्हणणारे लोक दिसले नाहीत. आणि मुळात अशी लग्नच इतकी दुर्मिळ आहेत तुलनेनं, की आपण कोणताही ट्रेंड कसा शोधू शकतो? मी त्या पुरुषाला ग्रेट म्हणणारी बाजू पाहिली आहे. तुम्ही दुसरी बाजू पाहिली आहे. पण ह्यातून "नेहमी असंच होतंय" असा दावा आपण दोघेही करू शकत नाही ना. 2. लग्न संस्थेचे प्रॉब्लेम्स काही नवीन विषय नाही. पण एक मुलगी स्वखुशीने असे लग्न करत असताना हा मुद्दा का यावा? भारतात मुलींना जास्त त्रास आहेत हे किमान मी तरी अमान्य करणार नाही. पण ते इथे गैरलागू आहेत. सगळा मामला राजीखुशीचा आहे. मला अगदी मनातून एक प्रश्न पडलाय. अशी लग्न सर्रास होत आहेत का? कारण माझ्या पाहण्यात ऐकण्यात तरी असे नाही. जर मुलींना फशी पाडणे आणि गतिमंद मुलांशी लग्न लावून देणे हे सर्रास घडत असेल तर मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. पण हे बहुदा सर्रास घडतही नाहीये आणि मुलीला जबरदस्ती सुद्धा झालेली दिसत नाहीये. त्यामुळे मला ह्या सगळ्याचे प्रयोजन कळत नाहीये. मुलीचं आयुष्य खडतर असणारे, पण ते तिनी accept केलंय. की Am I missing something here?

गामा पैलवान 19/05/2018 - 22:20
जेडी,
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार
जोपर्यंत मुलगी लादवून घेतेय तोपर्यंत. आ.न., -गा.पै.

In reply to by पिवळा डांबिस

मतिमंद आणि सामान्य बुध्दीचा यात कुठेतरी गतिमंद हा वर्ग येतो. वैद्यकीयदृष्ट्या नेमकी व्याख्या माहीत नाही पण ही मुले बहुतेक सगळ्या सामान्य गोष्टी शिकतात पण शिकणे खूप संथ असते, भावनिकदृष्ट्या खूप अस्थिरही असतात बहूधा (आनंद , दु:ख , राग अगदी लगेच आणि खूप ठळकपणे व्यक्त करतात). मिपावरील डॉक्टर्स या धाग्यावर फिरकतील तेव्हा याबद्दल अधिक वाचायला मिळेल अशी आशा करुयात.

ट्रेड मार्क 22/05/2018 - 03:37
या उदाहरणात असलेल्या जोड्या कमी असल्या तरी व्यसनी, बाहेरख्याली, कामधंदे न करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा सगेसोयरे म्हणतात की लग्न लावून द्या मग सगळं ठीक होईल. मग अशीच एखादी गरीब घरातली किंवा परिस्थितीमुळे गांजलेली मुलगी बघायची आणि लग्न लावून द्यायचं. मुलगा तर काही सुधारत नाहीच पण त्या मुलीच्या आयुष्याची मात्र वाट लागते. ही उदाहरणं तर कितीतरी आहेत. अर्थात हे दुसऱ्या बाजूनी पण आहेच. काही मुलं सुद्धा अश्या गोष्टींचे बळी आहेतच. मुलाला किंवा मुलीला लग्न नसेल करायचं तरी सामाजिक प्रेशर एवढं असतं की काहीही करून लग्न करायलाच लावतात. लग्न झाल्यावर सगळं मार्गाला आपोआप कसं लागेल याचा कोणी विचार करत नाही. ज्याला जबाबदारी घ्यायची असते तो लग्न न होता पण घेतच असतो. पण वाट चुकलेली मुलं बायकोमुळे सरळ होतील हा समज का असावा?

ती त्याला पहिल्यांदा भेटायला गेली तेंव्हा म्हणे तो म्हणाला, “तू अजून पर्यंत कोठे होतीस?”, या एवढ्या वाक्यावर ती भाळली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ती त्याच्या निर्व्याजपणावर भाळली. जबरदस्ती कुठे दिसतेय यात ?

एस 19/05/2018 - 20:42
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार आणि एखादे वृत्तवाहिनी तिचे गोडवे गात त्याची न्यूज बनवणार? किती दिवस गरीब मुलींचा असा बळी जाणार?
फारच वाईट वाटतं हो अशा स्त्रियांबद्दल. 'त्यागाची मूर्ती' म्हणून आरती ओवाळतो समाज. पण तिच्या माणूस असण्याचं काय? आणि तुम्ही विचारलेला प्रश्न तर अगदी मर्मभेदी आहे. मुलीमध्ये समजा असे एखादे व्यंग वगैरे असेल, तर किती मुले तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवतील? तिला मनापासून स्वीकारतील? अशी उदाहरणे समाजात नसतातच असे नाही. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. साधा सावळा रंगदेखील चालत नाही मुलांना. बाकीचं तर सोडूनच द्या.

In reply to by एस

एस भाऊ, आहेत की समाजात अशी मुलं. ऍसिड अटॅक झालेल्या मुलींशी लग्न करणारे, बलात्कार झालेल्या मुलीशी (बलात्कार हे व्यंग नव्हे, पण समाजातला एक टॅबु म्हणूया) लग्न करणारे आहेतच. एका मुलीनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलाय. तर तो तिच्यावर लादला गेलेला निर्णय आहे असं कशावरून? जशी काही मुलं चेहरा विद्रुप केल्या गेलेल्या मुलीला मनापासून स्वीकारतात, तशा काही मुली ह्या मुलांना स्वीकारू शकत नसतील का? इतकं टोकाचं नाही पण एक अगदी परिचयातील उदाहरण म्हणजे ओळखीतल्या एका काकूंना जबरदस्त फिट्स येतात. त्या सरकारी नोकरीत. पण नवरा दहावी पास. तसा माणूस मेहनती. इतर अनेक व्यवसाय करून त्यांनी बायकोपेक्षा जास्त पैसा कमावला. पण त्यांनी आपण कमी शिकलेले आहोत म्हणून फिट्स येणारी मुलगी स्वीकारली. काकूंनी कमी शिकलेला मुलगा स्वीकारला. उत्तम संसार झाला. चालू आहे. काकूंचे खूप शाररिक त्रास आहेत, काकांना ताण पडतो- चिडचिड होते. पण तरी साथ निभावली एकमेकांची. अशी अनेक जोडपी असतात. म्हणून मुलींनी काही केलं की मुलं करतील का असं हा प्रश्न मला इथे योग्य वाटत नाही. ही लग्न मुळात पठडीतली नाहीत. त्यामुळे सरसकटपणे काही बोलता येणार नाही असे माझे मत. (ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे. अर्थात परिस्थिती वेगळी असली तरी त्याने बायको म्हणून तिची जबाबदारी स्वीकारली आहेच.)

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:17
>>>ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे., ह्या केसमध्ये एकतर दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत आणि नात्यातल्याच आहेत. शिवाय धाकट्या बहिणीने आपल्या गतिमंद बहिणीशी दुसरे कोणीच लग्न करणार नाही आणि तिला सांभाळणार कोण म्हणून तिच्या भावी नवर्याला तशी अट घातली होती म्हणून ते लग्न झाले. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by पिलीयन रायडर

जेडी 19/05/2018 - 23:20
"ह्याच धर्तीवरची पण जरा वेगळी बातमी म्हणजे नुकतंच एका मुलाने दोन बहिणींशी लग्न केलंय, ज्यात एक मुलगी गतिमंद आहे." त्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत, त्यातल्या एका मुलीनेच आपल्या बहिणीला कोण सांभाळणार म्हणून आपल्या भावी पतीला हा निर्णय घ्यायला लावला शिवाय त्या मुली अगदी नात्यातल्या आहेत त्या मुलाच्या. शिवाय फिट्स येणे हे अगदी वेगळे उदाहरण आहे कारण त्या फिट्स आल्या तरी बाकी नॉर्मल आहेत आणि फिट्स काय त्यांना १२ महिने चोवीस तास येत नसाव्यात. दुसरे acid वैगेरे फेकलेल्या दिसायला कुरूप होत असल्या तरी त्या नॉर्मल माणूस असतात , गतिमंद नसतात. अजून एक उदाहरण द्यायचे विसरलेच, माझी स्वताची एक मैत्रीण इथे मेणकर म्हणून कोण्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाला दिली तोही गतीमंद्च आहे. तिच्या आईने आजवर टिपे गाळतच आयुष्य काढले . तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ...

In reply to by जेडी

तुम्ही बातमी पहा, त्या मुलीला दुसरा कोणीही सहज मिळाला असता', तिच्यात काहीही व्यंग नाही. तरीही तिने accept केले ... मग प्रॉब्लेम काय आहे? तिने स्वीकारलं ना? कुणीही मिळत असताना? मग इथे लादणे वगैरे मुद्दे कसे आले? मला ह्यात "मुलं करतील का असं?" हा मुद्दाही कसा आला हे लक्षात येत नाहीये. ह्या काही नेहमी घडणाऱ्या घटना नाहीत. आधीच दुर्मिळ घटनेत पुरुष ते करणार नाहीतच हे गृहीतक कसं आलं?

In reply to by पिलीयन रायडर

एस 20/05/2018 - 04:47
पिराताई, हो आहेत अशी उदाहरणे दोन्ही बाजूंना. मी काही एकजात समस्त मुलांना काळीजशून्य किंवा स्वार्थी ठरवत नाहीये. माझ्याही पाहण्यात बायकोसाठी असीम त्याग करणारे पुरुष आहेत. कोणाला थेट काळ्या-वा-पांढऱ्या शेडमध्ये रंगवणे चुकीचेच. मी फक्त या प्रमाणातील तफावत अधोरेखित करत आहे. जितक्या प्रमाणात मुलींकडे अशी उदाहरणे दिसतात, तितक्या प्रमाणात मुलांमध्ये ती दिसत नाहीत. दुसरे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा सर्वसाधारण दृष्टिकोन. मुलीने केलं तर ते काहीतरी थोर, पण योग्यच म्हणायचं. आणि मुलानं केलं तर त्याला दुसरी भेटली नसती का अशा स्वरूपाची चर्चा करायची, किंबहुना त्याला आडून आडून तसे सल्ले देत राहायचे असा दांभिकपणा मला आढळून आला. समाजाच्या किंवा लोकांच्या अशा वागण्यामागे अधिक खोलवर विचार केला तर अनेक कारणे असू शकतात. स्त्रियांना योनिशुचिता व पातिव्रत्य सांगणारा समाज पुरुषांना पॉलिगामीची मुभा असावी असे धरून चालतो (उदा. पहा अनेक टीव्ही मालिका किंवा सिनेमे), तेव्हा ही विसंगती अधिकच जाणवते.

In reply to by एस

अनेक मुद्दे एकत्र येत आहेत. 1. मला मुलींना ग्रेट म्हणून मुलांना मात्र दुसरी नसती का मिळाली असं म्हणणारे लोक दिसले नाहीत. आणि मुळात अशी लग्नच इतकी दुर्मिळ आहेत तुलनेनं, की आपण कोणताही ट्रेंड कसा शोधू शकतो? मी त्या पुरुषाला ग्रेट म्हणणारी बाजू पाहिली आहे. तुम्ही दुसरी बाजू पाहिली आहे. पण ह्यातून "नेहमी असंच होतंय" असा दावा आपण दोघेही करू शकत नाही ना. 2. लग्न संस्थेचे प्रॉब्लेम्स काही नवीन विषय नाही. पण एक मुलगी स्वखुशीने असे लग्न करत असताना हा मुद्दा का यावा? भारतात मुलींना जास्त त्रास आहेत हे किमान मी तरी अमान्य करणार नाही. पण ते इथे गैरलागू आहेत. सगळा मामला राजीखुशीचा आहे. मला अगदी मनातून एक प्रश्न पडलाय. अशी लग्न सर्रास होत आहेत का? कारण माझ्या पाहण्यात ऐकण्यात तरी असे नाही. जर मुलींना फशी पाडणे आणि गतिमंद मुलांशी लग्न लावून देणे हे सर्रास घडत असेल तर मी समजू शकते तुम्ही काय म्हणताय. पण हे बहुदा सर्रास घडतही नाहीये आणि मुलीला जबरदस्ती सुद्धा झालेली दिसत नाहीये. त्यामुळे मला ह्या सगळ्याचे प्रयोजन कळत नाहीये. मुलीचं आयुष्य खडतर असणारे, पण ते तिनी accept केलंय. की Am I missing something here?

गामा पैलवान 19/05/2018 - 22:20
जेडी,
किती दिवस मुलींवर जबरदस्ती करून समाज मुलींवर आपली मते लादणार
जोपर्यंत मुलगी लादवून घेतेय तोपर्यंत. आ.न., -गा.पै.

In reply to by पिवळा डांबिस

मतिमंद आणि सामान्य बुध्दीचा यात कुठेतरी गतिमंद हा वर्ग येतो. वैद्यकीयदृष्ट्या नेमकी व्याख्या माहीत नाही पण ही मुले बहुतेक सगळ्या सामान्य गोष्टी शिकतात पण शिकणे खूप संथ असते, भावनिकदृष्ट्या खूप अस्थिरही असतात बहूधा (आनंद , दु:ख , राग अगदी लगेच आणि खूप ठळकपणे व्यक्त करतात). मिपावरील डॉक्टर्स या धाग्यावर फिरकतील तेव्हा याबद्दल अधिक वाचायला मिळेल अशी आशा करुयात.

ट्रेड मार्क 22/05/2018 - 03:37
या उदाहरणात असलेल्या जोड्या कमी असल्या तरी व्यसनी, बाहेरख्याली, कामधंदे न करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा सगेसोयरे म्हणतात की लग्न लावून द्या मग सगळं ठीक होईल. मग अशीच एखादी गरीब घरातली किंवा परिस्थितीमुळे गांजलेली मुलगी बघायची आणि लग्न लावून द्यायचं. मुलगा तर काही सुधारत नाहीच पण त्या मुलीच्या आयुष्याची मात्र वाट लागते. ही उदाहरणं तर कितीतरी आहेत. अर्थात हे दुसऱ्या बाजूनी पण आहेच. काही मुलं सुद्धा अश्या गोष्टींचे बळी आहेतच. मुलाला किंवा मुलीला लग्न नसेल करायचं तरी सामाजिक प्रेशर एवढं असतं की काहीही करून लग्न करायलाच लावतात. लग्न झाल्यावर सगळं मार्गाला आपोआप कसं लागेल याचा कोणी विचार करत नाही. ज्याला जबाबदारी घ्यायची असते तो लग्न न होता पण घेतच असतो. पण वाट चुकलेली मुलं बायकोमुळे सरळ होतील हा समज का असावा?

ती त्याला पहिल्यांदा भेटायला गेली तेंव्हा म्हणे तो म्हणाला, “तू अजून पर्यंत कोठे होतीस?”, या एवढ्या वाक्यावर ती भाळली आणि तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ती त्याच्या निर्व्याजपणावर भाळली. जबरदस्ती कुठे दिसतेय यात ?
लेखनविषय:
काल "एबीपी माझा"वर एक बातमी पाहिली. त्यात सुरुची त्रिवेदी या मुलीने एका गतीमंद मुलाशी लग्न केले आणि त्यांचा संसार कसा सुखाचा आहे वैगेरे दाखवत होते. त्यांना एक मुलगी देखील आहे वैगेरे दाखवत होते. त्या बातमीला “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील”, हे गाणे पार्श्वसंगीत म्हणुन वापरले होते. त्यात त्या मुलीच्या सासू सासऱ्यांची, गतीमंद नवऱ्याची मुलाखत दाखवली , तो माणूस फक्त ती खूप प्रेम करते एवढेच बोलू शकला पण बाकी ती कशी खुश आहे, कुटुंब कसे सावरलेय वैगेरे वर भाष्य चालले होते. घरातल्यांचा तिच्या कौतुकाचा पाढा चालू झाला, प्रेम असे असावे वैगेरे.

एकाच माळेचे मणी

जेडी ·

विशुमित 14/05/2018 - 16:05
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

In reply to by जेडी

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 16/05/2018 - 21:30
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.

In reply to by अभ्या..

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))

In reply to by जेडी

माहितगार 17/05/2018 - 13:17
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा

गामा पैलवान 14/05/2018 - 16:59
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

In reply to by जयंत कुलकर्णी

जेडी 15/05/2018 - 12:17
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

In reply to by जेडी

सस्नेह 15/05/2018 - 12:45
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

In reply to by सस्नेह

विशुमित 15/05/2018 - 12:54
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

In reply to by सस्नेह

जेडी 15/05/2018 - 19:16
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये" असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,

जेडी 15/05/2018 - 17:16
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. नकोच ह्या बाईचा अभ्यास...

In reply to by जेडी

अभ्या.. 15/05/2018 - 18:46
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?

In reply to by अभ्या..

जेडी 15/05/2018 - 19:09
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

In reply to by अभ्या..

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान 15/05/2018 - 17:51
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:28
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:05
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वीणा३ 16/05/2018 - 22:44
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:29
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:08
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by सस्नेह

माहितगार 17/05/2018 - 10:10
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

In reply to by माहितगार

सस्नेह 17/05/2018 - 11:16
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

वीणा३ 16/05/2018 - 00:09
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

In reply to by वीणा३

गामा पैलवान 16/05/2018 - 12:04
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:30
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:10
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 02:19
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 12:27
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 18/05/2018 - 01:31
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 18/05/2018 - 08:12
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते . १) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते २) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या ३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही . ४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही ५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते . एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो . एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

माहितगार 17/05/2018 - 10:01
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी 17/05/2018 - 12:43
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे. त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार 17/05/2018 - 13:55
अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 14:03
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते . इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:27
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे. अजून पास होतंय.! ==== चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार 17/05/2018 - 14:26
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार 17/05/2018 - 14:34
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:39
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे. कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

In reply to by विशुमित

माहितगार 17/05/2018 - 15:53
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी. तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात. या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

माहितगार 17/05/2018 - 15:59
राष्ट्रगीताचा मुद्दा या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही. काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:02
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:10
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948

विशुमित 14/05/2018 - 16:05
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

In reply to by जेडी

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 16/05/2018 - 21:30
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.

In reply to by अभ्या..

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))

In reply to by जेडी

माहितगार 17/05/2018 - 13:17
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा

गामा पैलवान 14/05/2018 - 16:59
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

In reply to by जयंत कुलकर्णी

जेडी 15/05/2018 - 12:17
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

In reply to by जेडी

सस्नेह 15/05/2018 - 12:45
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

In reply to by सस्नेह

विशुमित 15/05/2018 - 12:54
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

In reply to by सस्नेह

जेडी 15/05/2018 - 19:16
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये" असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,

जेडी 15/05/2018 - 17:16
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. नकोच ह्या बाईचा अभ्यास...

In reply to by जेडी

अभ्या.. 15/05/2018 - 18:46
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?

In reply to by अभ्या..

जेडी 15/05/2018 - 19:09
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

In reply to by अभ्या..

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान 15/05/2018 - 17:51
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:28
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:05
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वीणा३ 16/05/2018 - 22:44
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:29
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:08
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by सस्नेह

माहितगार 17/05/2018 - 10:10
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

In reply to by माहितगार

सस्नेह 17/05/2018 - 11:16
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

वीणा३ 16/05/2018 - 00:09
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

In reply to by वीणा३

गामा पैलवान 16/05/2018 - 12:04
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:30
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:10
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 02:19
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 12:27
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 18/05/2018 - 01:31
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 18/05/2018 - 08:12
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते . १) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते २) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या ३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही . ४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही ५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते . एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो . एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

माहितगार 17/05/2018 - 10:01
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी 17/05/2018 - 12:43
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे. त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार 17/05/2018 - 13:55
अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 14:03
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते . इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:27
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे. अजून पास होतंय.! ==== चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार 17/05/2018 - 14:26
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार 17/05/2018 - 14:34
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:39
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे. कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

In reply to by विशुमित

माहितगार 17/05/2018 - 15:53
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी. तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात. या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

माहितगार 17/05/2018 - 15:59
राष्ट्रगीताचा मुद्दा या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही. काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:02
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:10
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948
लेखनविषय:
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते. पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले. बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या.

.... बाकी तुमचं चालू द्या।

जे.पी.मॉर्गन ·

असं कसं? असं कसं? तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय कारण तुमच्यावर त्यांनी कब्जा केला आहे. आम्ही तुम्हाला यातुन बाहेर पडायला मदत करु. कारण तुम्ही आमचे आहात पण ते बाकीचे आपले नाहीत. त्यांच्या पासून सावध रहा. (पण जर का तुम्ही बर्‍या बोलाने आमच्या बाजूला आला नाही तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करुन सोडू) पैजारबुवा,

गामा पैलवान 19/03/2018 - 20:13
केरळात गेल्या दोन वर्षांत संघाचे १००+ लोकं ठार मारले गेलेत. मग काय झालं, लोकशाहीची इतकी छोटी किंमत मिज्लीच पाहिजे. बाकी तुमचं चालू द्या. त्रिपुरात भाजपला मतदान केलं म्हणून एका बाईला ठार मारलं? अरे वा! विरोधकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचं इतकं सुंदर उदाहरण दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार. बाकी तुमचं चालू द्या. श्रीनगरात तीन मुलांची आई गिरीजा टिक्कू आपला पगार घ्यायला कचेरीत आली होती. तिला छानपैकी उभी कापली. जांघेपासून सुरुवात करून डोक्यापर्यंत करवत फिरवत नेली. हृदयापर्यंत पोहोचेस्तोवर जिवंत होती. हृदय चिरल्यावर मग मेली. अंमली पदार्थांच्या नशेतच असा नितांतसुंदर कलाविष्कार बघायला मिळतो. बाकी तुमचं चालू द्या. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुखीमाणूस 20/03/2018 - 06:55
हिन्दुत्व वादी ह्या अतिरेकी बातम्या पसरवतात असा म्हणाव तर जाणते राजे मुम्बैत खुलेआम खोट बोलतात का तर दंगली होऊ नयेत. मुसलमान सुरक्षित रहावेत. (सन्दर्भ मुम्बै बॉम्ब स्फोट) याच धर्तीवर वरील गोष्टी घडल्या असतील आणि दंगलीला कारण नको म्हणुन बाहेर येऊ दिल्या नसतील. ज्याने त्याने स्वताचा जीव वाचवावा हेच खरे चालू द्या सगळ्यांचच चालु द्या....

असं कसं? असं कसं? तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय कारण तुमच्यावर त्यांनी कब्जा केला आहे. आम्ही तुम्हाला यातुन बाहेर पडायला मदत करु. कारण तुम्ही आमचे आहात पण ते बाकीचे आपले नाहीत. त्यांच्या पासून सावध रहा. (पण जर का तुम्ही बर्‍या बोलाने आमच्या बाजूला आला नाही तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करुन सोडू) पैजारबुवा,

गामा पैलवान 19/03/2018 - 20:13
केरळात गेल्या दोन वर्षांत संघाचे १००+ लोकं ठार मारले गेलेत. मग काय झालं, लोकशाहीची इतकी छोटी किंमत मिज्लीच पाहिजे. बाकी तुमचं चालू द्या. त्रिपुरात भाजपला मतदान केलं म्हणून एका बाईला ठार मारलं? अरे वा! विरोधकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचं इतकं सुंदर उदाहरण दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार. बाकी तुमचं चालू द्या. श्रीनगरात तीन मुलांची आई गिरीजा टिक्कू आपला पगार घ्यायला कचेरीत आली होती. तिला छानपैकी उभी कापली. जांघेपासून सुरुवात करून डोक्यापर्यंत करवत फिरवत नेली. हृदयापर्यंत पोहोचेस्तोवर जिवंत होती. हृदय चिरल्यावर मग मेली. अंमली पदार्थांच्या नशेतच असा नितांतसुंदर कलाविष्कार बघायला मिळतो. बाकी तुमचं चालू द्या. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुखीमाणूस 20/03/2018 - 06:55
हिन्दुत्व वादी ह्या अतिरेकी बातम्या पसरवतात असा म्हणाव तर जाणते राजे मुम्बैत खुलेआम खोट बोलतात का तर दंगली होऊ नयेत. मुसलमान सुरक्षित रहावेत. (सन्दर्भ मुम्बै बॉम्ब स्फोट) याच धर्तीवर वरील गोष्टी घडल्या असतील आणि दंगलीला कारण नको म्हणुन बाहेर येऊ दिल्या नसतील. ज्याने त्याने स्वताचा जीव वाचवावा हेच खरे चालू द्या सगळ्यांचच चालु द्या....
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या! काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या! फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे.

मराठी मालिकांची लेखनकृती

वनफॉरटॅन ·

स्वधर्म 20/02/2018 - 16:44
अजून एक: त्या त्या वेळी जे सण येतात, ते सर्व सण मालिकेत साजरे झालेच पाहिजेत. त्यासाठी ‘अापले सण व व्रतवैकल्ये’ हे संदर्भपुस्तक जरूर वापरावे. जरूर तर, अमराठी सणही चवीनुसार टाकावेत उदा. छटपूजा, करवा चौथ इ.

तेजस आठवले 20/02/2018 - 22:03
चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात भर घालण्याची संधी सोडणार नाहीत :)
  • सध्याच्या काळातला नवा ट्रेंड म्हणजे अभिनयातल्या प्रस्थापितांच्या बरोबर अभिनयातील ओ की ठो कळत नसणाऱ्यांच्या जुळवलेल्या जोड्या. प्रसंग कुठलाही असो, चेहेऱ्यावर एकच भाव हवा. ह्या लोकांना काम देण्यासाठी चेहरा सदैव दुर्मुखलेला आणि निर्विकार हवा ही पूर्वअट असावी बहुतेक. तिकडे माईंच्या अपघातात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतायत आणि इकडे माईंची सून अभिनय करण्याची.
  • प्रतिष्ठित कर्तबगार घराण्यात जर माई अगदी कर्तबगार असेल तर माईचा नवरा अगदीच ठोंब्या, काहीही न उरकणारा असावा. कुठल्याही प्रसंगात मेंगळटासारखा चेहरा करून हॅहॅहॅ करून प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडता आले पाहिजे.ह्याला बाजारातून अर्धा किलो भाजी आणता येईल की नाही अशी अभिनयक्षमता असली तरी तो प्रत्यक्षात कोट्यवधींची उलाढाल करणारा व्यावसायिक दाखवलाच पाहिजे.
  • तोकड्या कपड्यातले एक तरी पात्र असावे, त्याने टीआरपी चांगलाच वाढतो.ह्या पात्राला अभिनयासकट काहीही नाही आले तरी चालते, लाडे लाडे बोलावे, सतत फुक्कटखाऊपणा करावा आणि सारखे शॉपिंग करत राहावे. तिची प्रतिस्पर्धी शालीन असली तरी थोडी गावंढळ-अशिक्षित असावी.मात्र अंगी सामर्थ्य प्रचंड असावे.अर्धा किलो पापड लोणची विकून डायरेक्ट लाखालाखांच्या ऑर्डरी मिळवता आल्या पाहिजेत.
  • कार्यालयात निघणाऱ्या निविदा (पक्षी टेंडर) ह्या नेहमीच काही करोड मधल्या असाव्यात. त्या मिळाल्यानंतर काम चालू करून काही काळ लोटला की ती निविदा रद्द झालीच पाहिजे. तसंच त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल करारात एक अवाक्षरही न लिहिल्याने सगळे कुटुंब डायरेक्ट रस्त्यावर आले पाहिजे. कंपनीचा सीईओ असला तरी त्याला भरपूर मोकळा वेळ असल्याने, तो कधीही कुठेही मिटिंग सोडून जाऊ - येऊ शकला पाहिजे..परदेशी ग्राहकांना डील करण्यासाठी त्याला आपल्याच कार्यालयात टेबलावरच अस्सल वर्हाडी जेवण देता आले पाहिजे , त्याचेच कर्मचारी वाढप्याचे काम करू शकले पाहिजेत आणि जेवण न आवडल्याने होऊ घातलेला करार रद्द करून गोरी लोक परत मायदेशी जायला पाहिजेत.
  • पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतंय ह्याचा पुरेपूर प्रत्यय देणारे एखादे पात्र असावे.मालिकेच्या टायटल साँग मध्ये त्याला नांगराला जुंपलेले दाखवावे त्यामुळे मालिकेत खरा बैल कोण हे प्रेक्षक लागेल ओळखू शकतात.(पैलवानांनी हलकेच घ्यावे).चेहरा लाजरा बुजरा ठेवावा.गालातल्या गालात हसता आले तर उत्तम.कुस्ती मारून गदा जिंकून आला असला तरी भोळसट्पणाचा अर्क असावा.त्याला कशातलेच काहीच जमत नाही असे दाखवावे.
  • मालिकेतल्या पात्रांच्या भाषा: एकाच कुटुंबातली माणसे वेगवेगळी भाषा बोलतात असे दाखवावे. मालवणी/ आगरी/ वर्हाडी वाटेल असे काहीतरी शब्द त्यात घुसडावेत.खलनायकाची भाषा वेगळी, सासूची वेगळी, सुनेची वेगळी आणि मित्रपरिवाराची अजूनच वेगळी दाखवावी.काही पात्रांना जलदगतीने शब्द बोलावयाला लावून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करावा तर काही गोगलगायीसारखे हळू हळू एक एक शब्द बोलणारे दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहावा.
सध्या इतकेच.

In reply to by तेजस आठवले

१.५ शहाणा 21/02/2018 - 08:41
यात एखादे पत्राचे लफडे मग त्यांच्या घरच्यांचा विरोध जेष्ठ ची समजूत यात १०-१५ भाग सहज घालता येतात

चिर्कुट 21/02/2018 - 10:06
एखादं 'वेडसर पण प्रेमळ' पात्र पाहिजे. जिथे वेळ काढायचा असेल तिथे विनोदी, गंभीर, पोरकट, दुखःद अशा कोणत्याही प्रसंगी वापरता येतं.

स्वधर्म 20/02/2018 - 16:44
अजून एक: त्या त्या वेळी जे सण येतात, ते सर्व सण मालिकेत साजरे झालेच पाहिजेत. त्यासाठी ‘अापले सण व व्रतवैकल्ये’ हे संदर्भपुस्तक जरूर वापरावे. जरूर तर, अमराठी सणही चवीनुसार टाकावेत उदा. छटपूजा, करवा चौथ इ.

तेजस आठवले 20/02/2018 - 22:03
चांगला प्रयत्न. मिपाकर ह्यात भर घालण्याची संधी सोडणार नाहीत :)
  • सध्याच्या काळातला नवा ट्रेंड म्हणजे अभिनयातल्या प्रस्थापितांच्या बरोबर अभिनयातील ओ की ठो कळत नसणाऱ्यांच्या जुळवलेल्या जोड्या. प्रसंग कुठलाही असो, चेहेऱ्यावर एकच भाव हवा. ह्या लोकांना काम देण्यासाठी चेहरा सदैव दुर्मुखलेला आणि निर्विकार हवा ही पूर्वअट असावी बहुतेक. तिकडे माईंच्या अपघातात सापडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करतायत आणि इकडे माईंची सून अभिनय करण्याची.
  • प्रतिष्ठित कर्तबगार घराण्यात जर माई अगदी कर्तबगार असेल तर माईचा नवरा अगदीच ठोंब्या, काहीही न उरकणारा असावा. कुठल्याही प्रसंगात मेंगळटासारखा चेहरा करून हॅहॅहॅ करून प्रेक्षकाला बुचकळ्यात पाडता आले पाहिजे.ह्याला बाजारातून अर्धा किलो भाजी आणता येईल की नाही अशी अभिनयक्षमता असली तरी तो प्रत्यक्षात कोट्यवधींची उलाढाल करणारा व्यावसायिक दाखवलाच पाहिजे.
  • तोकड्या कपड्यातले एक तरी पात्र असावे, त्याने टीआरपी चांगलाच वाढतो.ह्या पात्राला अभिनयासकट काहीही नाही आले तरी चालते, लाडे लाडे बोलावे, सतत फुक्कटखाऊपणा करावा आणि सारखे शॉपिंग करत राहावे. तिची प्रतिस्पर्धी शालीन असली तरी थोडी गावंढळ-अशिक्षित असावी.मात्र अंगी सामर्थ्य प्रचंड असावे.अर्धा किलो पापड लोणची विकून डायरेक्ट लाखालाखांच्या ऑर्डरी मिळवता आल्या पाहिजेत.
  • कार्यालयात निघणाऱ्या निविदा (पक्षी टेंडर) ह्या नेहमीच काही करोड मधल्या असाव्यात. त्या मिळाल्यानंतर काम चालू करून काही काळ लोटला की ती निविदा रद्द झालीच पाहिजे. तसंच त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल करारात एक अवाक्षरही न लिहिल्याने सगळे कुटुंब डायरेक्ट रस्त्यावर आले पाहिजे. कंपनीचा सीईओ असला तरी त्याला भरपूर मोकळा वेळ असल्याने, तो कधीही कुठेही मिटिंग सोडून जाऊ - येऊ शकला पाहिजे..परदेशी ग्राहकांना डील करण्यासाठी त्याला आपल्याच कार्यालयात टेबलावरच अस्सल वर्हाडी जेवण देता आले पाहिजे , त्याचेच कर्मचारी वाढप्याचे काम करू शकले पाहिजेत आणि जेवण न आवडल्याने होऊ घातलेला करार रद्द करून गोरी लोक परत मायदेशी जायला पाहिजेत.
  • पैलवानाचं डोकं गुडघ्यात असतंय ह्याचा पुरेपूर प्रत्यय देणारे एखादे पात्र असावे.मालिकेच्या टायटल साँग मध्ये त्याला नांगराला जुंपलेले दाखवावे त्यामुळे मालिकेत खरा बैल कोण हे प्रेक्षक लागेल ओळखू शकतात.(पैलवानांनी हलकेच घ्यावे).चेहरा लाजरा बुजरा ठेवावा.गालातल्या गालात हसता आले तर उत्तम.कुस्ती मारून गदा जिंकून आला असला तरी भोळसट्पणाचा अर्क असावा.त्याला कशातलेच काहीच जमत नाही असे दाखवावे.
  • मालिकेतल्या पात्रांच्या भाषा: एकाच कुटुंबातली माणसे वेगवेगळी भाषा बोलतात असे दाखवावे. मालवणी/ आगरी/ वर्हाडी वाटेल असे काहीतरी शब्द त्यात घुसडावेत.खलनायकाची भाषा वेगळी, सासूची वेगळी, सुनेची वेगळी आणि मित्रपरिवाराची अजूनच वेगळी दाखवावी.काही पात्रांना जलदगतीने शब्द बोलावयाला लावून प्रेक्षकांच्या डोक्याचा भुगा करावा तर काही गोगलगायीसारखे हळू हळू एक एक शब्द बोलणारे दाखवून प्रेक्षकांचा अंत पाहावा.
सध्या इतकेच.

In reply to by तेजस आठवले

१.५ शहाणा 21/02/2018 - 08:41
यात एखादे पत्राचे लफडे मग त्यांच्या घरच्यांचा विरोध जेष्ठ ची समजूत यात १०-१५ भाग सहज घालता येतात

चिर्कुट 21/02/2018 - 10:06
एखादं 'वेडसर पण प्रेमळ' पात्र पाहिजे. जिथे वेळ काढायचा असेल तिथे विनोदी, गंभीर, पोरकट, दुखःद अशा कोणत्याही प्रसंगी वापरता येतं.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.