मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिक्रिया

संध्याकाळचा पेग ..

चामुंडराय ·

चामुंडराय 28/08/2019 - 21:18
"सकाळचा चहा" ह्या पुढील जिल्बी वर विशेष प्रताधिकार लागू करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी तेव्हा हा विषय कोणासही घेता येणार नाही. मात्र एक पतियाळा मिळाला तर हक्क सोडण्यास तयार आहे :))

संध्याकाळची हुरहुर पोहोचली आहे. ;) श्रावणात असे त्रासदायक विषय घेऊ नये हो. लेखन आवडले हे सांगणे न लगे. खा कर ठोकर ज़माने की, फिर लौट आये मयखाने में, मुझे देख कर मेरे ग़म बोले, बड़ी देर लगा दी आने में..!! -दिलीप बिरुटे

हे असे नको ते छंद लावून घेतल्यामुळेच तुमची हवाई सफर मागे पडली आहे वाटते... की रोज संध्याकाळी पतियाळामार्गे Hawaii ला जाऊन येत आहात ? :) झोप येण्यापूर्वी, काय ते एकदा स्पष्ट करा बुवा. ;)

फुटूवाला 28/08/2019 - 23:34
थोरले हैत ओ तुम्ही तर... पण श्रावणात असं काही नको. :) लेख एकदम भारी आहे. "म्हणजे डायरेक्ट ढोसायची नाही रे. उगीच जरा ओठ ओले करायचे. सकाळपासून कामं चालली आहेत न! तुला तर माहीत आहेच माझी सवय." हे बऱ्याचदा बोलून झालंय.

In reply to by जालिम लोशन

चामुंडराय 29/08/2019 - 20:25
नो वरिज जालिम लोशन अँड थँक्स फॉर युअर कन्सर्न जर अर्धशिशी झाली तर माझ्याकडे एक जालीम लोशन आहे !

In reply to by फेरफटका

हा प्रतिसाद वाचेपर्यंत हे लक्षातच आले नव्हते की हे आजीबाईंच्या लेखाचे विडंबन आहे ते. सायंकाळच्या पेग बद्दल जणूकाही माझ्याच मनातल्या विचारांचे प्रतिबिंब लेखकाने इथे हूबेहूब उतरवले असे वाटून मी खुश झालो होतो, की चला एक समविचारी मनुष्य सापडला म्हणून. छ्या.. हा प्रतिसाद देउन तुम्ही माझा अगदी भ्रमनिरास केलात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हे आजीबाईंच्या लेखाचे विडंबन आहे ते.
अरे देवा. तसंही हे स्वतंत्र मनकी बाते. अनेकांची मनकी बाते होती असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काय हे पैजारबुवा, आमचा, झोप येण्यापूर्वी, काय ते एकदा स्पष्ट करा बुवा. ;) हा बार एकदम फुसका ठरला की हो ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण हा डबल बार निघाला, मग म्हटलं, चला आपणही रांगेत बार लावून बसूया. तसेही थोरामोठ्यांच्या रांगेत बार लावून बसायला क्वचितच मिळते. मग आलेली संधी का सोडा? पैजारबुवा,

साबु 29/08/2019 - 11:49
मला पण लेखाच्या शेवटी शेवटी कळाल..नाहीतर मलापण समविचारी भेटल्याचा आनन्द झालेला. मला आवडेल रोज एक पेग प्यायला..पण आपण दारुडे होउ कि काय अशी भिती वाटते...आणि पतियाला म्हणजे किती? ९०?

In reply to by साबु

चामुंडराय 03/09/2019 - 05:16
९० कि १०० ते माहित नाही. माझा नेहेमीचा काचेचा गिल्लास ठरलेला आहे. तर्जनी आणि करंगळी च्या उंचीतला फरक म्हणजे माझा पतियाळा ! तो ९० आहे कि १०० ते मोजायच्या फंदात कधी पडलो नाही.

चामुंडराय 28/08/2019 - 21:18
"सकाळचा चहा" ह्या पुढील जिल्बी वर विशेष प्रताधिकार लागू करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी तेव्हा हा विषय कोणासही घेता येणार नाही. मात्र एक पतियाळा मिळाला तर हक्क सोडण्यास तयार आहे :))

संध्याकाळची हुरहुर पोहोचली आहे. ;) श्रावणात असे त्रासदायक विषय घेऊ नये हो. लेखन आवडले हे सांगणे न लगे. खा कर ठोकर ज़माने की, फिर लौट आये मयखाने में, मुझे देख कर मेरे ग़म बोले, बड़ी देर लगा दी आने में..!! -दिलीप बिरुटे

हे असे नको ते छंद लावून घेतल्यामुळेच तुमची हवाई सफर मागे पडली आहे वाटते... की रोज संध्याकाळी पतियाळामार्गे Hawaii ला जाऊन येत आहात ? :) झोप येण्यापूर्वी, काय ते एकदा स्पष्ट करा बुवा. ;)

फुटूवाला 28/08/2019 - 23:34
थोरले हैत ओ तुम्ही तर... पण श्रावणात असं काही नको. :) लेख एकदम भारी आहे. "म्हणजे डायरेक्ट ढोसायची नाही रे. उगीच जरा ओठ ओले करायचे. सकाळपासून कामं चालली आहेत न! तुला तर माहीत आहेच माझी सवय." हे बऱ्याचदा बोलून झालंय.

In reply to by जालिम लोशन

चामुंडराय 29/08/2019 - 20:25
नो वरिज जालिम लोशन अँड थँक्स फॉर युअर कन्सर्न जर अर्धशिशी झाली तर माझ्याकडे एक जालीम लोशन आहे !

In reply to by फेरफटका

हा प्रतिसाद वाचेपर्यंत हे लक्षातच आले नव्हते की हे आजीबाईंच्या लेखाचे विडंबन आहे ते. सायंकाळच्या पेग बद्दल जणूकाही माझ्याच मनातल्या विचारांचे प्रतिबिंब लेखकाने इथे हूबेहूब उतरवले असे वाटून मी खुश झालो होतो, की चला एक समविचारी मनुष्य सापडला म्हणून. छ्या.. हा प्रतिसाद देउन तुम्ही माझा अगदी भ्रमनिरास केलात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हे आजीबाईंच्या लेखाचे विडंबन आहे ते.
अरे देवा. तसंही हे स्वतंत्र मनकी बाते. अनेकांची मनकी बाते होती असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काय हे पैजारबुवा, आमचा, झोप येण्यापूर्वी, काय ते एकदा स्पष्ट करा बुवा. ;) हा बार एकदम फुसका ठरला की हो ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण हा डबल बार निघाला, मग म्हटलं, चला आपणही रांगेत बार लावून बसूया. तसेही थोरामोठ्यांच्या रांगेत बार लावून बसायला क्वचितच मिळते. मग आलेली संधी का सोडा? पैजारबुवा,

साबु 29/08/2019 - 11:49
मला पण लेखाच्या शेवटी शेवटी कळाल..नाहीतर मलापण समविचारी भेटल्याचा आनन्द झालेला. मला आवडेल रोज एक पेग प्यायला..पण आपण दारुडे होउ कि काय अशी भिती वाटते...आणि पतियाला म्हणजे किती? ९०?

In reply to by साबु

चामुंडराय 03/09/2019 - 05:16
९० कि १०० ते माहित नाही. माझा नेहेमीचा काचेचा गिल्लास ठरलेला आहे. तर्जनी आणि करंगळी च्या उंचीतला फरक म्हणजे माझा पतियाळा ! तो ९० आहे कि १०० ते मोजायच्या फंदात कधी पडलो नाही.
संध्याकाळचा पेग .. जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा .... फक्त अर्धा पाऊण तास!...

द सियालकोट सागा

महासंग्राम ·

राजाभाउ 21/08/2019 - 14:12
तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
हो हे मला "द रोझबेल लाईन" वाचताना झालं होत. कुठ काय चाललय हेच कळत नव्हत, नंतर नंतर तर सगळे संदर्भच विसरायला होत होत. आता तर त्याची कथा पण आठवत नाही.

तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
ही अश्विन सांघवी ची स्टाईल आहे. कृष्णा की मध्येही त्याने हा प्रयोग केला होता. मुळात दा विन्ची कोड नंतर अश्या कादंबर्यांचे पेव फुटले होते व ह्या सर्व कादंबर्या परदेशी वाचक डोळ्यांसमोर ठेवुन लिहिल्या होत्या.

In reply to by महासंग्राम

राजाभाउ 22/08/2019 - 11:09
हो. दा विंची मध्ये इतिहास हा प्रसंगानुरुप पात्रांच्या तोंडी संवादांच्या स्वरुपात घातला आहे बहुतेक ठिकाणी त्यामुळे कथेची लिंक तुटत नाही उलट कथा जास्त फुलते, पण इथ मध्येच प्रकरणेच्या प्रकरणे येतात त्यामुळे मुळ कथा हारवुनच जाते. या आधीचा संदर्भ काय होता हे मागे जाउन शोधावे लागते.

राजाभाउ 22/08/2019 - 11:20
मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही पण इतीहासाच्या पार्श्वभुमीवरची मराठीतून लीहीलेली एक मस्त रहस्यकथा आहे. आगदी दा विंची च्या तोडीची नसली तरी मस्त आहे.

राजाभाउ 21/08/2019 - 14:12
तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
हो हे मला "द रोझबेल लाईन" वाचताना झालं होत. कुठ काय चाललय हेच कळत नव्हत, नंतर नंतर तर सगळे संदर्भच विसरायला होत होत. आता तर त्याची कथा पण आठवत नाही.

तसेच दोन प्रकरणांच्यामध्ये सम्राट अशोक, समुद्रगुप्त अश्या प्राचीन राजांच्या साम्राज्यातले संवाद पेरले असल्याने लिंक तुटते आणि हे मधातच कोणत्या काळात आणलं असं वाटतं.
ही अश्विन सांघवी ची स्टाईल आहे. कृष्णा की मध्येही त्याने हा प्रयोग केला होता. मुळात दा विन्ची कोड नंतर अश्या कादंबर्यांचे पेव फुटले होते व ह्या सर्व कादंबर्या परदेशी वाचक डोळ्यांसमोर ठेवुन लिहिल्या होत्या.

In reply to by महासंग्राम

राजाभाउ 22/08/2019 - 11:09
हो. दा विंची मध्ये इतिहास हा प्रसंगानुरुप पात्रांच्या तोंडी संवादांच्या स्वरुपात घातला आहे बहुतेक ठिकाणी त्यामुळे कथेची लिंक तुटत नाही उलट कथा जास्त फुलते, पण इथ मध्येच प्रकरणेच्या प्रकरणे येतात त्यामुळे मुळ कथा हारवुनच जाते. या आधीचा संदर्भ काय होता हे मागे जाउन शोधावे लागते.

राजाभाउ 22/08/2019 - 11:20
मुरलीधर खैरनार यांची "शोध" ही पण इतीहासाच्या पार्श्वभुमीवरची मराठीतून लीहीलेली एक मस्त रहस्यकथा आहे. आगदी दा विंची च्या तोडीची नसली तरी मस्त आहे.
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

सेक्रेड गेम्स २

किसन शिंदे ·

जॉनविक्क 18/08/2019 - 19:45
त्याने आख्या सीजन 2 चे अपयश व्यवस्थित झाकले गेले, आणि लोकांना डोकेफोड करायला आयते कोलीत मिळवुन दिले अन्यथा या सिजन चा प्रेक्षकांनी जो बाजार उठवला असता त्याची कल्पनाही करवत नाही. हा शेवट ऐनवेळी ठरला असावा असे मानायला प्रचंड जागा आहे. बाकी ही नाहीतर दुसरी कोणतीतरी सिरीज येऊन तिने लोकांवर गारुड केलेच असते. करण पर्सनालाईज एंटरटेंमेंट इज हिर टू स्टे. एका डेस्कटॉप वा लॅपटॉप वर 4 जणांनी एकत्र चित्रपट बघायचे दिवस कधिच हवेत विरून गेलेत :)

मारवा 19/08/2019 - 06:30
जितका पहीला सीझन कथानकाच्या बाबतीत आखीव रेखीव होता त्या तुलनेने दुसरा सीझन फारच विस्कळीत वाटला म्हणजे इरीटेट होण्याइतपत याला हा धागा त्याला तो धागा जोडा फारच थकायला झालं. दुसरं म्हणजे अनावश्यक प्रक्षोभक संवाद वारंवार टाकुन जे कथानकालाही कुठे आवश्यक वाटत नाही असे जागोजाग का पेरलेले आहेत ते कळालं नाही, बाकी ओव्हरऑल एकवेळ नक्की बघण्यासारखा आहे व त्यातील काही तुकडे विलक्षण आहेत म्हणजे तुकड्या तुकड्या त छान आहे. तसेच अनुराग कश्यप इ. च्या थीम्स शैली फारच रीपीट होतायेत म्हणजे जरी कथानक नाही तरी पात्रांच्या संवाद शैली अतीपरीचीत होतायेत त्याने ही ताजं असं काही बघायला मिळत नाही, अनुराग ला आता क्रिएटीव्ह चॅलेंज म्हणुन एक पारीवारीक मुल्यांचा सिनेमा आणि नवाजउद्दीन ला एक जगातला कुठलाही रोल ज्यात तो गँगस्टर नाही त्याच्या ऐवजी काय वाट्टेल ते म्हणुन दाखवलं तर बर होइल काही तरी नविन बाहेर येइल इतकं सगळ रीपीट होतय, कल्ट चे चित्रीकरण त्याची थीम भारी आहे हे कुठल्या ठिकाणी चित्रीत झालेलं आहे कोणास माहीती आहे का ? त्यातील कल्ट मेंबर एकमेकाला अहं ब्रह्मासी म्हणतात ते ही रोचक आहे मात्र गांड मे ब्रह्मांड हे विनाकारण च अनावश्यक वाटलं.

In reply to by मारवा

कल्ट चे चित्रीकरण त्याची थीम भारी आहे हे कुठल्या ठिकाणी चित्रीत झालेलं आहे कोणास माहीती आहे का ?
https://www.esakal.com/manoranjan/sacred-games-2-do-you-know-where-gurujis-ashram-209366

उपेक्षित 20/08/2019 - 19:41
पहिला सीजन सैफ आणि फ़क़्त सैफ साठी पाहिला आणि त्याने निराश नाही केले, नवाजुद्दिन आवडता कलाकार आहे पण त्याला वासेपूर छाप भूमिका देऊन वाया घालवले आहे. पहिल्या सीजन मध्ये काही ठिकाणी बळच शिव्या आणि न्यूड प्रसंग दाखवले गेले असे स्पष्टपणे वाटते (विशेषतःअनुराग ने जो भाग डिरेक्ट केला आहे तो) दुसरा सीजन पहायची अजून इच्छा नाही झाली बघू कधी मुहूर्त लागतोय.

दुसरा सीजन = बलिदान कथाबीजाचं बलिदान पहिल्या सीजनमध्ये मारलेल्या कॅरेक्टर्सचं बलिदान लॉजिकचं बलिदान अकलेचं बलिदान चांगल्या कलाकारांचं बलिदान प्रेक्षकांचा वेळ आणि पैशाचं बलिदान

बेकार तरुण 21/08/2019 - 13:09
महा रटाळ प्रकार (सीझन २ हा) उगाच ओढुन ताणुन आई बहीणींची आठवण आणी पार्श्वभागाची उजळणी... अनेक प्रश्न पडले आहेत मला, पण येथे आत्ता विचारणे योग्य होणार नाही (न पाहीलेल्यांसाठी).... शेवटी सैफ काकाच भारी दाखवायचे म्हणुन कुठुनही कसलाही संबध नसलेले प्लॉट्स... लॉजिकचा एवढा बट्ट्याबोळ सेमी पोर्न चित्रपटातही नसतो :) ह्यापेक्षा गुंडा ३,००,००० पट उत्तम आहे, लवकर संपतो अन खूप हसवतो....

जॉनविक्क 18/08/2019 - 19:45
त्याने आख्या सीजन 2 चे अपयश व्यवस्थित झाकले गेले, आणि लोकांना डोकेफोड करायला आयते कोलीत मिळवुन दिले अन्यथा या सिजन चा प्रेक्षकांनी जो बाजार उठवला असता त्याची कल्पनाही करवत नाही. हा शेवट ऐनवेळी ठरला असावा असे मानायला प्रचंड जागा आहे. बाकी ही नाहीतर दुसरी कोणतीतरी सिरीज येऊन तिने लोकांवर गारुड केलेच असते. करण पर्सनालाईज एंटरटेंमेंट इज हिर टू स्टे. एका डेस्कटॉप वा लॅपटॉप वर 4 जणांनी एकत्र चित्रपट बघायचे दिवस कधिच हवेत विरून गेलेत :)

मारवा 19/08/2019 - 06:30
जितका पहीला सीझन कथानकाच्या बाबतीत आखीव रेखीव होता त्या तुलनेने दुसरा सीझन फारच विस्कळीत वाटला म्हणजे इरीटेट होण्याइतपत याला हा धागा त्याला तो धागा जोडा फारच थकायला झालं. दुसरं म्हणजे अनावश्यक प्रक्षोभक संवाद वारंवार टाकुन जे कथानकालाही कुठे आवश्यक वाटत नाही असे जागोजाग का पेरलेले आहेत ते कळालं नाही, बाकी ओव्हरऑल एकवेळ नक्की बघण्यासारखा आहे व त्यातील काही तुकडे विलक्षण आहेत म्हणजे तुकड्या तुकड्या त छान आहे. तसेच अनुराग कश्यप इ. च्या थीम्स शैली फारच रीपीट होतायेत म्हणजे जरी कथानक नाही तरी पात्रांच्या संवाद शैली अतीपरीचीत होतायेत त्याने ही ताजं असं काही बघायला मिळत नाही, अनुराग ला आता क्रिएटीव्ह चॅलेंज म्हणुन एक पारीवारीक मुल्यांचा सिनेमा आणि नवाजउद्दीन ला एक जगातला कुठलाही रोल ज्यात तो गँगस्टर नाही त्याच्या ऐवजी काय वाट्टेल ते म्हणुन दाखवलं तर बर होइल काही तरी नविन बाहेर येइल इतकं सगळ रीपीट होतय, कल्ट चे चित्रीकरण त्याची थीम भारी आहे हे कुठल्या ठिकाणी चित्रीत झालेलं आहे कोणास माहीती आहे का ? त्यातील कल्ट मेंबर एकमेकाला अहं ब्रह्मासी म्हणतात ते ही रोचक आहे मात्र गांड मे ब्रह्मांड हे विनाकारण च अनावश्यक वाटलं.

In reply to by मारवा

कल्ट चे चित्रीकरण त्याची थीम भारी आहे हे कुठल्या ठिकाणी चित्रीत झालेलं आहे कोणास माहीती आहे का ?
https://www.esakal.com/manoranjan/sacred-games-2-do-you-know-where-gurujis-ashram-209366

उपेक्षित 20/08/2019 - 19:41
पहिला सीजन सैफ आणि फ़क़्त सैफ साठी पाहिला आणि त्याने निराश नाही केले, नवाजुद्दिन आवडता कलाकार आहे पण त्याला वासेपूर छाप भूमिका देऊन वाया घालवले आहे. पहिल्या सीजन मध्ये काही ठिकाणी बळच शिव्या आणि न्यूड प्रसंग दाखवले गेले असे स्पष्टपणे वाटते (विशेषतःअनुराग ने जो भाग डिरेक्ट केला आहे तो) दुसरा सीजन पहायची अजून इच्छा नाही झाली बघू कधी मुहूर्त लागतोय.

दुसरा सीजन = बलिदान कथाबीजाचं बलिदान पहिल्या सीजनमध्ये मारलेल्या कॅरेक्टर्सचं बलिदान लॉजिकचं बलिदान अकलेचं बलिदान चांगल्या कलाकारांचं बलिदान प्रेक्षकांचा वेळ आणि पैशाचं बलिदान

बेकार तरुण 21/08/2019 - 13:09
महा रटाळ प्रकार (सीझन २ हा) उगाच ओढुन ताणुन आई बहीणींची आठवण आणी पार्श्वभागाची उजळणी... अनेक प्रश्न पडले आहेत मला, पण येथे आत्ता विचारणे योग्य होणार नाही (न पाहीलेल्यांसाठी).... शेवटी सैफ काकाच भारी दाखवायचे म्हणुन कुठुनही कसलाही संबध नसलेले प्लॉट्स... लॉजिकचा एवढा बट्ट्याबोळ सेमी पोर्न चित्रपटातही नसतो :) ह्यापेक्षा गुंडा ३,००,००० पट उत्तम आहे, लवकर संपतो अन खूप हसवतो....
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार - स्पॉईलर अलर्ट

bhagwatblog ·

bhagwatblog 19/07/2019 - 11:48
प्रतिसादासाठी धन्यवाद प्रसाद_१९८२, नाखु आणि जॉनविक्क!!!

हृतिक रोशनचा थेटरात जाउन पाहिलेला हा पहिलाच सिनेमा. (बाकी सगळे "कहो ना प्यार है" सकट आधुन मधुन टिव्हिवर पाहिले आहेत) उत्तम सिनेमा असे कधाचित म्हणता येणार नाही पण पैसे घालवल्याचे अजिबात दु:ख झाले नाही. हृतिक रोशन ने फारच जीव ओतून काम केले आहे. गोष्ट सुध्दा चांगली आहे. योग्य जागी गाणी पेरली आहेत. ( मला तरी बसंती नो डान्स हे अस्थानी वाटले नाही) पटकथेत काही त्रूटी आहेत, पण त्या बहुतेक सिनेमाची लांबी कमी करण्याच्या प्रयत्नात झाल्या असाव्या. पापड विकणारा आनंदकुमार बराच वेळ डोळ्यासमोरुन हलत नाही. पैजारबुवा,

bhagwatblog 19/07/2019 - 11:48
प्रतिसादासाठी धन्यवाद प्रसाद_१९८२, नाखु आणि जॉनविक्क!!!

हृतिक रोशनचा थेटरात जाउन पाहिलेला हा पहिलाच सिनेमा. (बाकी सगळे "कहो ना प्यार है" सकट आधुन मधुन टिव्हिवर पाहिले आहेत) उत्तम सिनेमा असे कधाचित म्हणता येणार नाही पण पैसे घालवल्याचे अजिबात दु:ख झाले नाही. हृतिक रोशन ने फारच जीव ओतून काम केले आहे. गोष्ट सुध्दा चांगली आहे. योग्य जागी गाणी पेरली आहेत. ( मला तरी बसंती नो डान्स हे अस्थानी वाटले नाही) पटकथेत काही त्रूटी आहेत, पण त्या बहुतेक सिनेमाची लांबी कमी करण्याच्या प्रयत्नात झाल्या असाव्या. पापड विकणारा आनंदकुमार बराच वेळ डोळ्यासमोरुन हलत नाही. पैजारबुवा,
हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे "शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई". पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे.

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

बाप्पू ·

अमर विश्वास 13/07/2019 - 15:43
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि .... पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार 13/07/2019 - 15:45
तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे. अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ? रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

नाखु 13/07/2019 - 17:29
लिहीलं आहे. माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे. आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे. अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात. खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by वामन देशमुख

बाप्पू 13/07/2019 - 20:15
वामन देशमुख जी.. मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार?? कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!! सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

In reply to by बाप्पू

वामन देशमुख 13/07/2019 - 22:32
तसं नाही हो बाप्पू जी. भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली. रच्याकने, १. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला. २. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड 13/07/2019 - 23:12
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू 14/07/2019 - 01:47
माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे. आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे. एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो. काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला. ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती. सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता. माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात. चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान? माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता. आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता. दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत. ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती. रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

In reply to by गड्डा झब्बू

जेम्स वांड 14/07/2019 - 07:46
एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा. अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

In reply to by फुटूवाला

नाखु 14/07/2019 - 10:53
भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by उगा काहितरीच

सहमत. आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे. असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील. मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

बाप्पू 19/07/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी 19/07/2019 - 20:00
आपल्या मताशी पूर्ण सहमत. १. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही. २. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल. कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

In reply to by इरामयी

सुबोध खरे 01/08/2019 - 09:35
भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. हि वस्तुस्थिती नाही. कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

In reply to by सुबोध खरे

परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ 23/07/2019 - 12:31
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते. हाच अनुभव सातार्‍यात देखील आला. आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते. शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

बाप्पू 01/08/2019 - 20:51
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.
धन्यवाद खरे सर.. इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो.. परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..

अमर विश्वास 13/07/2019 - 15:43
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि .... पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार 13/07/2019 - 15:45
तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे. अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ? रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

नाखु 13/07/2019 - 17:29
लिहीलं आहे. माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे. आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे. अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात. खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by वामन देशमुख

बाप्पू 13/07/2019 - 20:15
वामन देशमुख जी.. मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार?? कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!! सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

In reply to by बाप्पू

वामन देशमुख 13/07/2019 - 22:32
तसं नाही हो बाप्पू जी. भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली. रच्याकने, १. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला. २. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड 13/07/2019 - 23:12
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू 14/07/2019 - 01:47
माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे. आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे. एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो. काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला. ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती. सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता. माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात. चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान? माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता. आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता. दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत. ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती. रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

In reply to by गड्डा झब्बू

जेम्स वांड 14/07/2019 - 07:46
एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा. अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

In reply to by फुटूवाला

नाखु 14/07/2019 - 10:53
भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by उगा काहितरीच

सहमत. आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे. असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील. मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

बाप्पू 19/07/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी 19/07/2019 - 20:00
आपल्या मताशी पूर्ण सहमत. १. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही. २. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल. कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

In reply to by इरामयी

सुबोध खरे 01/08/2019 - 09:35
भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. हि वस्तुस्थिती नाही. कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

In reply to by सुबोध खरे

परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ 23/07/2019 - 12:31
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते. हाच अनुभव सातार्‍यात देखील आला. आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते. शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

बाप्पू 01/08/2019 - 20:51
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.
धन्यवाद खरे सर.. इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो.. परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल?? काही लोक भटक्या तसेच पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात बुवा?? नाही..

कुत्रत्वाचं नातं

इरामयी ·

जालिम लोशन 12/07/2019 - 23:28
हो मी पण बर्‍याच वेळा असे प्रयोग केलेत. कुत्रामागे भुंकत यायला लागला कि एकदम खाली बसायचे कुत्री लांब पळतात.

In reply to by जालिम लोशन

विनिता००२ 13/07/2019 - 15:51
कुत्रामागे भुंकत यायला लागला कि एकदम खाली बसायचे कुत्री लांब पळतात. >> तुमची ही युक्ती त्याला सवयीची झाली की एखादे दिवशी तो आणखी जवळ येईल. :)

ह्या जगात सगळ्यात स्वार्थी प्राणी म्हणजे माणूस.. त्यामुळे ज्या दिवशी माणूस पृथ्वी वरून नाहीसा होईल, तो सुदिन. ...हे माझं प्रामाणिक मत आहे. ....

In reply to by मुक्त विहारि

इरामयी 31/07/2019 - 15:21
प्रत्येकच प्राणी स्वार्थी असतो. अगदी प्रामाणिक म्हणवला जाणारा कुत्रा सुद्धा याला अपवाद नाही. जर दुसरा कोणताही प्राणी (कुत्रासुद्धा) मानवासारखाच उत्क्रांत / प्रगत होत गेला तर त्या प्राण्याच्यासुद्धा मानवासारख्याच स्वार्थी प्रवृत्ती दिसून येऊ शकतील.

ह्या जगात सगळ्यात स्वार्थी प्राणी म्हणजे माणूस.. त्यामुळे ज्या दिवशी माणूस पृथ्वी वरून नाहीसा होईल, तो सुदिन. ...हे माझं प्रामाणिक मत आहे. ....

हेमंतकुमार 13/07/2019 - 04:55
भटके कुत्रे आणि माणूस यांच्या सह-अस्तित्वात संघर्षांचं प्रमाण वाढू लागलं आहे. + 1

In reply to by प्रकाश घाटपांडे

माणसा-माणसातील सहास्तित्वातील संघर्षासाठी लोकसंख्यावाढीची गरज नाही. अगदी लहान लहान गटांच्या अंतर्गत संघर्ष करण्याची खासियत माणसामध्ये आहे. :)

सायनोफोबिया नावाचा प्रकार मानसशास्त्रात आहे. भुभु लोकांचे भय वाटणे. भयातून राग व रागातून द्वेष असे तो प्रवास असतो काही लोकांबाबत. माणसांचे जसे विविध प्रकार व पिंड असतात तसे भुभु लोकांचेही असत्तात. आपले बुद्धीमान सोयरे असे सुबोध जावडेकरांचे प्राणीजगतावर सुंदर पुस्तक आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

इरामयी 13/07/2019 - 12:00
भयातून राग व रागातून द्वेष
बरोबर. अज्ञानातून भय, भयातून राग, आणि रागातून त्वेष. जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील.

In reply to by इरामयी

विनिता००२ 13/07/2019 - 15:53
जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील. >> तुमच्या मागे लागायला हवेत, तेव्हा घाबरु नका, त्यांना हा लेख वाचून दाखवा :)

एकदा झोपडपट्टीत माझ्या गाडीमागे कुत्रा पिंडरी पकडायला धावत आला. मी अचानक गाडी थांबवून यु यु केले तो अनपेक्शित कृतीने इतका बधीर झाला की त्याचे डोळे चक्क चकणे झाले. मग मी जवळ बोलावल्यावर तो लांब पळू लागला बिचारा.

माहितगार 13/07/2019 - 15:15
रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

In reply to by माहितगार

गणामास्तर 15/07/2019 - 13:34
म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना तुमचा उपरोक्त विषयाचा मागोवा घेणारा कुठला धागा येऊन गेला नाहीये काय ?

भीमराव 13/07/2019 - 15:28
कुत्रा शिकारी प्राणी आहे, मारून खाणे त्याचा स्वभाव धर्म आहे, भटक्या कुत्र्यांचा घोळका असला तर एकट्या माणसावर हल्ला करायला कमी करणार नाहीत.

कुत्रे आणि कुत्रे प्रेमी, कबुतर आणि कबुतर प्रेमी, मांजरे आणि मार्जार प्रेमी यांनी सध्या पुण्यात नुसता उच्छाद मांडला आहे. सकाळी सकाळी दुकानातून किलोभर पारले जी विकत घेउन कुत्री शोधत फिरणारी मंडळी..... प्रातःविधी साठी (कुत्र्याच्या) एका हातात काठी आणि एका हातात कुत्र्याचा पट्टा घेउन रस्त्यावर भटकणारे श्वान मालक.....कुत्तरडे रस्त्यावर हागत असताना त्याच्याशी मोठ्या प्रेमाने गप्पा मारत उभे रहाणारे हे मालक लोक पुढे कचरा कुंडी जवळून मात्र नाकाला रुमाल लावुन "सो डर्टी" असे कुत्र्यालाच सांगत असतात. कबुतरांना किलो किलो धान्य घालणारे कबुप्रेमी पाहून तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते....सगळी कबुतरे पकडून यांच्या घरात नेउन सोडली पाहिजेत तोच प्रकार मांजरड्यांचा.. फार वैताग देतात ही मंडळी. आपण सामाजिक आरोग्याशी खेळतो आहोत याचे भान नसलेल्या या मंडळींचे काय करावे हे समजत नाही. अरे एवढे पशु प्रेम असेल तर गाय, म्हैस, बकरी किंवा कोंबड्या पाळा, काही तरी उपयुक्तता आहे त्यांची. कबुतराची अंडी खाता येत नाहीत की कुत्रीचे दुध पिता येत नाही. बिबट्या कुत्रे आणि कबुतरे दोघांनाही खातो असे ऐकून आहे. खात्री झाली की दोनचार बिबटे पाळायचा विचार आहे किंवा मग एखाद्या दिवशी पिंपभर विष घेउन पुण्यातल्या सगळ्या कबुंना आणि भुभुंना खायला देणार आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 13/07/2019 - 16:22
श्वानप्रेमींनी भटक्या कुत्र्यांच्या कळपांना कंट्रोल केले नाहीतर व्हिएतनाम किंवा कोरीयात निर्यात केली जातील अशी श्वानप्रेमींना तंबी दिली तर भारतातील श्वानप्रेमी त्यांचे नियंत्रण मनावर घेऊन करतील असे वाटते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा 13/07/2019 - 16:36
आणि ह्या सगळ्यांत रस्त्यांवर कचरा, शिळे अन्न, प्लास्टिकच्या पिशव्या ( अजूनही, हो, हो, अजूनही) टाकून भटक्या प्राण्यांना ते खायची आणि पर्यायाने माणूस प्राण्याशी लगट करायची सवय लावणारे माणूस प्राणी सुद्धा. मग एखाद्या दिवशी पिंपभर विष घेउन >> मी काय म्हणतेय, इतक्या पापाचे धनी होण्यापेक्षा हे असे कचरा रस्त्यावर फेकणार्या, धान्य रस्त्यावर फेकणार्या माणूस प्राण्यांना वेताच्या छडीने चोपता का? विष घालण्यापेक्षा बरे ना? पैबुवा, आगे बढोच! बाप्पू का

In reply to by यशोधरा

नाखु 13/07/2019 - 17:36
मलाही देणे महीनाभर दोन्ही वेळा भोजन करता येईल ईतकी शंभरेक कुत्री आहेत, शिवाय बिबट्या सुद्धा धष्टपुष्ट होईल. मांजरे नेहमी मालकांच्या घरात सोडून इतरत्र हगणदारी करतात हा गेल्या दहा-बारा वर्षांत अनुभव घेतला आहे

इरामयी 13/07/2019 - 16:15
आपल्या सर्व प्रतिसादांचा आणि मतांचा आदर आहे. आणि आपण करत असलेले विचार चुकीचेही नाहीत. कुत्रे रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या कारणाने आवाज करतात. १. जर त्यांना कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ते भुंकून भुंकून आसमंत डोक्यावर घेतात. अश्या वेळी ते आजूबाजूच्या कॉलनीतल्या सुरक्षारक्षकांनाही सजग करतात. कुत्रे खूप भुंकायला लागले की सुरक्षारक्षक हमखास मामला काय आहे हे पहायला जागेवरून उठून बघतात. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाला ही मदतच मिळते. २. इतकंच काय, बरेच ठिकाणी सुरक्षारक्षक कुत्र्यांना उचलून दूर नेवून टाकण्याच्या मोहीमेला विरोध करतात कारण कुत्र्यांची त्यांना मदत होते. २. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात. ३. कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं. ४. कुत्र्यांमुळे झोपमोड होते हे शक्य आहे. काही लोकांना तो जास्त प्रमाणातही होऊ शकतो. परंतु जेव्हा माणूस आवाज करतो (अजान, गणेशोत्सव, गोविंदा, नवरात्र, शेजारच्या घरातले आवाजी स्पीकर, इ.) तेव्हा अशी ठिसूळ झोप असणाऱ्या व्यक्ती काय करतात? ५. कृपया याला जस्टीफिकेशन म्हणू नये. जर इतर वेळी माणसं स्वतःची सहनशीलता वाढवू शकतात तर मग कुत्र्यांच्या आवाजाबाबतही तोच प्रयत्न का बरं करता नाही येणार? कठीण असेल पण नक्की जमेल. ६. कुत्र्यांमुळे अपघात होतात हे पूर्णपणे मान्य परंतु म्हणून समस्त श्वानवर्गाला त्यासाठी का बरं दोषी मानावं? ७. मानवाने संपूर्ण पृथ्वीवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आणि एक एक करत जमिनीचे भाग काबीज करत समस्त चतुष्पाद वर्गाच्या वाट्याला खूपच कमी जमीन शिल्लक ठेवली आहे. अश्या वेळी चतुष्पाद प्राण्यांनी कुठे रहायचं? प्रणयाराधन कुठे करायचं, आणि स्वतःच्या निसर्गाने बहाल केलेल्या क्षमतांचा वापर कुठे बरं करायचा? आपण सर्वच जण या पृथ्वीवरचे सहनिवासी आहोत हे आपण समजून घेतलं तर कुत्र्यांच्या भुंकण्याचा, त्यांच्या गायनाचा, त्यांच्या अपघातप्रवण वर्तनाचा, एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला कमी त्रास होईल. कारण ते अस्तित्व आपण मनापासून स्विकारलेलं असेल.

In reply to by इरामयी

माहितगार 13/07/2019 - 17:00
उपरोक्त प्रतिसादातील सबंध इमला एका चुकीचे समर्थन दुसर्‍या चुकीने करण्याच्या प्रकारातील नाही ना अशी साधार शंका वाटते. १) माणसांची लोकसंख्या वाढल्यामुळे जसे ढेकुण झुरळांच्या लोकसंख्या वृद्धीचे समर्थन होत नाही तसे कुत्र्यांच्याही लोकसंख्यावाढीचे समर्थन होत नसावे. कुत्र्यांची लोकसंख्या जंगलात आणि व्हिएतनाम मध्ये वाढत नाही कारण प्रत्येक पशु दुसर्‍या पशुस खातो हा नियम लागू पडतो. मानवीवस्तीत कुत्र्यांना पुरवले जाणारे संरक्षण कृत्रिम आहे, जे ऑदरवाईज माणसांना उपलब्ध असते. माणसांची लोक्संख्या कमी करण्याची समस्या आहे ती वेगळी आहे , कुत्र्यांची लोक्संख्या कमी करण्याची समस्या वेगळी आहे एका चुकीचे दुसर्‍या सुकीने समर्थन साशंकीत आणि अनाकलनीय आहे. २) त्यांच्या अपघातप्रवण वर्तनाचा, एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला कमी त्रास होईल हे व्याख्यान ज्यांचे प्रियजन अपघातात दगावले आहेत त्यांना देऊन त्यांची किती प्रमाणपत्रे गोळा करता येऊ शकतील ?
३) अश्या वेळी चतुष्पाद प्राण्यांनी कुठे रहायचं? प्रणयाराधन कुठे करायचं, आणि स्वतःच्या निसर्गाने बहाल केलेल्या क्षमतांचा वापर कुठे बरं करायचा?
एखाद्या प्रदेशाचे वाळवंट पडले जंगलात दुष्काळ पडला तर कितीही पाद प्राणी कुठे जातात ? माणसा शिवाय कोणता चतुष्पाद प्राणी स्वतःचे सोडून इतर प्राण्यांचे जीवन जपतो. माणसे आहात तर इतर प्राण्यांचे जिवन जपा पण माणसासारख्या माणसाला प्राधान्य न देता आपल्याच वंशीयांच्या जिवाला धोका पोहचवून कसले चतुष्पाद प्रेम आहे ते आमच्या तरी तर्क बुद्धीस अनाकलनीय आहे.
६. कुत्र्यांमुळे अपघात होतात हे पूर्णपणे मान्य परंतु म्हणून समस्त श्वानवर्गाला त्यासाठी का बरं दोषी मानावं?
श्वानवर्गाला नव्हे त्यांचे नियंत्रणाची जबाबदारी स्वतःच्या घरात न घेता बाहेरून दिखाऊ प्रेम करणार्‍या कुत्र्यांना हकनाक मोकाट सोडणार्‍या मानवी प्राण्यांनाच दोषी मानावे लागते (व्यक्तिशः घेऊ नये हि नम्र विनंती)
४. कुत्र्यांमुळे झोपमोड होते हे शक्य आहे. काही लोकांना तो जास्त प्रमाणातही होऊ शकतो. परंतु जेव्हा माणूस आवाज करतो (अजान, गणेशोत्सव, गोविंदा, नवरात्र, शेजारच्या घरातले आवाजी स्पीकर, इ.) तेव्हा अशी ठिसूळ झोप असणाऱ्या व्यक्ती काय करतात? ५. कृपया याला जस्टीफिकेशन म्हणू नये. जर इतर वेळी माणसं स्वतःची सहनशीलता वाढवू शकतात तर मग कुत्र्यांच्या आवाजाबाबतही तोच प्रयत्न का बरं करता नाही येणार? कठीण असेल पण नक्की जमेल.
चक्क एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणयचा प्रयत्न आहे. सर्व ध्वनी प्रदुषणास जसा प्रतिबंध असावा तसा श्वान ध्वनी प्रदुषणासही प्रतिबंध असावा. कुत्रा प्रेमिंनी जाड काचेच्या बंद घरात कुत्र्यांचे आणि बाकी ध्वनी प्रदुषण करत ध्वनीशांतीचा आनंद जरुर घ्यावा. ज्यांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास नको आहे त्यांच्यावर अन्याय करू नये
३. कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.
श्वानप्रेमींच्या काचेने बंद घरात करु देत केवढे हवेते प्रणय राधन . त्यांच्या प्रणय राधनाने शांत झोप घेऊ इच्छिणार्‍यांच्या झोपा का मोडाव्यात ?
१. जर त्यांना कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ते भुंकून भुंकून आसमंत डोक्यावर घेतात. अश्या वेळी ते आजूबाजूच्या कॉलनीतल्या सुरक्षारक्षकांनाही सजग करतात. कुत्रे खूप भुंकायला लागले की सुरक्षारक्षक हमखास मामला काय आहे हे पहायला जागेवरून उठून बघतात. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाला ही मदतच मिळते. २. इतकंच काय, बरेच ठिकाणी सुरक्षारक्षक कुत्र्यांना उचलून दूर नेवून टाकण्याच्या मोहीमेला विरोध करतात कारण कुत्र्यांची त्यांना मदत होते. २. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.
चोरांचा प्रतिरोध करु शकणारी प्रशिक्षीत कुत्री आणि अप्रशिक्षीत भटकी कुत्री यात जमिन असमानचे अंतर कल्पना असूनही मांडायचे म्हणून दिशाभूल करणारे तर्क मांडण्यातला पॉईंट अपनी समझ के बाहर आहे. बंगल्यांच्या सुरक्षा रक्षकांना गरज असल्यास प्रशिक्षीत कुत्रि पाळता येतात श्वानप्रेमी साठी झवी तर वेगळी अपार्टमेंट आणि कॉलन्या उभाराव्यात ज्यांना असले काही प्रेम होणे शक्य नाही त्यांच्यावर जबरदस्ती करु नये. आजकाल गेटेड अपार्टमेंटमध्ये आपसूक सेक्युरीटी अधिक वाटल्यास बरीच इलेक्ट्रॉनिक गॅजट सुरक्षेसाठी उपलब्ध असतात उगाचच कुत्र्यांच्या प्रणयरधनासाठी स्वतःची झोप खराब करण्याची जबरदस्ती सहन करण्याचे कारण समजणे अस्मादिकास तरी कठीण जाते.

In reply to by इरामयी

बाप्पू 13/07/2019 - 20:04
पुन्हा तेच.. पहिले पाढे पंचावन्न..
२. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.
तुम्ही तुमच्या सोसायटी च्या बाहेरच जग कधी पाहिलेय कि नाही अशी मला आता शंका येऊ लागलीये.. पुण्यात नेमके किती भटके कुत्रे आहेत याची थोडी तरी माहिती आपणास आहे का? आमची गल्ली मुख्य रस्त्यापासून 400 मिटर आतपर्यंत आहे. मेन रोड ते गल्ली संपण्याचा पॉईंट या 400 मिटर मध्ये जवळपास 14-15 लहान मोठी भटकी कुत्री आहेत... हे प्रमाण असेल तर पूर्ण पुण्यात काय परस्थिती असेल याचा अंदाजच केलेला बरा.. आणि फाल्स पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह सिग्नल समजून घ्यायला कोणता कोर्स करतात तुमच्या इथले सुरक्षा रक्षक??? कायच्या काय तर्क..
कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.
आमच्या घराच्या मागे थोडीशी मोकळी जागा आहे तिथे त्यांचे हे "प्रणयाराधन " रोज च चालू असतें. एकदा सुरु झाले कि 2-3 तास काय संपत नाही.. च्यायला यांची होते मजा. आणि आम्हाला बिन काय करता सजा.. कित्येक वेळेला रात्री बेरात्री उठून यांना हाकलत बसावे लागते.. आपली हरकत नसेल तर हा 14-15 कुत्र्यांचा स्टॉक तुमच्या सोसायटी त घेऊन जाल का.. नाही... तेवढीच तुमच्या सुरक्षा रक्षकांना मदत..

नाखु 13/07/2019 - 17:42
आमच्याच घरी चोर आले तेंव्हा ही भटकी कुत्री अगदी चूपचाप होती आणि पोलिसांनी सांगितले की ती या चोरांवर भुंकत नाहीत. का ते चोर, कुत्री आणि पोलिस जाणे पण आम्हाला हा अनुभव आला खरा आता चोरांनी कुत्तासायकालॉजीचा अभ्यास केला असावा असा अंदाज आहे. कुठल्याही प्राण्याचे कोडकौतुक (आपलं लेकरांसकट) आपल्या घरीच करावे आणि इतरांना उपद्रव होउ नये म्हणून खबरदारी घ्यावी या मताचा पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

चौकटराजा 13/07/2019 - 19:04
माझ्या लहानपणी म्हणजे १९६० चे सुमारास आज इतकी भटकी कुत्री नक्कीच नव्हती. एकूण कुत्र्यानी देवाला आर्टिकल १५ सारखे काहीतरी दाखवून आम्ही देखील पृथिवीचे मालक आहोत हे सांगितले असावे. आता पाळीव कुत्र्यानी सर्व सरकारी नियम पाळायाचे भटक्यांनी मात्र सिग्नल ओलांडून जायचे असे झाले आहे. सर्व भटकी कुत्री ही ,महापालिकेनी पाळलेली कुत्री आहेत व प्राणीप्रेमींनी पाळलेली आहेत असा कायदा करून ती प्राणिप्रेमीच्या बाल्कनीत राहातील वा सरकारी पाहुणे होतील असे काहीतरी झाले पाहिजे . सध्या कुत्र्यानी अचानक लीचिंग करून माणसाचे बळी घेतल्याच्याही घटना अशक्य नाहीत .आज कुत्र्यानी सुरुवात होते आहे उद्या व्याघ्रप्रेमी ही वाघांनी चौका चौकात लोकांवर हल्ले केले तरी चालतील असे म्हणू लागतील . प्राणी प्रेमींनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन आपलया पगारातून त्यांचे संगोपन जरूर करावे उगीच उंटावरून शेळी हाकण्याचे स्वात्रंत्र्य कुणालाली नसले पाहिजे . बाकी इतका इंटॉलरन्स कुत्र्याच्या का आला असावा .... ? माणसाची कुसंगत त्याला लागली नसेल ना ... ?

Rajesh188 13/07/2019 - 21:01
मी दोन पारशी मुली बागितल्या गिरगाव चौपाटी वर खूप त्यांच्या कुत्र्या ना फिरवताना . पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या . असेच वागणे सर्व कुत्रा मालकांच असले पाहिजे . जे नोकर ठेवतात कुत्री सांभाळल्या साठी त्या नोकरांना सुद्धा समज दिली पाहिजे . नाहीतर कडक fine लावणे संडास केली की १००० रुपये अश्या पद्धतीने . मुक्या प्राण्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही . भटकी कुत्री म्हणजे ज्यांचे कोण्ही मालक नाही त्यांचे प्रजनन होवू नये म्हणून काळजी घेता येईल आणि संख्या नियंत्रणात येईल . ह्याला कोण्ही विरोध करणार नाही . ग्रामीण भागात कुत्रा हा माणसाचा खरा मित्र असतो आणि त्याचा त्रास कोणाला होत नाही तर कुत्रा प्रेमी लोकांनी फंड जमा करून ग्रामीण भागात वाटावा .

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2019 - 20:13
पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . कुत्र्याने घाण केली तर ५०० रुपये भरावे लागतील म्हणून प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज उगाच नको त्यांचे कौतुक करू नका https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/pick-up-pets-poop-or-pay-rs-500-fine-bmc-tells-sobo-residents/articleshow/64456243.cms

In reply to by Rajesh188

पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या . सद्या आपल्या सामाजिक भानाच्या व जबाबदारीच्या कल्पना इतक्या खालच्या पातळीवर गेल्या आहेत की, "सर्वसामान्य प्रतिचे सामाजिक कर्तव्य (उदा : आपल्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी केलेली घाण साफ करणे आपली स्वतःचीच जबाबदारी आहे हे मानणे)" केले तरी त्याचे कौतुक करण्याच्या मनःस्थितीत आपण गेलेलो आहोत. हे इतर बाबतीतही सहजपणे दिसते... उदा : नोकरीला रोज वेळेवर येणार्‍या कर्मचार्‍याचा सत्कार केला जातो. त्यावेळेस, हे सहज विसरले जाते की... (अ) नोकरीत वेळेवर येणे ही कर्मचार्‍याची शून्य स्तराची जबाबदारी असते आणि (आ) नोकरीच्या मुलाखतीत सर्व कर्मचार्‍यांनी ती जबाबदारी इमाने इतबारे पाळण्याचे उघड अथवा गृहीत वचन दिलेले असते. म्हणजे, नोकरीची वेळ पाळणे ही सर्वमान्य/सामान्य गोष्ट झाली आणि वेळ पाळली तर उत्तम कार्यक्षमता दाखवली असे होते, नाही का?!

Rajesh188 13/07/2019 - 21:04
भटकी माणसे म्हणजे बेवारस त्यांची अवस्था आणि बेवारस कुत्री काय फरक आहे दोघात मिळेल ते खाणे आणि मिळेल तिथे झोपणे . माणसाची माणसाला kiv येत नाही तिथे कुत्र्यांची कशी येईल

In reply to by Rajesh188

nishapari 13/07/2019 - 22:15
पण कुत्र्यांची येते ना बऱ्याच जणांना .. तोच तर मूळ पोस्ट काही समस्या ही आणि त्याच्याशी सहमत इतर प्रतिक्रिया मांडलेल्यांचा मुद्दा आहे . किलोभर पार्ले जी घेऊन कुत्र्यांच्या शोधात फिरणे वगैरे ... खरं तर कोणाची कीव येणे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे ... कोणाचं मन पोराला घेऊन भीक मागणारी भिकारीण पाहून द्रवेल तर कोणाचं भुकेने भुंकणारा कुत्रा पाहून ... कोणाचं यातल्या एकाच प्रसंगी द्रवेल दुसऱ्यासाठी नाही तर कोणाचं दोन्ही प्रसंगी द्रवेल ... तर काहींना दोन्हीनी काही फरक पडणार नाही ...

nishapari 13/07/2019 - 21:43
मला कुत्री आवडत असून आणि भटक्या कुत्र्यांची दया येत असून सुध्दा इरामयी ताईंची पोस्ट आणि त्यावर त्यांनी समर्थनार्थ मानलेले मुद्दे पोकळ , अव्यवहारी वाटले ... पोट खपाटीला गेलेली कुत्री पाहिली आणि खाण्याची काही वस्तू जवळ असेल किंवा हॉटेल जवळ असेल तर पाव वगैरे घेऊन मी काही वेळा घातले आहेत .. खूप नाही 10 - 12 वेळा फार तर... शहरात राहत नाही त्यामुळे आमच्या इथे त्यांचं प्रमाण फार नाही . पण ताईंनी सांगितलेले उपाय अव्यवहारी वाटतात ... मुळातच कुत्र्यांचा त्रास होणारे आणि त्यांचा राग येणारे लोक ते उपाय का म्हणून करतील ? माणसाने पृथ्वीवरची जास्त जागा काबीज केली आणि त्यामुळे बऱ्याच प्राण्यांचं घर नष्ट झालं हे सत्य आहे , पण ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही . सहनिवासी म्हणून वाघ , सिंह , कोल्हे , लांडगे आपल्याबरोबर राहू शकत नाहीत तसेच कुत्रे आणि मांजरं सुद्धा जास्त संख्या झाली तर राहू शकत नाहीत ... गोंडस आणि माणसाळणारे , वाघ - बिबट्या सारखा हल्ला वगैरे न करणारे प्राणी म्हणून कुत्री मांजरांवर माणसं माया उधळतात .. पण त्यांची संख्या जी वाढत आहे ती सगळी सुखाने राहू शकत नाही ... कुत्र्यांमुळे माणसांना होणाऱ्या त्रासापेक्षा अर्धपोटी असलेली कुत्री , पावसापाण्यात निवारा नसलेली , रस्त्यावर स्टॉल्स वगैरे वर खाणाऱ्या लोकांकडे आशाळभूत नजरेने बघणारी कुत्री त्यांना हडतुड करून हाकलून लावणारी माणसं कुत्री - मांजरं यांची सतत वाढणारी पिलावळ आणि त्यांचे होणारे हाल बघून मला वाटतं सरकारने अजिबात वेदना न होता इन्स्टंट मरण देणारं विष घालून या सगळ्यांना मारलं तर ती खरी भूतदया होईल . कुणी लोकांनीही सायनाईड किंवा तत्सम तात्काळ मरण देणारं विष घालून मारलं तर तो खरा उपकारच होईल त्यांच्यावर . पण ते धाडस होत नाही लोकांचं , पापाची भीतीही असते कदाचित .. कितीही त्रास होत असला तरी असलं कर्म आपल्या डोक्यावर घ्यायला धजावत नाहीत लोकं ... शिवाय तसं विनावेदना मरण देणारं विष अस्तित्वात आहे का नाही माहीत नाही ... झोपेच्या औषधाचा स्ट्रॉंग डोस - झोपेतच मृत्यू देईल असा कदाचित असला तर उपयोगी ठरेल . पण जोवर ती आहेत तोवर एकतर दुर्लक्ष किंवा शक्य तेवढ्या दयेने त्यांना वागवणं हेच मार्ग उत्तम आहेत ... दया म्हणजे येता जाता खाऊ घालणं नाही पण निदान मारहाण करू नये , विनाकारण दगड मारून राग काढू नये .... गाभण किंवा पिलावळ असलेल्या कुत्रीला , हडकलेल्या कुत्र्या - मांजरांना , पिलांना शक्य असेल तर खाऊ घालावं , हेल्दी आणि माजलेल्यांना घालायची गरज नाही .... किमान दुर्लक्ष करावं , हडतुड दगड मारून दुखवू नये असं मला वाटतं ... मीपण बहुतेक इरामयी ताईंसारखाच अव्यवहारी सल्ला दिला आहे असं वाटतं ... पण थोडंस प्रेमाने , थोडंस सहानुभूतीने , थोडंस त्यांच्या जागी क्षणभर स्वतःला ठेवून पाहिलं तर एवढा जो मनस्ताप होतो त्यातला थोडासा तरी कमी होईल .... अत्यंत क्रोध किंवा रागाचा उपाय अत्यंत करुणा आहे असं कुठेतरी ऐकलं आहे .... त्यांच्यासाठी म्हणून नव्हे तर स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी हा उपाय करून बघावा .. माझ्यासाठी तरी तो उपयोगी ठरला आहे नेहमीच ....

Rajesh188 13/07/2019 - 22:12
मी रोज बघतो . निर्जन ,बेसहरा,कोणतीच मालमत्ता नसणारे किती हलाखीत जगतात ..ना अन्न , ना झोपायला जागा, माणूस असून माणूस त्यांचा तिरस्कार करतो . कुत्रा तर प्राणी आहे .. मला कधी हा विचार येतो प्रवासात पँट मध्ये शी केलेला भिकारी आपल्या जवळ येतो तेव्हा आपण लांब पळतो . पण जेव्हा अपघातात आपण जखमी होतो आणि पँट मध्ये शी करणारा भिकारी आपल्याला वाचवत असेल तर त्याची आपल्याला बिलकुल किळस वाटत नाही. . हा मानवी स्वभाव आहे

Rajesh188 13/07/2019 - 22:31
मी नेहमी प्रवासात डोळे उघडे ठेवतो आणि बेवारस भिकारी लोकांना विचार करून अन्न ग्रहण करण्यासाठी मदत करतो . वडापाव असेल किंवा समोसा खरेदी करून देतो .. भिकारी पण duplicate असतात त्या मुळे सांभाळणं गरजेचं .. कुत्रा हा प्राणी आणि कबुतर हा पक्षी शहरात नसावा असे माझे मत आहे

In reply to by Rajesh188

nishapari 13/07/2019 - 22:43
बेवारस भिकारी लोकांना विचार करून अन्न ग्रहण करण्यासाठी मदत करतो . वडापाव असेल किंवा समोसा खरेदी करून देतो .. चांगलं काम करत आहात .. भुकेल्याच्या पोटात अन्न घालणं चांगलं कर्म आहे ...

जेम्स वांड 13/07/2019 - 23:08
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू 13/07/2019 - 23:12
एकाच विषयावर प्रो आणि अँटी असे धागे आज वाचनात आले. माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर देत आहे. लहानपणापासून मला कुत्रे खूप आवडत होते. त्या आवडीपायी स्वतःच्या पायावर उभे झाल्यावर आठ वर्षांपूर्वी मि लॅब्रेडोर जातीचे, एक महिन्याचे मादी पिल्लू खरेदी केले होते. बायकोच्या सुचवणीने (आणि मला पण आवडल्याने) तिचे नाव जिंजर असे ठेवले होते. एकतर कुत्रा या घरात राहील किंवा तू हे वाक्य मला लहानपणापासून ऐकवणाऱ्या माझ्या माता पित्यांनाही काही तासांतच तिचा लळा लागला होता. वेळच्या वेळी तिला खाऊ पिऊ घालणे, तिला अंघोळ घालणे, तिची हगणी मुतणी साफ करणे, फिरायला घेऊन जाणे असे सगळे अगदी कौतुकाने चालू होते. पहिल्या महिन्यातच घरातील अनेक किमती वस्तूंची पाडून,फाडून, फोडून, चावून वाट लाऊन झाल्यावर आपल्या सतत काहीतरी चावण्यासाठी शिवशिवणाऱ्या दातांनी तिने आमच्या घरातल्या सर्व मंडळीना म्हणजे मि, बायको, आई आणि वडील अशा सर्वांना चावून घेतले. व्हेट कडून तिला इंजेक्शन्स देऊन आणली होती तरी फॅमीली डॉक्टरने सर्वांना रेबीज विरोधक इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. प्रती माणशी दंडावर ५०० रुपयांची ५ इंजेक्शन्स असा ५०० X ५ = २५०० पक्षी २५०० X ४ =१०,००० रुपये असा एकंदरीत खर्च आला जो तिच्या खरेदी मूल्यापेक्षा बराच जास्त होता. बरेतर बरे त्यावेळी पूर्वीसारखी बेंबीच्या सभोवताली पोटाची जाळी करणारी १४ इंजेक्शने घ्यावी लागली नाहीत, नाहीतर जिंजर बरोबर मला सुद्धा त्याच दिवशी बेघर व्हायला लागले असते. दिवसामाजी जिंजरची घरी आल्या गेल्या लहान, मोठ्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या गुप्तांगाचा वास घेऊन, पुढचे दोन पाय त्यांच्या अंगावर टाकून समोरच्याच्या उंची नुसार छाती, पोट, मांडी,गुढगे, नडगीवर त्तिच्या नखांचे ओरखडे उमटवण्या पासून बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर कारच्या सीट्स फाडण्या पर्यंत प्रगती होत होती. आपल्या पिल्लाचे कौतुक या खात्यात सगळे काही माफ होते. भावनिक गुंतवणूक जी झाली होती तिच्यात! माझ्या श्वान प्रेमाची कहाणी इथे संपते, मि (पाळीव असोत कि भटके) श्वानद्वेषी कसा झालो हे अँटी धाग्यावर सांगतो....

मित्रहो 13/07/2019 - 23:46
आमच्या लहाणपणी आमच्या वाड्यात सतत कुत्री असत. त्यामुळे कधी कुत्र्यांची भिती वाटली नाही. अगदी डोळे न उघडलेल्या पिलाला सुद्धा आम्ही सहज हात लावत असू आणि ती कुत्री कधीही आमच्यावर भुंकत नव्हती. आम्हा मुलांना तरी कधी त्रास झाला नाही. इतरांना काय त्रास व्हायचे माहित नाही पण विष देउन काही कुत्री मारल्या गेली. काहींना तर विष दिल्यावर आम्ही मुलांनीच गवत खायला लावून उलटी करायला लावली आणि ते वाचले. वाडा सुटल्यावर कुत्र्यांशी संबंध सुटला. नंतर आमच्या घरी असाच एक भटका कुत्रा यायचा आम्ही त्याला खायला द्यायचो. त्याचा खरच आधार होता. तो रात्रभर घर राखायचा घऱात. शिकत असताना मी ज्यांच्याकडे राहायचो त्यांचा कुत्रा त्या भागात प्रचंड प्रसिद्ध होता. आम्ही पता सुद्धा कुत्रेवाल घर असाच द्यायचो. कोणाची हिंमत नव्हती त्या घराकडे भटकायची. सुरवातीला दोन दिवस तो आमच्यावर भुंकला पण नंतर मस्त मैत्री झाली होती. सकाळी त्याच्यासोबत फिरायला जायचो. असे जरी असले तरी रस्त्यावरची अनोळखी भटकी कुत्री दिसली की भिती वाटते. सायकलींगला जाताना सकाळी उजाडायच्या आत त्यांना जास्त जोर असतो. मागे धावतात. कुत्र्यांच्या त्रासापेपेक्षा वाइट वाटते ते त्या कुत्र्यांची अवस्था बघितल्यावर. महिन्यात आठ ते दहा दिवस सायकलींगला जात असलो तर कुत्र्याचा त्रास फारच झाला तर महिन्यातून एक दिवस . परंतु महिन्यातून चार ते पाच वेळा सकाळी कुत्रा गाडीखाली येउन मेलेला दिसतो. त्याचे फार वाइट वाटते. गाडीवाल्याचाच दोष आहे असे नाही म्हणणार कारण कुत्रे देखील वेड्यासारखा रस्ता क्रॉस करतात आणि गाडीखाली येतात. मागे वाचले होते एका व्यक्तीने उपाय सांगितला होता कि मी सर्व कुत्र्यांना गावाबाहेर घेउन जातो. त्यांचे पालन पोषण करतो. त्याचा खर्च सरकारने द्यावा. त्यांचे कुंटुब नियोजन करणार म्हणजे हळूहळू भटकी कुत्री समाप्त होणार. दुसरे एक भयानक चित्र सुद्धा आहे. आजतरी ते अपवादच आहे पण आठ दहा कुत्र्यांनी टोळक करुन पाच सहा वर्षाच्या मुलांचा जीव घेतल्याच्या तुरळक घटना सुद्धा घडल्या आहेत.

Rajesh188 13/07/2019 - 23:49
मी जेव्हा१५/१६ वर्षाचा होतो तेव्हा आमच्या कडे कुत्रा होता गावी . पांढरा आणि ब्लॅक रंगाचे स्पॉट असणारा . शेतात रात्री पाणी देण्यासाठी जाताना तो बरोबर असायचा . आणि पुढे चालायचा वाढलेल्या गवता मधून १० फीट चालून परत यायचा रस्ता धोकादायक नाही ह्याची ती सूचना असायची. शेतात पाणी देताना तो सोबत असायचा रक्षका सारखा . शेवटच्या क्षणी त्याला काय झालं माहीत नाही त्यांनी अन्न वर्जं केले . आणि तो पिसळल आहे असा निष्कर्ष सर्वांचा . डॉक्टर दाखवले तो वाचणार नव्हता पण पिसाळला आहे असे सर्वांचे मत. त्या क्षणी सुधा तो मला olkhyacha. त्याच्या अंगावर हात फिरवणे अगदी तोंड उघडून ठेवले हाताने तरी विरोध नाही . किती प्रामाणिक प्राणी . पण city मध्ये प्रश्न निर्माण होतात ..त्यांचे पण हाल होतात आणि मानवाचे पण Suvarnymadhya साधावा . पण त्या प्रामाणिक प्राण्याचा द्वेष करू नका

Rajesh188 14/07/2019 - 00:29
खुनी हल्ला झाला तर तुमचा जिवलग मित्र सुधा पळून जाईल पण तुम्ही प्रेम दिलेला कुत्रा पळून जाणार नाही प्रतिकार करेल

डॉ समीर कुलकर्णी यांची गोष्ट एका धर्मांतराची हा अनुभव मधील लेख यावर फार सुंदर आहे. खाली लिंक देतो आहे. https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7ISUhKLUhNT3pzTGI0MWd6Z252UXQ5RkM2YlZj

तसेच डॉ अभय बंग यांचा अनुभव दिवाळी अंक 2017 मधील द्वंद्व ही कथा एका श्वान द्वेषावर आधारित आहे. या कथेचा हिरो आहे भटका कुत्रा. ही कथाही सुंदर आहे. लिंक https://drive.google.com/open?id=15XYqYQLM9JNQ_qJEzIlM3ARzL57532Yr

In reply to by प्रकाश घाटपांडे

विनिता००२ 15/07/2019 - 11:48
कथा छान आहे, पण लेखकाला होणारा त्रास पण खरा आहे. भटक्या कुत्र्यांवरुन आठवले. नासिकला आमच्या कॉलनीत अचानक एक नवीन कुत्रा आला. कुठुन आला कोण जाणे! सोनेरी रंगाचा, केसाळ, दिसायला रुबाबदार...त्याचे नाव काय होते माहीत नाही, माझी धाकटी बहीण जी अजून बाळच होती. बोबडे बोलत रोज त्याला पोळी द्यायची. ती त्याला राजा म्हणायची, म्हणून आम्ही पण !! :) खायला देतात कळल्यावर तो बरोबर रोज संध्याकाळी सात वाजता दारात येवून उभा रहायचा. ना भुंकायचा, ना ओरडायचा! फक्त शांतपणे दारासमोर उभा रहायचा. हे लक्षात आल्यावर आम्हीच वेळ लक्षात ठेवून त्याला खायला द्यायचो. नंतर तो अचानक यायचा बंद झाला. मेला की कोणी नेला माहीत नाही! पण अजून तो आठवतो. फार गुणी होता. तो भटका नसावा. असा कधी भुंकला नाही, पण कचरा गोळा करणारे, उगीचच फिरणारे दिसले की कान उभारुन सावध व्हायचा, भुंकायचा.

इरामयी 14/07/2019 - 18:08
१.
जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील. >> तुमच्या मागे लागायला हवेत, तेव्हा घाबरु नका, त्यांना हा लेख वाचून दाखवा :)
हा प्रतिसाद माझ्या स्वतःबाबत असल्याने त्याचं उत्तर देत आहे. यात मी बरोबर किंवा आपण चूक असा कृपया अर्थ काढू नये. तसा मला अभिप्रेत नाही. आपल्या भावनांचा आणि मतांचा आदर आहे. सर्वांनी माझ्याप्रमाणेच वागावं असा हट्ट किंवा आग्रहसुद्धा नाही. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांवरून , विचार/भावनांनुसार वर्तन करत असतं, आणि त्यामुळे प्रत्येकाचा काही दृष्टीकोण असतो आणि तो प्रत्येकाचाच बरोबर असू शकतो. तसंच कोण बरोबर अथवा कोण चूक असं काही म्हणता येऊ शकेल असं मला वाटत नाही.... : उत्तर आहे, हो. नवीन परिसरात गेल्यावर बरेचदा माझ्या मागे भटकी कुत्री लागली आहेत. लहानपणी खूप भिती वाटत असे परन्तु हळूहळू भिती कमी होत गेली. भटक्या कुत्र्यांच्या पाठी लागण्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही किंवा तो (आपल्या हालचालींतून चेहेर्‍यावरच्या भावनांतून) त्यांना जाणवू दिला नाही तर साधारणपणे त्याचा आपल्याला त्रास होत नाही. २. एक प्रतिसाद यावर असाही येऊ शकतो, तुम्हाला कुत्रा चावेल तेव्हा कळेल. याचं उत्तर आहे, माझ्या प्राणीप्रेमामुळे (किंवा त्याच्या वेडामुळे म्हणा हवंतर) मला आजवर मांजर, गाय, म्हैस, माकड, बकरी असे अनेक प्राणी चावले आहेत. कुत्रे तर अनेक वेळा (आकडा दिला तर खोटं वाटेल) चावले आहेत. ३. अजून एक प्रतिसाद असा आहे की मला माझ्या कॉलनीच्या बाहेरचं जग माहीत नाही. माझा अनुभव कदाचित पुरेसा नसेलही आणि त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर असूही शकेल. परंतु आजवर माझं वास्तव्य नऊ ते दहा वेगवेगळ्या स्थानी झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांशी माझी आजवर मैत्रीच झाली आहे. आपल्या सर्वांच्या मतांचा आदर आहे. धन्यवाद!

गड्डा झब्बू 14/07/2019 - 19:15
आपली खिलाडूवृत्ती आवडली इरामयी! बरोबर बोलला आहात, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात, कित्येकदा एखाद्या व्यक्तीचे काही विचार/मते पटतात, पण काही बाबतीत मतभिन्नता असू शकते. एखाद्याचे एखादे मत किंवा विचार पटल्याने त्याला मित्रपक्षात टाकणे किंवा न पटल्याने शत्रुपक्षात टाकणे हे गैर आहे. काही जण आपले अनुभव सांगत असतात तर काही जण पूर्वग्रहाच्या आधारावर मते मांडतात. कुणाशीही तात्विक मतभेद असले तरी ते तेवढ्या पुरते ठेऊन पुढची वाटचाल खिलाडूवृत्तीने करणे हेच योग्य.

श्या ! प्रतिसाद शंभरी व्हायच्या आतच आयुध टाकली दोन्ही पक्षांनी ?? अरे कमीत कमी ५० तरी ?? काय हे, पुर्वीचं मिपा राहिलं नाही. विशेष म्हणजे भु भु चा धागा असून गवि कटाक्षाने दूर राहिले. आता उरलो फक्त वाचनापुरता असले काही नाही ना :)

जॉनविक्क 14/07/2019 - 23:05
दिवसातून एकदा तरी मी तुनळीवर कुत्र्यांचे, वाघ, सिंह, मांजरी यांचे मजेशीर, भावनोक्तट व्हिडीओ आवडीने पाहतो. लाब्राडोर कुत्रा उत्कृष्ठ ट्रेन करण्याचा अनुभवही आहे(पेपर उचलून हातात आणून देणे, उठ बस म्हटल्यावर उठबस करणे, शेखहॅन्ड करणे, निर्देशित केलेली वस्तू तोंडात पकडून आणून देणे वगैरे, वगैरे...) हे सर्व असूनही एकदा रस्त्यावरील कुत्रा त्यालाच खायला घालताना अनपेक्षितपणे कडकडून चावल्याने डाव्या हातातून भळाभळा रक्त वाहिले आहे, ज्यावर आत्मविश्वास दुर्दम्य असल्याने हायड्रोजन पॅराकसोईडने जखम धुऊन काढणे यापलीकडे उपचारही घेतले नाहीत पण या अनुभवाने सामान्य व्यक्तींचा श्वानप्रजातीबद्दल असलेला भीतीचा भावही आता समजू शकतो त्यामुळे मी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त हवाच हे प्रांजळपणे कबूल करतो.

बाप्पू 19/07/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

जालिम लोशन 12/07/2019 - 23:28
हो मी पण बर्‍याच वेळा असे प्रयोग केलेत. कुत्रामागे भुंकत यायला लागला कि एकदम खाली बसायचे कुत्री लांब पळतात.

In reply to by जालिम लोशन

विनिता००२ 13/07/2019 - 15:51
कुत्रामागे भुंकत यायला लागला कि एकदम खाली बसायचे कुत्री लांब पळतात. >> तुमची ही युक्ती त्याला सवयीची झाली की एखादे दिवशी तो आणखी जवळ येईल. :)

ह्या जगात सगळ्यात स्वार्थी प्राणी म्हणजे माणूस.. त्यामुळे ज्या दिवशी माणूस पृथ्वी वरून नाहीसा होईल, तो सुदिन. ...हे माझं प्रामाणिक मत आहे. ....

In reply to by मुक्त विहारि

इरामयी 31/07/2019 - 15:21
प्रत्येकच प्राणी स्वार्थी असतो. अगदी प्रामाणिक म्हणवला जाणारा कुत्रा सुद्धा याला अपवाद नाही. जर दुसरा कोणताही प्राणी (कुत्रासुद्धा) मानवासारखाच उत्क्रांत / प्रगत होत गेला तर त्या प्राण्याच्यासुद्धा मानवासारख्याच स्वार्थी प्रवृत्ती दिसून येऊ शकतील.

ह्या जगात सगळ्यात स्वार्थी प्राणी म्हणजे माणूस.. त्यामुळे ज्या दिवशी माणूस पृथ्वी वरून नाहीसा होईल, तो सुदिन. ...हे माझं प्रामाणिक मत आहे. ....

हेमंतकुमार 13/07/2019 - 04:55
भटके कुत्रे आणि माणूस यांच्या सह-अस्तित्वात संघर्षांचं प्रमाण वाढू लागलं आहे. + 1

In reply to by प्रकाश घाटपांडे

माणसा-माणसातील सहास्तित्वातील संघर्षासाठी लोकसंख्यावाढीची गरज नाही. अगदी लहान लहान गटांच्या अंतर्गत संघर्ष करण्याची खासियत माणसामध्ये आहे. :)

सायनोफोबिया नावाचा प्रकार मानसशास्त्रात आहे. भुभु लोकांचे भय वाटणे. भयातून राग व रागातून द्वेष असे तो प्रवास असतो काही लोकांबाबत. माणसांचे जसे विविध प्रकार व पिंड असतात तसे भुभु लोकांचेही असत्तात. आपले बुद्धीमान सोयरे असे सुबोध जावडेकरांचे प्राणीजगतावर सुंदर पुस्तक आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

इरामयी 13/07/2019 - 12:00
भयातून राग व रागातून द्वेष
बरोबर. अज्ञानातून भय, भयातून राग, आणि रागातून त्वेष. जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील.

In reply to by इरामयी

विनिता००२ 13/07/2019 - 15:53
जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील. >> तुमच्या मागे लागायला हवेत, तेव्हा घाबरु नका, त्यांना हा लेख वाचून दाखवा :)

एकदा झोपडपट्टीत माझ्या गाडीमागे कुत्रा पिंडरी पकडायला धावत आला. मी अचानक गाडी थांबवून यु यु केले तो अनपेक्शित कृतीने इतका बधीर झाला की त्याचे डोळे चक्क चकणे झाले. मग मी जवळ बोलावल्यावर तो लांब पळू लागला बिचारा.

माहितगार 13/07/2019 - 15:15
रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

In reply to by माहितगार

गणामास्तर 15/07/2019 - 13:34
म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना तुमचा उपरोक्त विषयाचा मागोवा घेणारा कुठला धागा येऊन गेला नाहीये काय ?

भीमराव 13/07/2019 - 15:28
कुत्रा शिकारी प्राणी आहे, मारून खाणे त्याचा स्वभाव धर्म आहे, भटक्या कुत्र्यांचा घोळका असला तर एकट्या माणसावर हल्ला करायला कमी करणार नाहीत.

कुत्रे आणि कुत्रे प्रेमी, कबुतर आणि कबुतर प्रेमी, मांजरे आणि मार्जार प्रेमी यांनी सध्या पुण्यात नुसता उच्छाद मांडला आहे. सकाळी सकाळी दुकानातून किलोभर पारले जी विकत घेउन कुत्री शोधत फिरणारी मंडळी..... प्रातःविधी साठी (कुत्र्याच्या) एका हातात काठी आणि एका हातात कुत्र्याचा पट्टा घेउन रस्त्यावर भटकणारे श्वान मालक.....कुत्तरडे रस्त्यावर हागत असताना त्याच्याशी मोठ्या प्रेमाने गप्पा मारत उभे रहाणारे हे मालक लोक पुढे कचरा कुंडी जवळून मात्र नाकाला रुमाल लावुन "सो डर्टी" असे कुत्र्यालाच सांगत असतात. कबुतरांना किलो किलो धान्य घालणारे कबुप्रेमी पाहून तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते....सगळी कबुतरे पकडून यांच्या घरात नेउन सोडली पाहिजेत तोच प्रकार मांजरड्यांचा.. फार वैताग देतात ही मंडळी. आपण सामाजिक आरोग्याशी खेळतो आहोत याचे भान नसलेल्या या मंडळींचे काय करावे हे समजत नाही. अरे एवढे पशु प्रेम असेल तर गाय, म्हैस, बकरी किंवा कोंबड्या पाळा, काही तरी उपयुक्तता आहे त्यांची. कबुतराची अंडी खाता येत नाहीत की कुत्रीचे दुध पिता येत नाही. बिबट्या कुत्रे आणि कबुतरे दोघांनाही खातो असे ऐकून आहे. खात्री झाली की दोनचार बिबटे पाळायचा विचार आहे किंवा मग एखाद्या दिवशी पिंपभर विष घेउन पुण्यातल्या सगळ्या कबुंना आणि भुभुंना खायला देणार आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माहितगार 13/07/2019 - 16:22
श्वानप्रेमींनी भटक्या कुत्र्यांच्या कळपांना कंट्रोल केले नाहीतर व्हिएतनाम किंवा कोरीयात निर्यात केली जातील अशी श्वानप्रेमींना तंबी दिली तर भारतातील श्वानप्रेमी त्यांचे नियंत्रण मनावर घेऊन करतील असे वाटते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा 13/07/2019 - 16:36
आणि ह्या सगळ्यांत रस्त्यांवर कचरा, शिळे अन्न, प्लास्टिकच्या पिशव्या ( अजूनही, हो, हो, अजूनही) टाकून भटक्या प्राण्यांना ते खायची आणि पर्यायाने माणूस प्राण्याशी लगट करायची सवय लावणारे माणूस प्राणी सुद्धा. मग एखाद्या दिवशी पिंपभर विष घेउन >> मी काय म्हणतेय, इतक्या पापाचे धनी होण्यापेक्षा हे असे कचरा रस्त्यावर फेकणार्या, धान्य रस्त्यावर फेकणार्या माणूस प्राण्यांना वेताच्या छडीने चोपता का? विष घालण्यापेक्षा बरे ना? पैबुवा, आगे बढोच! बाप्पू का

In reply to by यशोधरा

नाखु 13/07/2019 - 17:36
मलाही देणे महीनाभर दोन्ही वेळा भोजन करता येईल ईतकी शंभरेक कुत्री आहेत, शिवाय बिबट्या सुद्धा धष्टपुष्ट होईल. मांजरे नेहमी मालकांच्या घरात सोडून इतरत्र हगणदारी करतात हा गेल्या दहा-बारा वर्षांत अनुभव घेतला आहे

इरामयी 13/07/2019 - 16:15
आपल्या सर्व प्रतिसादांचा आणि मतांचा आदर आहे. आणि आपण करत असलेले विचार चुकीचेही नाहीत. कुत्रे रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या कारणाने आवाज करतात. १. जर त्यांना कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ते भुंकून भुंकून आसमंत डोक्यावर घेतात. अश्या वेळी ते आजूबाजूच्या कॉलनीतल्या सुरक्षारक्षकांनाही सजग करतात. कुत्रे खूप भुंकायला लागले की सुरक्षारक्षक हमखास मामला काय आहे हे पहायला जागेवरून उठून बघतात. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाला ही मदतच मिळते. २. इतकंच काय, बरेच ठिकाणी सुरक्षारक्षक कुत्र्यांना उचलून दूर नेवून टाकण्याच्या मोहीमेला विरोध करतात कारण कुत्र्यांची त्यांना मदत होते. २. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात. ३. कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं. ४. कुत्र्यांमुळे झोपमोड होते हे शक्य आहे. काही लोकांना तो जास्त प्रमाणातही होऊ शकतो. परंतु जेव्हा माणूस आवाज करतो (अजान, गणेशोत्सव, गोविंदा, नवरात्र, शेजारच्या घरातले आवाजी स्पीकर, इ.) तेव्हा अशी ठिसूळ झोप असणाऱ्या व्यक्ती काय करतात? ५. कृपया याला जस्टीफिकेशन म्हणू नये. जर इतर वेळी माणसं स्वतःची सहनशीलता वाढवू शकतात तर मग कुत्र्यांच्या आवाजाबाबतही तोच प्रयत्न का बरं करता नाही येणार? कठीण असेल पण नक्की जमेल. ६. कुत्र्यांमुळे अपघात होतात हे पूर्णपणे मान्य परंतु म्हणून समस्त श्वानवर्गाला त्यासाठी का बरं दोषी मानावं? ७. मानवाने संपूर्ण पृथ्वीवर स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आणि एक एक करत जमिनीचे भाग काबीज करत समस्त चतुष्पाद वर्गाच्या वाट्याला खूपच कमी जमीन शिल्लक ठेवली आहे. अश्या वेळी चतुष्पाद प्राण्यांनी कुठे रहायचं? प्रणयाराधन कुठे करायचं, आणि स्वतःच्या निसर्गाने बहाल केलेल्या क्षमतांचा वापर कुठे बरं करायचा? आपण सर्वच जण या पृथ्वीवरचे सहनिवासी आहोत हे आपण समजून घेतलं तर कुत्र्यांच्या भुंकण्याचा, त्यांच्या गायनाचा, त्यांच्या अपघातप्रवण वर्तनाचा, एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला कमी त्रास होईल. कारण ते अस्तित्व आपण मनापासून स्विकारलेलं असेल.

In reply to by इरामयी

माहितगार 13/07/2019 - 17:00
उपरोक्त प्रतिसादातील सबंध इमला एका चुकीचे समर्थन दुसर्‍या चुकीने करण्याच्या प्रकारातील नाही ना अशी साधार शंका वाटते. १) माणसांची लोकसंख्या वाढल्यामुळे जसे ढेकुण झुरळांच्या लोकसंख्या वृद्धीचे समर्थन होत नाही तसे कुत्र्यांच्याही लोकसंख्यावाढीचे समर्थन होत नसावे. कुत्र्यांची लोकसंख्या जंगलात आणि व्हिएतनाम मध्ये वाढत नाही कारण प्रत्येक पशु दुसर्‍या पशुस खातो हा नियम लागू पडतो. मानवीवस्तीत कुत्र्यांना पुरवले जाणारे संरक्षण कृत्रिम आहे, जे ऑदरवाईज माणसांना उपलब्ध असते. माणसांची लोक्संख्या कमी करण्याची समस्या आहे ती वेगळी आहे , कुत्र्यांची लोक्संख्या कमी करण्याची समस्या वेगळी आहे एका चुकीचे दुसर्‍या सुकीने समर्थन साशंकीत आणि अनाकलनीय आहे. २) त्यांच्या अपघातप्रवण वर्तनाचा, एकूणच त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला कमी त्रास होईल हे व्याख्यान ज्यांचे प्रियजन अपघातात दगावले आहेत त्यांना देऊन त्यांची किती प्रमाणपत्रे गोळा करता येऊ शकतील ?
३) अश्या वेळी चतुष्पाद प्राण्यांनी कुठे रहायचं? प्रणयाराधन कुठे करायचं, आणि स्वतःच्या निसर्गाने बहाल केलेल्या क्षमतांचा वापर कुठे बरं करायचा?
एखाद्या प्रदेशाचे वाळवंट पडले जंगलात दुष्काळ पडला तर कितीही पाद प्राणी कुठे जातात ? माणसा शिवाय कोणता चतुष्पाद प्राणी स्वतःचे सोडून इतर प्राण्यांचे जीवन जपतो. माणसे आहात तर इतर प्राण्यांचे जिवन जपा पण माणसासारख्या माणसाला प्राधान्य न देता आपल्याच वंशीयांच्या जिवाला धोका पोहचवून कसले चतुष्पाद प्रेम आहे ते आमच्या तरी तर्क बुद्धीस अनाकलनीय आहे.
६. कुत्र्यांमुळे अपघात होतात हे पूर्णपणे मान्य परंतु म्हणून समस्त श्वानवर्गाला त्यासाठी का बरं दोषी मानावं?
श्वानवर्गाला नव्हे त्यांचे नियंत्रणाची जबाबदारी स्वतःच्या घरात न घेता बाहेरून दिखाऊ प्रेम करणार्‍या कुत्र्यांना हकनाक मोकाट सोडणार्‍या मानवी प्राण्यांनाच दोषी मानावे लागते (व्यक्तिशः घेऊ नये हि नम्र विनंती)
४. कुत्र्यांमुळे झोपमोड होते हे शक्य आहे. काही लोकांना तो जास्त प्रमाणातही होऊ शकतो. परंतु जेव्हा माणूस आवाज करतो (अजान, गणेशोत्सव, गोविंदा, नवरात्र, शेजारच्या घरातले आवाजी स्पीकर, इ.) तेव्हा अशी ठिसूळ झोप असणाऱ्या व्यक्ती काय करतात? ५. कृपया याला जस्टीफिकेशन म्हणू नये. जर इतर वेळी माणसं स्वतःची सहनशीलता वाढवू शकतात तर मग कुत्र्यांच्या आवाजाबाबतही तोच प्रयत्न का बरं करता नाही येणार? कठीण असेल पण नक्की जमेल.
चक्क एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणयचा प्रयत्न आहे. सर्व ध्वनी प्रदुषणास जसा प्रतिबंध असावा तसा श्वान ध्वनी प्रदुषणासही प्रतिबंध असावा. कुत्रा प्रेमिंनी जाड काचेच्या बंद घरात कुत्र्यांचे आणि बाकी ध्वनी प्रदुषण करत ध्वनीशांतीचा आनंद जरुर घ्यावा. ज्यांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास नको आहे त्यांच्यावर अन्याय करू नये
३. कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.
श्वानप्रेमींच्या काचेने बंद घरात करु देत केवढे हवेते प्रणय राधन . त्यांच्या प्रणय राधनाने शांत झोप घेऊ इच्छिणार्‍यांच्या झोपा का मोडाव्यात ?
१. जर त्यांना कोणी व्यक्ती संशयास्पद वाटली तर ते भुंकून भुंकून आसमंत डोक्यावर घेतात. अश्या वेळी ते आजूबाजूच्या कॉलनीतल्या सुरक्षारक्षकांनाही सजग करतात. कुत्रे खूप भुंकायला लागले की सुरक्षारक्षक हमखास मामला काय आहे हे पहायला जागेवरून उठून बघतात. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे माणसाला ही मदतच मिळते. २. इतकंच काय, बरेच ठिकाणी सुरक्षारक्षक कुत्र्यांना उचलून दूर नेवून टाकण्याच्या मोहीमेला विरोध करतात कारण कुत्र्यांची त्यांना मदत होते. २. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.
चोरांचा प्रतिरोध करु शकणारी प्रशिक्षीत कुत्री आणि अप्रशिक्षीत भटकी कुत्री यात जमिन असमानचे अंतर कल्पना असूनही मांडायचे म्हणून दिशाभूल करणारे तर्क मांडण्यातला पॉईंट अपनी समझ के बाहर आहे. बंगल्यांच्या सुरक्षा रक्षकांना गरज असल्यास प्रशिक्षीत कुत्रि पाळता येतात श्वानप्रेमी साठी झवी तर वेगळी अपार्टमेंट आणि कॉलन्या उभाराव्यात ज्यांना असले काही प्रेम होणे शक्य नाही त्यांच्यावर जबरदस्ती करु नये. आजकाल गेटेड अपार्टमेंटमध्ये आपसूक सेक्युरीटी अधिक वाटल्यास बरीच इलेक्ट्रॉनिक गॅजट सुरक्षेसाठी उपलब्ध असतात उगाचच कुत्र्यांच्या प्रणयरधनासाठी स्वतःची झोप खराब करण्याची जबरदस्ती सहन करण्याचे कारण समजणे अस्मादिकास तरी कठीण जाते.

In reply to by इरामयी

बाप्पू 13/07/2019 - 20:04
पुन्हा तेच.. पहिले पाढे पंचावन्न..
२. रात्री कुत्रे भुंकत रहाण्याचा सिग्नल जर फॉल्स पॉझिटीव्ह असेल तर बरेचदा सुरक्षारक्षकच त्यांना धाक दाखवून गप्प करतात.
तुम्ही तुमच्या सोसायटी च्या बाहेरच जग कधी पाहिलेय कि नाही अशी मला आता शंका येऊ लागलीये.. पुण्यात नेमके किती भटके कुत्रे आहेत याची थोडी तरी माहिती आपणास आहे का? आमची गल्ली मुख्य रस्त्यापासून 400 मिटर आतपर्यंत आहे. मेन रोड ते गल्ली संपण्याचा पॉईंट या 400 मिटर मध्ये जवळपास 14-15 लहान मोठी भटकी कुत्री आहेत... हे प्रमाण असेल तर पूर्ण पुण्यात काय परस्थिती असेल याचा अंदाजच केलेला बरा.. आणि फाल्स पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह सिग्नल समजून घ्यायला कोणता कोर्स करतात तुमच्या इथले सुरक्षा रक्षक??? कायच्या काय तर्क..
कुत्रे रात्री अपरात्री गायन करताना आढळतात ते त्यांचं प्रणयाराधन असतं.
आमच्या घराच्या मागे थोडीशी मोकळी जागा आहे तिथे त्यांचे हे "प्रणयाराधन " रोज च चालू असतें. एकदा सुरु झाले कि 2-3 तास काय संपत नाही.. च्यायला यांची होते मजा. आणि आम्हाला बिन काय करता सजा.. कित्येक वेळेला रात्री बेरात्री उठून यांना हाकलत बसावे लागते.. आपली हरकत नसेल तर हा 14-15 कुत्र्यांचा स्टॉक तुमच्या सोसायटी त घेऊन जाल का.. नाही... तेवढीच तुमच्या सुरक्षा रक्षकांना मदत..

नाखु 13/07/2019 - 17:42
आमच्याच घरी चोर आले तेंव्हा ही भटकी कुत्री अगदी चूपचाप होती आणि पोलिसांनी सांगितले की ती या चोरांवर भुंकत नाहीत. का ते चोर, कुत्री आणि पोलिस जाणे पण आम्हाला हा अनुभव आला खरा आता चोरांनी कुत्तासायकालॉजीचा अभ्यास केला असावा असा अंदाज आहे. कुठल्याही प्राण्याचे कोडकौतुक (आपलं लेकरांसकट) आपल्या घरीच करावे आणि इतरांना उपद्रव होउ नये म्हणून खबरदारी घ्यावी या मताचा पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

चौकटराजा 13/07/2019 - 19:04
माझ्या लहानपणी म्हणजे १९६० चे सुमारास आज इतकी भटकी कुत्री नक्कीच नव्हती. एकूण कुत्र्यानी देवाला आर्टिकल १५ सारखे काहीतरी दाखवून आम्ही देखील पृथिवीचे मालक आहोत हे सांगितले असावे. आता पाळीव कुत्र्यानी सर्व सरकारी नियम पाळायाचे भटक्यांनी मात्र सिग्नल ओलांडून जायचे असे झाले आहे. सर्व भटकी कुत्री ही ,महापालिकेनी पाळलेली कुत्री आहेत व प्राणीप्रेमींनी पाळलेली आहेत असा कायदा करून ती प्राणिप्रेमीच्या बाल्कनीत राहातील वा सरकारी पाहुणे होतील असे काहीतरी झाले पाहिजे . सध्या कुत्र्यानी अचानक लीचिंग करून माणसाचे बळी घेतल्याच्याही घटना अशक्य नाहीत .आज कुत्र्यानी सुरुवात होते आहे उद्या व्याघ्रप्रेमी ही वाघांनी चौका चौकात लोकांवर हल्ले केले तरी चालतील असे म्हणू लागतील . प्राणी प्रेमींनी भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊन आपलया पगारातून त्यांचे संगोपन जरूर करावे उगीच उंटावरून शेळी हाकण्याचे स्वात्रंत्र्य कुणालाली नसले पाहिजे . बाकी इतका इंटॉलरन्स कुत्र्याच्या का आला असावा .... ? माणसाची कुसंगत त्याला लागली नसेल ना ... ?

Rajesh188 13/07/2019 - 21:01
मी दोन पारशी मुली बागितल्या गिरगाव चौपाटी वर खूप त्यांच्या कुत्र्या ना फिरवताना . पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या . असेच वागणे सर्व कुत्रा मालकांच असले पाहिजे . जे नोकर ठेवतात कुत्री सांभाळल्या साठी त्या नोकरांना सुद्धा समज दिली पाहिजे . नाहीतर कडक fine लावणे संडास केली की १००० रुपये अश्या पद्धतीने . मुक्या प्राण्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही . भटकी कुत्री म्हणजे ज्यांचे कोण्ही मालक नाही त्यांचे प्रजनन होवू नये म्हणून काळजी घेता येईल आणि संख्या नियंत्रणात येईल . ह्याला कोण्ही विरोध करणार नाही . ग्रामीण भागात कुत्रा हा माणसाचा खरा मित्र असतो आणि त्याचा त्रास कोणाला होत नाही तर कुत्रा प्रेमी लोकांनी फंड जमा करून ग्रामीण भागात वाटावा .

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2019 - 20:13
पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . कुत्र्याने घाण केली तर ५०० रुपये भरावे लागतील म्हणून प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज उगाच नको त्यांचे कौतुक करू नका https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/pick-up-pets-poop-or-pay-rs-500-fine-bmc-tells-sobo-residents/articleshow/64456243.cms

In reply to by Rajesh188

पण त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . त्या नेहमी स्वतःकडे प्लास्टिक पिशवी ठेवायच्या आणि हातात ग्लोव्हज कुत्रा रस्त्यावर हागला तर स्वतः chya हातांनी प्लास्टिक chya पिशवीत जमा करायच्या . सद्या आपल्या सामाजिक भानाच्या व जबाबदारीच्या कल्पना इतक्या खालच्या पातळीवर गेल्या आहेत की, "सर्वसामान्य प्रतिचे सामाजिक कर्तव्य (उदा : आपल्या कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी केलेली घाण साफ करणे आपली स्वतःचीच जबाबदारी आहे हे मानणे)" केले तरी त्याचे कौतुक करण्याच्या मनःस्थितीत आपण गेलेलो आहोत. हे इतर बाबतीतही सहजपणे दिसते... उदा : नोकरीला रोज वेळेवर येणार्‍या कर्मचार्‍याचा सत्कार केला जातो. त्यावेळेस, हे सहज विसरले जाते की... (अ) नोकरीत वेळेवर येणे ही कर्मचार्‍याची शून्य स्तराची जबाबदारी असते आणि (आ) नोकरीच्या मुलाखतीत सर्व कर्मचार्‍यांनी ती जबाबदारी इमाने इतबारे पाळण्याचे उघड अथवा गृहीत वचन दिलेले असते. म्हणजे, नोकरीची वेळ पाळणे ही सर्वमान्य/सामान्य गोष्ट झाली आणि वेळ पाळली तर उत्तम कार्यक्षमता दाखवली असे होते, नाही का?!

Rajesh188 13/07/2019 - 21:04
भटकी माणसे म्हणजे बेवारस त्यांची अवस्था आणि बेवारस कुत्री काय फरक आहे दोघात मिळेल ते खाणे आणि मिळेल तिथे झोपणे . माणसाची माणसाला kiv येत नाही तिथे कुत्र्यांची कशी येईल

In reply to by Rajesh188

nishapari 13/07/2019 - 22:15
पण कुत्र्यांची येते ना बऱ्याच जणांना .. तोच तर मूळ पोस्ट काही समस्या ही आणि त्याच्याशी सहमत इतर प्रतिक्रिया मांडलेल्यांचा मुद्दा आहे . किलोभर पार्ले जी घेऊन कुत्र्यांच्या शोधात फिरणे वगैरे ... खरं तर कोणाची कीव येणे हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून आहे ... कोणाचं मन पोराला घेऊन भीक मागणारी भिकारीण पाहून द्रवेल तर कोणाचं भुकेने भुंकणारा कुत्रा पाहून ... कोणाचं यातल्या एकाच प्रसंगी द्रवेल दुसऱ्यासाठी नाही तर कोणाचं दोन्ही प्रसंगी द्रवेल ... तर काहींना दोन्हीनी काही फरक पडणार नाही ...

nishapari 13/07/2019 - 21:43
मला कुत्री आवडत असून आणि भटक्या कुत्र्यांची दया येत असून सुध्दा इरामयी ताईंची पोस्ट आणि त्यावर त्यांनी समर्थनार्थ मानलेले मुद्दे पोकळ , अव्यवहारी वाटले ... पोट खपाटीला गेलेली कुत्री पाहिली आणि खाण्याची काही वस्तू जवळ असेल किंवा हॉटेल जवळ असेल तर पाव वगैरे घेऊन मी काही वेळा घातले आहेत .. खूप नाही 10 - 12 वेळा फार तर... शहरात राहत नाही त्यामुळे आमच्या इथे त्यांचं प्रमाण फार नाही . पण ताईंनी सांगितलेले उपाय अव्यवहारी वाटतात ... मुळातच कुत्र्यांचा त्रास होणारे आणि त्यांचा राग येणारे लोक ते उपाय का म्हणून करतील ? माणसाने पृथ्वीवरची जास्त जागा काबीज केली आणि त्यामुळे बऱ्याच प्राण्यांचं घर नष्ट झालं हे सत्य आहे , पण ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही . सहनिवासी म्हणून वाघ , सिंह , कोल्हे , लांडगे आपल्याबरोबर राहू शकत नाहीत तसेच कुत्रे आणि मांजरं सुद्धा जास्त संख्या झाली तर राहू शकत नाहीत ... गोंडस आणि माणसाळणारे , वाघ - बिबट्या सारखा हल्ला वगैरे न करणारे प्राणी म्हणून कुत्री मांजरांवर माणसं माया उधळतात .. पण त्यांची संख्या जी वाढत आहे ती सगळी सुखाने राहू शकत नाही ... कुत्र्यांमुळे माणसांना होणाऱ्या त्रासापेक्षा अर्धपोटी असलेली कुत्री , पावसापाण्यात निवारा नसलेली , रस्त्यावर स्टॉल्स वगैरे वर खाणाऱ्या लोकांकडे आशाळभूत नजरेने बघणारी कुत्री त्यांना हडतुड करून हाकलून लावणारी माणसं कुत्री - मांजरं यांची सतत वाढणारी पिलावळ आणि त्यांचे होणारे हाल बघून मला वाटतं सरकारने अजिबात वेदना न होता इन्स्टंट मरण देणारं विष घालून या सगळ्यांना मारलं तर ती खरी भूतदया होईल . कुणी लोकांनीही सायनाईड किंवा तत्सम तात्काळ मरण देणारं विष घालून मारलं तर तो खरा उपकारच होईल त्यांच्यावर . पण ते धाडस होत नाही लोकांचं , पापाची भीतीही असते कदाचित .. कितीही त्रास होत असला तरी असलं कर्म आपल्या डोक्यावर घ्यायला धजावत नाहीत लोकं ... शिवाय तसं विनावेदना मरण देणारं विष अस्तित्वात आहे का नाही माहीत नाही ... झोपेच्या औषधाचा स्ट्रॉंग डोस - झोपेतच मृत्यू देईल असा कदाचित असला तर उपयोगी ठरेल . पण जोवर ती आहेत तोवर एकतर दुर्लक्ष किंवा शक्य तेवढ्या दयेने त्यांना वागवणं हेच मार्ग उत्तम आहेत ... दया म्हणजे येता जाता खाऊ घालणं नाही पण निदान मारहाण करू नये , विनाकारण दगड मारून राग काढू नये .... गाभण किंवा पिलावळ असलेल्या कुत्रीला , हडकलेल्या कुत्र्या - मांजरांना , पिलांना शक्य असेल तर खाऊ घालावं , हेल्दी आणि माजलेल्यांना घालायची गरज नाही .... किमान दुर्लक्ष करावं , हडतुड दगड मारून दुखवू नये असं मला वाटतं ... मीपण बहुतेक इरामयी ताईंसारखाच अव्यवहारी सल्ला दिला आहे असं वाटतं ... पण थोडंस प्रेमाने , थोडंस सहानुभूतीने , थोडंस त्यांच्या जागी क्षणभर स्वतःला ठेवून पाहिलं तर एवढा जो मनस्ताप होतो त्यातला थोडासा तरी कमी होईल .... अत्यंत क्रोध किंवा रागाचा उपाय अत्यंत करुणा आहे असं कुठेतरी ऐकलं आहे .... त्यांच्यासाठी म्हणून नव्हे तर स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी हा उपाय करून बघावा .. माझ्यासाठी तरी तो उपयोगी ठरला आहे नेहमीच ....

Rajesh188 13/07/2019 - 22:12
मी रोज बघतो . निर्जन ,बेसहरा,कोणतीच मालमत्ता नसणारे किती हलाखीत जगतात ..ना अन्न , ना झोपायला जागा, माणूस असून माणूस त्यांचा तिरस्कार करतो . कुत्रा तर प्राणी आहे .. मला कधी हा विचार येतो प्रवासात पँट मध्ये शी केलेला भिकारी आपल्या जवळ येतो तेव्हा आपण लांब पळतो . पण जेव्हा अपघातात आपण जखमी होतो आणि पँट मध्ये शी करणारा भिकारी आपल्याला वाचवत असेल तर त्याची आपल्याला बिलकुल किळस वाटत नाही. . हा मानवी स्वभाव आहे

Rajesh188 13/07/2019 - 22:31
मी नेहमी प्रवासात डोळे उघडे ठेवतो आणि बेवारस भिकारी लोकांना विचार करून अन्न ग्रहण करण्यासाठी मदत करतो . वडापाव असेल किंवा समोसा खरेदी करून देतो .. भिकारी पण duplicate असतात त्या मुळे सांभाळणं गरजेचं .. कुत्रा हा प्राणी आणि कबुतर हा पक्षी शहरात नसावा असे माझे मत आहे

In reply to by Rajesh188

nishapari 13/07/2019 - 22:43
बेवारस भिकारी लोकांना विचार करून अन्न ग्रहण करण्यासाठी मदत करतो . वडापाव असेल किंवा समोसा खरेदी करून देतो .. चांगलं काम करत आहात .. भुकेल्याच्या पोटात अन्न घालणं चांगलं कर्म आहे ...

जेम्स वांड 13/07/2019 - 23:08
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू 13/07/2019 - 23:12
एकाच विषयावर प्रो आणि अँटी असे धागे आज वाचनात आले. माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर देत आहे. लहानपणापासून मला कुत्रे खूप आवडत होते. त्या आवडीपायी स्वतःच्या पायावर उभे झाल्यावर आठ वर्षांपूर्वी मि लॅब्रेडोर जातीचे, एक महिन्याचे मादी पिल्लू खरेदी केले होते. बायकोच्या सुचवणीने (आणि मला पण आवडल्याने) तिचे नाव जिंजर असे ठेवले होते. एकतर कुत्रा या घरात राहील किंवा तू हे वाक्य मला लहानपणापासून ऐकवणाऱ्या माझ्या माता पित्यांनाही काही तासांतच तिचा लळा लागला होता. वेळच्या वेळी तिला खाऊ पिऊ घालणे, तिला अंघोळ घालणे, तिची हगणी मुतणी साफ करणे, फिरायला घेऊन जाणे असे सगळे अगदी कौतुकाने चालू होते. पहिल्या महिन्यातच घरातील अनेक किमती वस्तूंची पाडून,फाडून, फोडून, चावून वाट लाऊन झाल्यावर आपल्या सतत काहीतरी चावण्यासाठी शिवशिवणाऱ्या दातांनी तिने आमच्या घरातल्या सर्व मंडळीना म्हणजे मि, बायको, आई आणि वडील अशा सर्वांना चावून घेतले. व्हेट कडून तिला इंजेक्शन्स देऊन आणली होती तरी फॅमीली डॉक्टरने सर्वांना रेबीज विरोधक इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. प्रती माणशी दंडावर ५०० रुपयांची ५ इंजेक्शन्स असा ५०० X ५ = २५०० पक्षी २५०० X ४ =१०,००० रुपये असा एकंदरीत खर्च आला जो तिच्या खरेदी मूल्यापेक्षा बराच जास्त होता. बरेतर बरे त्यावेळी पूर्वीसारखी बेंबीच्या सभोवताली पोटाची जाळी करणारी १४ इंजेक्शने घ्यावी लागली नाहीत, नाहीतर जिंजर बरोबर मला सुद्धा त्याच दिवशी बेघर व्हायला लागले असते. दिवसामाजी जिंजरची घरी आल्या गेल्या लहान, मोठ्या स्त्री, पुरुष अशा प्रत्येक व्यक्तीच्या गुप्तांगाचा वास घेऊन, पुढचे दोन पाय त्यांच्या अंगावर टाकून समोरच्याच्या उंची नुसार छाती, पोट, मांडी,गुढगे, नडगीवर त्तिच्या नखांचे ओरखडे उमटवण्या पासून बाहेर फिरायला घेऊन गेल्यावर कारच्या सीट्स फाडण्या पर्यंत प्रगती होत होती. आपल्या पिल्लाचे कौतुक या खात्यात सगळे काही माफ होते. भावनिक गुंतवणूक जी झाली होती तिच्यात! माझ्या श्वान प्रेमाची कहाणी इथे संपते, मि (पाळीव असोत कि भटके) श्वानद्वेषी कसा झालो हे अँटी धाग्यावर सांगतो....

मित्रहो 13/07/2019 - 23:46
आमच्या लहाणपणी आमच्या वाड्यात सतत कुत्री असत. त्यामुळे कधी कुत्र्यांची भिती वाटली नाही. अगदी डोळे न उघडलेल्या पिलाला सुद्धा आम्ही सहज हात लावत असू आणि ती कुत्री कधीही आमच्यावर भुंकत नव्हती. आम्हा मुलांना तरी कधी त्रास झाला नाही. इतरांना काय त्रास व्हायचे माहित नाही पण विष देउन काही कुत्री मारल्या गेली. काहींना तर विष दिल्यावर आम्ही मुलांनीच गवत खायला लावून उलटी करायला लावली आणि ते वाचले. वाडा सुटल्यावर कुत्र्यांशी संबंध सुटला. नंतर आमच्या घरी असाच एक भटका कुत्रा यायचा आम्ही त्याला खायला द्यायचो. त्याचा खरच आधार होता. तो रात्रभर घर राखायचा घऱात. शिकत असताना मी ज्यांच्याकडे राहायचो त्यांचा कुत्रा त्या भागात प्रचंड प्रसिद्ध होता. आम्ही पता सुद्धा कुत्रेवाल घर असाच द्यायचो. कोणाची हिंमत नव्हती त्या घराकडे भटकायची. सुरवातीला दोन दिवस तो आमच्यावर भुंकला पण नंतर मस्त मैत्री झाली होती. सकाळी त्याच्यासोबत फिरायला जायचो. असे जरी असले तरी रस्त्यावरची अनोळखी भटकी कुत्री दिसली की भिती वाटते. सायकलींगला जाताना सकाळी उजाडायच्या आत त्यांना जास्त जोर असतो. मागे धावतात. कुत्र्यांच्या त्रासापेपेक्षा वाइट वाटते ते त्या कुत्र्यांची अवस्था बघितल्यावर. महिन्यात आठ ते दहा दिवस सायकलींगला जात असलो तर कुत्र्याचा त्रास फारच झाला तर महिन्यातून एक दिवस . परंतु महिन्यातून चार ते पाच वेळा सकाळी कुत्रा गाडीखाली येउन मेलेला दिसतो. त्याचे फार वाइट वाटते. गाडीवाल्याचाच दोष आहे असे नाही म्हणणार कारण कुत्रे देखील वेड्यासारखा रस्ता क्रॉस करतात आणि गाडीखाली येतात. मागे वाचले होते एका व्यक्तीने उपाय सांगितला होता कि मी सर्व कुत्र्यांना गावाबाहेर घेउन जातो. त्यांचे पालन पोषण करतो. त्याचा खर्च सरकारने द्यावा. त्यांचे कुंटुब नियोजन करणार म्हणजे हळूहळू भटकी कुत्री समाप्त होणार. दुसरे एक भयानक चित्र सुद्धा आहे. आजतरी ते अपवादच आहे पण आठ दहा कुत्र्यांनी टोळक करुन पाच सहा वर्षाच्या मुलांचा जीव घेतल्याच्या तुरळक घटना सुद्धा घडल्या आहेत.

Rajesh188 13/07/2019 - 23:49
मी जेव्हा१५/१६ वर्षाचा होतो तेव्हा आमच्या कडे कुत्रा होता गावी . पांढरा आणि ब्लॅक रंगाचे स्पॉट असणारा . शेतात रात्री पाणी देण्यासाठी जाताना तो बरोबर असायचा . आणि पुढे चालायचा वाढलेल्या गवता मधून १० फीट चालून परत यायचा रस्ता धोकादायक नाही ह्याची ती सूचना असायची. शेतात पाणी देताना तो सोबत असायचा रक्षका सारखा . शेवटच्या क्षणी त्याला काय झालं माहीत नाही त्यांनी अन्न वर्जं केले . आणि तो पिसळल आहे असा निष्कर्ष सर्वांचा . डॉक्टर दाखवले तो वाचणार नव्हता पण पिसाळला आहे असे सर्वांचे मत. त्या क्षणी सुधा तो मला olkhyacha. त्याच्या अंगावर हात फिरवणे अगदी तोंड उघडून ठेवले हाताने तरी विरोध नाही . किती प्रामाणिक प्राणी . पण city मध्ये प्रश्न निर्माण होतात ..त्यांचे पण हाल होतात आणि मानवाचे पण Suvarnymadhya साधावा . पण त्या प्रामाणिक प्राण्याचा द्वेष करू नका

Rajesh188 14/07/2019 - 00:29
खुनी हल्ला झाला तर तुमचा जिवलग मित्र सुधा पळून जाईल पण तुम्ही प्रेम दिलेला कुत्रा पळून जाणार नाही प्रतिकार करेल

डॉ समीर कुलकर्णी यांची गोष्ट एका धर्मांतराची हा अनुभव मधील लेख यावर फार सुंदर आहे. खाली लिंक देतो आहे. https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7ISUhKLUhNT3pzTGI0MWd6Z252UXQ5RkM2YlZj

तसेच डॉ अभय बंग यांचा अनुभव दिवाळी अंक 2017 मधील द्वंद्व ही कथा एका श्वान द्वेषावर आधारित आहे. या कथेचा हिरो आहे भटका कुत्रा. ही कथाही सुंदर आहे. लिंक https://drive.google.com/open?id=15XYqYQLM9JNQ_qJEzIlM3ARzL57532Yr

In reply to by प्रकाश घाटपांडे

विनिता००२ 15/07/2019 - 11:48
कथा छान आहे, पण लेखकाला होणारा त्रास पण खरा आहे. भटक्या कुत्र्यांवरुन आठवले. नासिकला आमच्या कॉलनीत अचानक एक नवीन कुत्रा आला. कुठुन आला कोण जाणे! सोनेरी रंगाचा, केसाळ, दिसायला रुबाबदार...त्याचे नाव काय होते माहीत नाही, माझी धाकटी बहीण जी अजून बाळच होती. बोबडे बोलत रोज त्याला पोळी द्यायची. ती त्याला राजा म्हणायची, म्हणून आम्ही पण !! :) खायला देतात कळल्यावर तो बरोबर रोज संध्याकाळी सात वाजता दारात येवून उभा रहायचा. ना भुंकायचा, ना ओरडायचा! फक्त शांतपणे दारासमोर उभा रहायचा. हे लक्षात आल्यावर आम्हीच वेळ लक्षात ठेवून त्याला खायला द्यायचो. नंतर तो अचानक यायचा बंद झाला. मेला की कोणी नेला माहीत नाही! पण अजून तो आठवतो. फार गुणी होता. तो भटका नसावा. असा कधी भुंकला नाही, पण कचरा गोळा करणारे, उगीचच फिरणारे दिसले की कान उभारुन सावध व्हायचा, भुंकायचा.

इरामयी 14/07/2019 - 18:08
१.
जर आपल्याला एकदा समजलं की भटक्या कुत्र्यांपासून आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही तर बरेच प्रश्ण आपोआप नाहिसे होतील. >> तुमच्या मागे लागायला हवेत, तेव्हा घाबरु नका, त्यांना हा लेख वाचून दाखवा :)
हा प्रतिसाद माझ्या स्वतःबाबत असल्याने त्याचं उत्तर देत आहे. यात मी बरोबर किंवा आपण चूक असा कृपया अर्थ काढू नये. तसा मला अभिप्रेत नाही. आपल्या भावनांचा आणि मतांचा आदर आहे. सर्वांनी माझ्याप्रमाणेच वागावं असा हट्ट किंवा आग्रहसुद्धा नाही. प्रत्येकजण आपापल्या अनुभवांवरून , विचार/भावनांनुसार वर्तन करत असतं, आणि त्यामुळे प्रत्येकाचा काही दृष्टीकोण असतो आणि तो प्रत्येकाचाच बरोबर असू शकतो. तसंच कोण बरोबर अथवा कोण चूक असं काही म्हणता येऊ शकेल असं मला वाटत नाही.... : उत्तर आहे, हो. नवीन परिसरात गेल्यावर बरेचदा माझ्या मागे भटकी कुत्री लागली आहेत. लहानपणी खूप भिती वाटत असे परन्तु हळूहळू भिती कमी होत गेली. भटक्या कुत्र्यांच्या पाठी लागण्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही किंवा तो (आपल्या हालचालींतून चेहेर्‍यावरच्या भावनांतून) त्यांना जाणवू दिला नाही तर साधारणपणे त्याचा आपल्याला त्रास होत नाही. २. एक प्रतिसाद यावर असाही येऊ शकतो, तुम्हाला कुत्रा चावेल तेव्हा कळेल. याचं उत्तर आहे, माझ्या प्राणीप्रेमामुळे (किंवा त्याच्या वेडामुळे म्हणा हवंतर) मला आजवर मांजर, गाय, म्हैस, माकड, बकरी असे अनेक प्राणी चावले आहेत. कुत्रे तर अनेक वेळा (आकडा दिला तर खोटं वाटेल) चावले आहेत. ३. अजून एक प्रतिसाद असा आहे की मला माझ्या कॉलनीच्या बाहेरचं जग माहीत नाही. माझा अनुभव कदाचित पुरेसा नसेलही आणि त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर असूही शकेल. परंतु आजवर माझं वास्तव्य नऊ ते दहा वेगवेगळ्या स्थानी झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणच्या भटक्या कुत्र्यांशी माझी आजवर मैत्रीच झाली आहे. आपल्या सर्वांच्या मतांचा आदर आहे. धन्यवाद!

गड्डा झब्बू 14/07/2019 - 19:15
आपली खिलाडूवृत्ती आवडली इरामयी! बरोबर बोलला आहात, प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात, कित्येकदा एखाद्या व्यक्तीचे काही विचार/मते पटतात, पण काही बाबतीत मतभिन्नता असू शकते. एखाद्याचे एखादे मत किंवा विचार पटल्याने त्याला मित्रपक्षात टाकणे किंवा न पटल्याने शत्रुपक्षात टाकणे हे गैर आहे. काही जण आपले अनुभव सांगत असतात तर काही जण पूर्वग्रहाच्या आधारावर मते मांडतात. कुणाशीही तात्विक मतभेद असले तरी ते तेवढ्या पुरते ठेऊन पुढची वाटचाल खिलाडूवृत्तीने करणे हेच योग्य.

श्या ! प्रतिसाद शंभरी व्हायच्या आतच आयुध टाकली दोन्ही पक्षांनी ?? अरे कमीत कमी ५० तरी ?? काय हे, पुर्वीचं मिपा राहिलं नाही. विशेष म्हणजे भु भु चा धागा असून गवि कटाक्षाने दूर राहिले. आता उरलो फक्त वाचनापुरता असले काही नाही ना :)

जॉनविक्क 14/07/2019 - 23:05
दिवसातून एकदा तरी मी तुनळीवर कुत्र्यांचे, वाघ, सिंह, मांजरी यांचे मजेशीर, भावनोक्तट व्हिडीओ आवडीने पाहतो. लाब्राडोर कुत्रा उत्कृष्ठ ट्रेन करण्याचा अनुभवही आहे(पेपर उचलून हातात आणून देणे, उठ बस म्हटल्यावर उठबस करणे, शेखहॅन्ड करणे, निर्देशित केलेली वस्तू तोंडात पकडून आणून देणे वगैरे, वगैरे...) हे सर्व असूनही एकदा रस्त्यावरील कुत्रा त्यालाच खायला घालताना अनपेक्षितपणे कडकडून चावल्याने डाव्या हातातून भळाभळा रक्त वाहिले आहे, ज्यावर आत्मविश्वास दुर्दम्य असल्याने हायड्रोजन पॅराकसोईडने जखम धुऊन काढणे यापलीकडे उपचारही घेतले नाहीत पण या अनुभवाने सामान्य व्यक्तींचा श्वानप्रजातीबद्दल असलेला भीतीचा भावही आता समजू शकतो त्यामुळे मी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त हवाच हे प्रांजळपणे कबूल करतो.

बाप्पू 19/07/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स

महासंग्राम ·

यशोधरा 14/05/2019 - 14:02
मीना प्रभू देत असलेली माहिती कितपत विश्वासार्ह मानावी? त्यांनी स्वतः जबाबदार लोकांशी बोलून जमा केलेली माहिती आहे का ही? जबाबदार म्हणजे राजघराण्यातील, अथवा चार्ल्स, डायना ह्यांच्याशी घरोबा असलेले वगैरे, वा त्यांचे कुटुंबीय वगैरे? की ह्या राजघराण्याच्या संबंधात इतके लेखन झाले आहे, त्यातलीच माहिती दिली आहे, इथले तिथले उचलून? कोणत्या पुस्तकाचा अनुवाद आहे का? एकुणात तिसऱ्या पानावरचे गॉसिप दिसते आहे, हे पुस्तक म्हणजे.

In reply to by यशोधरा

महासंग्राम 14/05/2019 - 14:09
तै त्यांनी डायनाबद्दलच्या विविध मुलाखतींचा संदर्भ वापरलाय पुस्तक लिहितांना त्यामुळेच पेज ३ टाईपचं पुस्तक म्हणालोय मी.

पद्मावति 14/05/2019 - 21:20
मीना प्रभूंचं प्रवासवर्णना व्यतिरिक्त इतर लिखाण मी कधी वाचलं नव्हतं. तुमच्यामुळे नवीनच कळतंय हे आणि तुम्ही म्हणताय तसंच वाटतंय पेज थ्री टाईप. पण सहज मिळालं तर वाचेनही कदाचित.

यशोधरा 14/05/2019 - 14:02
मीना प्रभू देत असलेली माहिती कितपत विश्वासार्ह मानावी? त्यांनी स्वतः जबाबदार लोकांशी बोलून जमा केलेली माहिती आहे का ही? जबाबदार म्हणजे राजघराण्यातील, अथवा चार्ल्स, डायना ह्यांच्याशी घरोबा असलेले वगैरे, वा त्यांचे कुटुंबीय वगैरे? की ह्या राजघराण्याच्या संबंधात इतके लेखन झाले आहे, त्यातलीच माहिती दिली आहे, इथले तिथले उचलून? कोणत्या पुस्तकाचा अनुवाद आहे का? एकुणात तिसऱ्या पानावरचे गॉसिप दिसते आहे, हे पुस्तक म्हणजे.

In reply to by यशोधरा

महासंग्राम 14/05/2019 - 14:09
तै त्यांनी डायनाबद्दलच्या विविध मुलाखतींचा संदर्भ वापरलाय पुस्तक लिहितांना त्यामुळेच पेज ३ टाईपचं पुस्तक म्हणालोय मी.

पद्मावति 14/05/2019 - 21:20
मीना प्रभूंचं प्रवासवर्णना व्यतिरिक्त इतर लिखाण मी कधी वाचलं नव्हतं. तुमच्यामुळे नवीनच कळतंय हे आणि तुम्ही म्हणताय तसंच वाटतंय पेज थ्री टाईप. पण सहज मिळालं तर वाचेनही कदाचित.
डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात.

96 - प्रेमाचा धवलगिरी

शिव कन्या ·

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!

बघणेत येईल.
एका गीतात नायक म्हणतो, ‘तू जितकी तुझ्या आईची आहेस, तितकीच माझीही आहेस. तुझ्या आईने तुला नऊ महिने वागवले, मी तुला युगानुयुगे वागवतोय.’
शब्दशः भाषांतर हा एक खुनशी प्रकार आहे रसिक वाचकाचा खून पाडण्यासाठी. "सरली, मायगर्भातली तुझी नऊ मासे इथे युगांवरी मी, टाकले गे उसासे" असे काहीसे ठीकठाक वाटेल. :P Sandy

टर्मीनेटर 08/05/2019 - 09:09
96 बघण्यात येईल!
खंत एकाच गोष्टीची वाटली, साधारण अशीच थीम असलेली ‘शाळा’सारखी सुंदर कादंबरी मराठीत असूनही, त्यावरचा चित्रपट मात्र सुमार काढला गेला. वाईट वाटायचे. पण हा चित्रपट पाहिल्यावर, चला, मराठीत नाहीतर नाही, पण आपल्याच भारतीय भाषाभगिनीत असा नितांतसुंदर चित्रपट आला, याचं समाधान.
असा अन्याय कित्येक मराठी कादंबऱ्यांवर झाला आहे, 'दुनियादारी' बघितल्या पासून तर मराठी चित्रपट बघणे जवळपास बंदच केले आहे. त्यापेक्षा डब केलेले तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, तेलगु चित्रपट पाहणे बरे वाटते. हाणामारीच्या दृश्यांमध्ये कितीही अतिरेक असला तरी विषय, आशय, कथा आणि सादरीकरणात तिकडची मंडळी खूपच प्रगत आहेत.

महासंग्राम 08/05/2019 - 12:25
शाळा आणि ९६ दोन्ही मध्ये खूप फरक आहे. शाळा हि टिनेज मधल्या अधुऱ्या प्रेमाची कथा आहे, तर '९६' वयाबरोबर मॅच्यूअर (मराठी शब्द?) झालेल्या प्रेमाची. शाळा मधला नायक जर गरज पळून जायला तयार असतो, तर याउलट २२ वर्षानंतर भेटलेल्या ९६ मधल्या 'राम' आणि जानकी या दोघांनाही आपल्या मर्यादांची जाणीव आहे. शाळा जिथे संपतो तिचे ९६ ची कथा सुरु होते.

In reply to by शिव कन्या

यशोधरा 09/05/2019 - 18:37
मी सिनेमा बघायला सुरुवात केली आहे. सुरुवातच फार भावली आहे! तुम्ही गुगल ड्राईव्ह ला सेव्ह केला असेल, तर उडवू नका बरे! सुरुवातीच्या फ्रेम्स काय सुरेख आहेत! खास करून ते साधू बुवा शिव स्तोत्रे म्हणत असतात आणि भवताली हिरवं शार पाणी... दुसरी म्हणजे, नायक तळ्याकाठी बसला आहे आणि विद्यार्थिनी मागून फोटो काढते, ती. अजून एक म्हणजे, कोणी तरी देवळातल्या मार्गाचा खांबांमधून फोटो काढताना, त्या व्यक्तीचा silhoutee.. शिवकन्या, तुमचे खूप आभार ह्या चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल.

शिव कन्या 08/05/2019 - 16:48
मंदार भालेराव.... मान्य. शाळा संपते तिथून पुढचा भाग या चित्रपटाने उचललाय. शाळकरी वयातले प्रेम हाच या चित्रपटाचा solid base आहे त्याविषयी बोलत होते. आणि मराठीत शाळा सिनेमा नीट केला नाही, ही हळहळ आहेच. धन्यवाद.

लई भारी 09/05/2019 - 13:18
बघायला हवा! आईला, ह्यात तर आमची आवडती हिरवीन आहे की ;-) तिचाच 'Vinnaithaandi Varuvaayaa' आम्हाला प्रचंड आवडला होता! वेगळी प्रेमकथा आहे. बघितला नसल्यास निश्चित बघा!
या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ. शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’. शाळेतले प्रेम पुढे २२ वर्षांनी शाळेच्या reunion मध्ये अमोरासमोर भेटण्याचे केवळ निमित्त होते.... आणि सगळा प्रवास उलगडत जातो.

शिवजयंती

मकरंद घोडके ·

बाप्पू 06/03/2019 - 21:52
मी शिवजयंती या गोंडस नावाखाली 1000 रुपये वर्गणी (कि खंडणी?? ) पायी घालवून बसलोय.. त्याच्या बदल्यात मी - तुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ जय शिवराय.. असल्या भंपक घोषणा ऐकल्या , दारू पिऊन झिंगलेले मावळे पहिले डीजे चा दणदणाट ऐकला महाप्रसादच्या नावाखाली काही बाहि खाल्ले.. जे मावळ्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांचे खाऊन झाल्यावर जे आमच्यासाठी शिल्लक ठेवले ते.. दोन दिवस घरावर डेकोरेशन च्या नावाखाली भगवा झेंडा फडकावून घेतला.. अश्या पद्धतीने आमच्या गल्लीत शिवजयंती साजरी झाली.

In reply to by विजुभाऊ

माहितगार 07/03/2019 - 11:02
हे जरासे अनफेअर नाही ना ? ह्या लेखात वर्णीलेले प्रकार अलिकडचे असणार त्या मानाने 'मवाली' शब्द पुरेसा जुना असावा.

In reply to by विजुभाऊ

Chandu 10/03/2019 - 11:42
मुगाल आक्रमकांच्या फौजे बरोबर त्यांच्या बलात्कारातूं उत्पन्न झालेली बेवारस पोरे जिनकाकोईवालीद =(पोशिंदा,वडील )नाही ते मवाली.मृत शिपायांचे अंगावर न बसनारे ढगळ चित्र विचित्र कपडे घालणे ,घरदार नसल्याने वेळी अवेळी ब्बोंब्लत फिरणे ही त्यान्ची खासियात......बाकी चालू द्या.....

nanaba 07/03/2019 - 10:29
मला महाराजां बद्दल असलेल्या नितांत आदरामुळे - हे असे वागणार्‍या लोकांच्या इन्सेन्सिविटीचे वाईट वाटते, हे कळूनही काहीच करण्याची ताकद नसलेल्या आपल्या षंढपणाचे ही. हे बर्‍यापैकी सगळ्या सामाजिक सणांना कमी अधिक प्रमाणात लागू पडते.

सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल अँगल" काढून टाकला तर ही फालतुगिरी बंद होईल पण हे सणच तर शक्ती प्रदर्शन करण्याच्या संधी बनल्या आहेत मग हे करेल कोण? असल्या उत्सवांमध्ये "बघतोय रिक्षावाला" किंवा "शांताबाई" असली गाणी आणि त्यावरचा दारू पिऊन केलेला धांगडधिंगा बघून टिळकांचा आत्मा वर तडफडत असेल.

In reply to by सोन्या बागलाणकर

अभ्या.. 07/03/2019 - 11:08
फारच थोडे आत्मे समाधानात असतील, बाकीच्या सगळ्याच आत्म्यांच्या नशिबी तडफडच असणारे. एकट्या टिळक आत्म्याचे काय.

In reply to by सोन्या बागलाणकर

आनन्दा 07/03/2019 - 12:38
राजकीय पुढाऱ्याना त्यांच्या विशेष कामासाठी मुले पुसावी लागतात. त्यांना दरवेळी पदरचे पैसे देणे अर्थातच परवडत नाही... मग काय करायचे? सापही मेला पाहिजे आणि काठीही वाचली पाहिजे. अश्या वेळेस हे उत्सव कामाला येतात. आजूबाजूच्या दुकानदारांकडून सुरक्षा शुल्क (वर्गणी) घेऊन अश्या ठिकाणी मंडप टाकला जातो. पुढारी पण थोडीफार देणगी देतो, त्याबद्दल त्याची जाहिरात केली जाते. मिळालेल्या सुरक्षा शुल्काचा थोडा भाग कार्यक्रमावर खर्च केला जातो, आणि उरलेला भाग शक्तीप्रदर्शन आणि त्या पाळलेल्या सुरक्षाभारवाहकांच्या योगक्षेमासाठी वापरला जातो.. अश्याप्रकारे त्यांचा योगक्षेम चालू राहिला की मग अन्य अधिकृत - अनधिकृत ठिकाणी आणि निवडणुकीमध्ये ही मुले सदर नेत्याचा चाकरीत काम करू शकतात. हे अर्थकारण लक्ष्यात घेतलं की मग आपल्याला समजेल की बदल नेमका कुटगे घडायला हवा आहे हे.. आपण त्या मुलांना नावे ठेवून काहीच साध्य होबार नाही, ते सगळे भावी भारताचे पुढारी आहेत, आपल्याला मुळावरच घाव घालणे आवश्यक आहे, पण कसा ते माहीत नाही...

In reply to by सोन्या बागलाणकर

फेरफटका 07/03/2019 - 20:52
टिळकांचा आत्मा तडफडण्याचं कारण नाही. कारण मुळातच ह्या 'सार्वजनिक सेलिब्रेशन' ची सुरूवात 'पॉलिटिकल अँगल' मधूनच झालीये. गणेशोत्सवातले मेळे हे टिळकांनी सुद्धा आपल्या राजकीय विरोधकांवर शरसंधान करण्यासाठी वापरले होते. आता एकंदरीतच लोकसंख्येची घनता कमी असणं आणी ह्या उपक्रमांचा सुरूवातीचा काळ असणं ह्यामुळे कदाचित त्रास कमी जाणवत असेल. पण नदी उगमापाशी जरी लहान अवखळ झर्यासारखी असली, तरी पुढे त्याचं पात्र अमर्याद विस्तारत जातच. दैनंदिन सामाजिक आयुष्यात अडचण निर्माण करणार्या कुठल्याही सार्वजनिक सादरीकरणावर कडक निर्बंध असावेत.

समीरसूर 07/03/2019 - 11:24
दुर्दैवाने सगळंच खरं आहे. आमच्या इथे मोठी मिरवणूक निघाली. एक रस्ता पूर्ण बंद! प्रॉब्लेम सेलिब्रेशनचा नाहीये; प्रॉब्लेम यांच्या गुंडगिरीचा आणि दादागिरीचा आहे. ज्या उन्मत्तपणे हे रस्त्यावर फिरत असतात तो उन्मत्तपणा आणि 'आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही' हा माज सगळ्यात तापदायक आहे. सध्यातरी याच्यावर उपाय नाही. तोच प्रकार दहीहंडी या फालतू सणाचा. खुशाल संपूर्ण रस्ते ब्लॉक करून ठेवतात. माझ्यामते जेव्हापासून हे ढोल-ताशाचे प्रस्थ वाढलेय तेव्हापासून दहीहंडी, गणेशोत्सव, शिवजयंती वगैरे अधिक त्रासदायक झाले आहे. कानाचे पडदे फाटतील एवढ्या प्रचंड आवाजात ढोल-ताशे आणि ती कर्कश घंटा बडवणे हा सेलिब्रेशनचा एक अत्यंत हिडीस, त्रासदायक, आणि निर्बुद्ध प्रकार आहे. त्यामुळे रस्ते बंद होतात, वाहतूक विस्कळीत होते, इतरांना उपद्रव देण्याची समूहवृत्ती बळावते, आणि आपण काहीही केले तरी आपल्याला कुणी हात लावू शकत नाही हा फाजील आत्मविश्वास वाढतो. जगात असले फालतू प्रकार फक्त भारतातच चालतात. आठ-दहा वर्षांपूर्वी ढोल-ताशे बडवण्यासाठी मुलीदेखील पुढे आल्या होत्या. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. ढोल-ताशे बडवल्याने किती 'एम्पॉवर्ड' वाटतं; ढोल-ताशे बडवल्याने एक स्त्री म्हणून कसं 'मुक्त' असल्यासारखं वाटतं; ढोल-ताशे बडवणं (आणि दुसर्‍यांना त्रास देणं) तणाव घालवण्यासाठी किती उपयुक्त आहे वगैरे तद्दन भिकारचोट आणि फालतू शोध लावण्यात आले होते. आता हे सगळे शोध गायब झालेत कारण सगळ्यांनाच पटलेलं आहे की ढोल-ताशे हा एक फक्त उपद्रवी आणि निरर्थक प्रकार आहे. आता वर्तमानपत्रांपत्रांढोल-ताशाविषयी तक्रारीच फक्त येतात.

In reply to by समीरसूर

अभ्या.. 07/03/2019 - 12:01
आणि ते बायकांनी फेटे गॉगल आणि पैठण्या घालून बुलेटा फिरवायच्या मिरवणुका ते.....

In reply to by समीरसूर

आनन्दा 07/03/2019 - 12:26
खखोदेजा पण ढोल ताशे बदवणाऱ्या मुलींना उत्तरायुष्यात संततीविषयक प्रश्नांना सामोरे जावे लागले असे त्यातल्या एका मैत्रिणीने नंतर सांगितले होते. अर्थात याबद्दल विडा उपलब्ध नसल्यामुळे काही बोलणे चूक आहे, पण हा अभ्यास आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by आनन्दा

समीरसूर 07/03/2019 - 15:26
ढोल-ताशाचा तो कर्णकर्कश्श्श्श्श आवाज आणि डोक्यात घण पडतायेत अशी वाटणारी ती लोखंडी घंटा...एकदा या पथकाजवळ १५ मिनिटे थांबलो होतो. अक्षरशः मेंदू सुन्न पडला. डोकं थाड-थाड उडायला लागलं. छाती दडपली. आसपासचे पक्षी, प्राणी, ज्येष्ठ, आजारी, लहान मुले सगळे पार भेदरून जातात. घाबरतात. आमच्या घराजवळ एक मंदिर आहे. तिथे कधी कधी सगळे डोक्यावर पडल्यागत तासंतास ढोल-ताशे बडवत बसतात. हा प्रकार करून नेमकं काय साधतं मला अजून कळलेलं नाहीये. सगळा निव्वळ बिनडोकपणा आहे. याचे विपरित परिणाम होत असणारच. मला तर असं वाटतं की कायद्यानेच या वाद्यांवर बंदी आणली पाहिजे. जो ढोल-ताशे बडवेल त्या प्रत्येकाला पोलीसांनी चौकात बडवला पाहिजे.

In reply to by समीरसूर

बबन ताम्बे 07/03/2019 - 17:21
एका पथकात मी पितळी घंटेऐवजी दोन गॅस वेल्डिंगचे सिलिंडर टांगलेले पाहिले होते आणि वाजवणारा जीव खाऊन त्यावर हातोडी मारत होता. सिलिंडर मोकळे असावेत अशी आशा.

In reply to by समीरसूर

ओम शतानन्द 07/03/2019 - 17:30
लोखंडी घंटा किंवा जाड लोखंडी प्लेट बडविणाऱ्या इसमाची audiometry केली आणि त्याला श्रवणशक्तीवर झालेला परिणाम दाखवला तर तो आपण होऊन हे काम सोडून देईल

In reply to by ओम शतानन्द

बबन ताम्बे 07/03/2019 - 18:08
ती घंटा ही मारे लोखंडी अँगलचे स्ट्रक्चर आणि चाके असलेली गाडी बनवून त्याला टांगलेली असते. अजून एका गावठी वाद्याची भर पडली आहे. एक मोठी परात (थाळी) एका सरळ लोखंडी पट्टीला जोडलेली असते आणि ती पट्टी गोलाकार बनवुन वादकाच्या कमरेला बसवलेली असते. परात वादकाच्या तोंडासमोर थोड्या अंतरावर तिरकी असते आणि वादक ती बडवत असतो. या थाळीचा देखील अत्यंत कर्कश आवाज येतो.

In reply to by समीरसूर

ओम शतानन्द 07/03/2019 - 17:23
याचे कारण म्हणजे अतिरेक , पूर्वी ढोल ताशे मिरवणुकीमध्ये वाजत असत ,प्रमाण कमी असल्याने त्याचा उपद्रव होत नसे. कुणी तरी एक नवीन प्रयोग म्हणून मुलींनीही ढोल का वाजवू नयेत अशा विचाराने हे चालू केले असावे , त्याला प्रसिद्धी आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असे दिसल्याने कुत्र्याच्या छत्र्यांसारखी मुलींची ढोल पथके निर्माण झाली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्यापासून आनंद तर दूरच, उपद्रव वाढू लागतो , सर्वच बाबतीत हे दिसते उदा. गल्लोगली गणपती, डीजे, गरबा , दहीहंडी , एका वस्तीत दोन शेजार शेजारच्या गल्ल्यात दोन गणपती निमित्त कर्णकटू आवाजात वेगवेगळी गाणी लावलेली असतात. तथाकथित समाजसेवक , राजकीय पक्ष राजकीय नेते सुद्धा या अतिरेकाला कारण आहेत ह्या असल्या अतिरेक करायच्या लोकांच्या प्रवृत्तीमुळे कुठलाही उत्सव, सण सार्वजनिक करू नये असे वाटू लागले आहे

वकील साहेब 07/03/2019 - 11:27
शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व्हावा. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी या हेतूने शिवजयंती साजरी व्हायला हवी. हे खरेच. मग आता जशी शिवजयंती साजरी होतेय तशी नाही तर अन्य कशा प्रकारे शिवजयंती साजरी व्हावी असे तुम्हाला वाटते ? मी माझी संकल्पना मांडतो. इतरांनीही त्यात भर घालावी. १. शिवचरित्रावर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करणे. २. निबंध स्पर्धा. ३. चित्रकला स्पर्धा. ४. किल्ले बनवण्याची स्पर्धा. ५. तलवारबाजी, कुस्ती, मैदानी खेळ प्रदर्शन /स्पर्धा. ६. नाटिका. ७. वक्तृत्व स्पर्धा. ८. शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन. ९. किल्ला भेट सहलीचे आयोजन. १०..................

In reply to by वकील साहेब

समीरसूर 07/03/2019 - 11:47
दरवर्षी काय तेच तेच करणार...शिवचरित्रावर आतापर्यंत पन्नास कोटी व्याख्यानं झालीयेत. आता आपण इतिहासातून बाहेर पडलं पाहिजे. तेच तेच दळण पुरे करायला पाहिजे. या यादीपैकी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि किल्ले स्पर्धा तेवढ्या फायद्याच्या आहेत. अर्थात प्रत्येक वर्षी निबंध लिहिण्यासाठी शिवचरित्राचाच विषय नाही दिला तरच! या स्पर्धांमुळे मुलांना नवीन कौशल्ये तरी शिकायला मिळतील. बाकी सगळं आधीच खूप वेळा झालेलं आहे. आणि मी म्हणतो दणदणीत सेलिब्रेशन दर वर्षी करण्याची खरंच गरज आहे का? दुर्दैवाने सारखं मागे वळून बघत राहिल्याने आपले सामाजिक प्रश्न जास्त उग्र झालेत. अब बस करो! "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे', 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत; मी टरफलं उचलणार नाही', 'सिंहाच्या जबड्यात घालुनि हात...वगैरे वगैरे', 'वेडात मराठे वीर दौडले सात', 'हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा'........हे आणि असलं बरंच काही गेली कित्येक वर्षे, दशके ऐकून ऐकून कान विटले आहेत; बुद्धीवर गंज चढला आहे. यातून बाहेर पडलो तरच काहीतरी चांगलं शक्य आहे. अजून किती काळ आपण त्याच टोकदार (आणि निरर्थक) अस्मिता मिरवत राहणार आहोत?

In reply to by समीरसूर

आनन्दा 07/03/2019 - 12:23
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा शिवचरित्र ते मंगळागौर या चौकटीत बंदिस्त झालेली आहे असे माझे मत आहे.. या पलीकडे जाऊन आपल्याकडे बरेच काही आहे, पण लोकांना स्पष्ट बोललं की राग येतो. वरती माझ्या अश्याच एका स्पष्ट प्रतिक्रियेला पंख लागले. असो, काय बोलणार, कालाय तस्मै नमः.

मनिम्याऊ 07/03/2019 - 12:55
या सगल्या शिवजयन्ती celebration मंडळांनी वर्षभरासाठी महाराजांच्या एका एका किल्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. अगदी अगदी साफ़सफ़ाई पासून ते दुरुस्तीपर्यन्त सर्व. आणि मग पुढील शिवजयन्तीला या उपक्रमाचे मूल्यमापन करावे. (दिल को खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है)

In reply to by मनिम्याऊ

उत्तम कल्पना! नुसते गड किल्लेच नाही तर तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे झालंच तर आपापल्या वॉर्डात रस्तेसफाई, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन ही कामेही करावीत, तीही वर्गणी गोळा ना करता आमदारनिधीतून. मग बघा कशी या उत्सवांमधून हवा निघून जाते.

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 09/03/2019 - 16:51
स्तुत्य उपक्रम आहे. याच धर्तीवर पुण्यातही सगळ्या रस्त्यांवर फेरीवाले आणि उत्सववाले यांच्यासाठी ओव्हरब्रिज बांधावे असे सुचवतो.

शब्दानुज 07/03/2019 - 13:22
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे. याचा थोडा मानसशास्त्राच्या दिशेने विचार करायला हवा. तरूणवयात नेहमी करून दाखवायची ऊर्मी असते. त्याचवेळी त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट नकोसे असतात. मग आपण कोणी तरी आहोत हे स्वताः करून दाखववण्यापेक्षा जे आधीच करून झालेले आहे ते माझेच हे सांगता येते. अस्मिता असे त्याला गोंडस नाव दिले की झाले. मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन. कूणाच्याही जयंत्या , कसल्याही प्रकारच्या मिरवणूका , जुलूस , मंडप असले कुठलेही प्रकार रस्त्यावर न करण्याबाबत कायदा करण्याची गरज कितीही असली तरी लोकानुनय करण्याची खोड सर्वपक्षीय आहे. थोडक्यात आपण आपली काने बंद करून घ्यायची आणि होणा-या धिंगाण्याला हताशपणे पहात राहयचे.

In reply to by शब्दानुज

अभ्या.. 07/03/2019 - 15:28
मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन. पण हे लॉजिक गणेशोत्सवाला लावता येत नाही, ओंगळवाणे प्रदर्शन तिथेही असते. सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागणे जरी थोडे बाजूला ठेवलं तरी ते करताहेत त्या एन्जॉय मध्ये काय समाधान त्यांना मिळते हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित समाजातील काही जणांच्या एन्जॉयच्या कल्पना वेगळ्याही असू शकतात. आपण जसे काव्य शास्त्र विनोद वाचन संगीत अशा गोष्टीत मन रमवतो तसे त्यांचे नसेलही. मोठ्ठा कानफाडु आवाज, चित्रविचित्र कपडे, अविर्भाव, हेअरस्टाइल हे कदाचित स्टॅंडर्ड वर्तनापेक्षा वेगळे वाटत असेल तरी एक मोठ्ठा वर्ग त्याला फॉलो करतो असे दिसून येईल. अशा गोष्टींचा प्रभाव असणे, तिकडे तरुण पिढी (सगळीच नसली तरी काही) खेचली जाणे ह्यात चूक कुणाची हे शोधणे रोचक असणार.

In reply to by शब्दानुज

चिगो 08/03/2019 - 16:03
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे.
सहमत.. इतिहासाबद्दलचा वाढता उन्माद हा एक चिंतेचा विषय आहे. शिवाजीमहाराजांना नुस्तं 'शिवाजी' (ऐतिहासिकदृष्ट्या योग्यच) असं संबोधल्यास भावना दुखावतात आजकाल.. महाराजांची वागणूक, राजनैतिक धुर्तता, प्रजाहितदक्षपणा इत्यादींबद्दल कणभर ही शिकून/समजून न घेता केवळ त्यांच्या जयजयकाराने किंवा दाढी/पोस्टर/कवड्यांची माळ/ टॅटू इत्यादीतून 'गर्व' वाटून घेण्यात आपली जनता आणि विशेषतः तरुण पिढी धन्यता मानतेय, हे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल भिती आणि त्यातूनच 'डिनायल' आहे, ह्याचं द्योतक आहे. कुठल्याही समाजाला तीन/चारशे वर्षांपुर्वीच्याच एका 'हिरो'वरच प्रेरणेसाठी अजूनही निर्भर रहावं लागतंय, हे दु:खद आहे. आपल्या प्रतिसादाशी सहमत.

पी. के. 07/03/2019 - 14:52
तरुण हे या देशाची शक्ती आहे असं कलाम साहेब बोलून गेले. पण आज आर्धे तरुण रस्त्यावर मशाल घेऊन पळत असतात आणि बाकीचे पालखी घेऊन पळत असतात. काय होणार या देशाचं..

In reply to by विजुभाऊ

समीरसूर 08/03/2019 - 09:58
मागील वर्षी एक तरुण कॉलेजकुमार कुठूनतरी ही शिवज्योत की काय म्हणतात ते घेऊन जात असतांना अपघातात ठार झाला. कोवळा मुलगा होता. जेमतेम २०-२२ वर्षांचा. ही काय भलतीच प्रथा सुरू झाली आहे देव जाणे. तद्दन निरर्थक!

In reply to by स्वलिखित

आनन्दा 08/03/2019 - 12:47
NH-4 वरती वाहत्या रस्त्यात ज्योत घेऊन धावण्यात कसली आलेय प्रथा? आणि हे देखील प्रथा म्हणून मी समजा मान्य करेन. पूर्वी कुठेतरी एखादी ज्योत असायची, आणि त्या ज्योतीची काळजी घेणारे आणि सगळेच त्यात उत्सव आणि अप्रूप असायचे. आज जर शिवजयंतीच्या आसपास तुम्ही जर पुणे कोल्हापूर गेलात तर 10-15 तरी ज्योती मिळतील.. खरेच इतकी गरज आहे का असं प्रेम व्यक्त करायची? अवांतर - तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे कल्पना नाही, पण तुम्ही खूप व्हॉट अबाउटरी करत आहात. लक्ष्यात घ्या, आम्हाला केवळ शिवजयंती साजरी करण्याबद्दल आक्षेप नाही, आम्हाला जनतेला वेठीला धरून कोणताही सण साजरा करण्याबद्दल आक्षेप आहे. व्हॉट अबाऊटरी करण्याची काहीही गरज नाही, काय बोलायचे असेल तर स्पष्ट बोला. आम्ही सगळ्या सणांबद्दल सारखेच बोलतो, त्यात आमचा तो गणपती आणि तुमचा तो शिवाजी असलं काही नसतं, तेव्हा असले विचार ओकणे बंद करा. वरती पण तुम्ही अशीच मळमळ बाहेर काढली होती, पण नंतर तो प्रतिसाद एडिट करून घेतलात. जाता जाता - टोकदार अस्मिता हा भारताला झालेला कॅन्सर आहे.

In reply to by स्वलिखित

आनन्दा 08/03/2019 - 22:40
तुमची तशी इच्छा असेल तर त्रिशतक पण होइल. पण त्याने सत्य परिस्थिती बदलणार नाही. मी सहसा अश्या वादात उतरत नाही, पण सध्या जाणीवपूर्वक काड्या सारण्याचे उद्योग काही लोक करत आहेत, त्यामुळे नाइलाजास्तव या चिखलात हात घालावा लागतोय.

In reply to by आनन्दा

स्वलिखित 09/03/2019 - 08:27
1.पण तुम्ही खूप व्हॉट अबाउटरी करत आहात. 2.आम्ही सगळ्या सणांबद्दल सारखेच बोलतो, त्यात आमचा तो गणपती आणि तुमचा तो शिवाजी असलं काही नसतं, तेव्हा असले विचार ओकणे बंद करा सगळे सण सारखेच आहेत तर मग व्हॉट अबोउटरी चा प्रॉब्लेम काय आहे आम्ही सगळ्याच सणवार सारखे बोलतो याच विधानावर प्रश्नचिन्ह

In reply to by आनन्दा

आनन्दा 09/03/2019 - 13:36
आणि व्हॉट अबाउटरी बद्दल म्हणत असाल तर पहिल्यांदा तुम्ही इथे आंबेडकरांना खेचलात, त्याबद्दल तुम्हाला विचारलं तर तो प्रतिसाद गायब केलात आता देवीला आणताय मध्ये, याला व्हॉट अबोटरी म्हणायचे की खोडसाळपणा हे तुम्हीच सांगा. अवांतर - अचानक एखादा आयडी सक्रिय होऊन एखादा अजेंडा रेटायला की हल्ली भीतीच वाटते बुवा.. पुनर्जन्म तर नसेल? नसावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लई भारी 08/03/2019 - 11:38
लिखाण आवडलं. वर चर्चिलेले सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहेच. प्रचंड त्रासदायक प्रकार आहे. दही हंडी, गणेशोत्सव, नवरात्र, गणेश जयंती आणि बाकी जयंत्या, पुण्यतिथ्या आहेतच. फक्त कारण पाहिजे असत आपलं उपद्रवमूल्य दाखवायला! ते ढोल ताशाच्या उन्मादाला मोठं करण्यात सेल्फीसम्राटांचा आणि DSLR वाल्या उत्साही लोकांचा मोठा वाटा आहे असं वाटत! ते सायलेन्सर ची पुंगळी काढून 'फट फटी' च्या नावाला जागणारे वीर राहिलेच की!

शिवाजी जन्माला यावा तो दुसर्‍या घरात असे उगाच म्हणत नाहीत. दुसरा कोणी बदल घडवील अशा भ्रमात राहिलो तर काहीच होत नाही. मग काय करायचे ? खालील पर्यायापैकी कोणता योग्य वाटतो ? १. बघताय काय सामील व्हा ! म्हणत आपण त्यातलेच एक होऊन जायचे मग द्वैत उरत नाही आणि त्रास ही होत नाही. २. चिडचीड करत रक्त आटवायचं ? जगाचे कसे भले होणार म्हनत रात्रंदिवस झुरत बसायचं आणि स्वतःला त्रास करुन घ्यायचा ? ३. ठार दुर्लक्ष करायचं ! दु...र्ल.... क्ष........... कोणीही कितीही ढ्याण्डटंड्याण करत असलं तरी त्या च्या बाजूने जाताना मोबाईल मधे विनाकारण बोटं घालतं स्वत:शीच हसत राहायचं.नाहीतर मस्त एखादं पुस्तक घेऊन लक्षपुर्वक वाचतोय अस नाटक करत तिथे थांबायचं ! कार्यकर्त्यांना भाव नाही दिला तर त्यांचा अर्धा आवेश कमी होतो. ४. नाहितर मिपाच्या एक्स मालककांच्या भाषेत सांगायचं तर चपला घालून चालू पडायचं !

बाप्पू 06/03/2019 - 21:52
मी शिवजयंती या गोंडस नावाखाली 1000 रुपये वर्गणी (कि खंडणी?? ) पायी घालवून बसलोय.. त्याच्या बदल्यात मी - तुमचे आमचे नाते काय.. जय जिजाऊ जय शिवराय.. असल्या भंपक घोषणा ऐकल्या , दारू पिऊन झिंगलेले मावळे पहिले डीजे चा दणदणाट ऐकला महाप्रसादच्या नावाखाली काही बाहि खाल्ले.. जे मावळ्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्यांचे खाऊन झाल्यावर जे आमच्यासाठी शिल्लक ठेवले ते.. दोन दिवस घरावर डेकोरेशन च्या नावाखाली भगवा झेंडा फडकावून घेतला.. अश्या पद्धतीने आमच्या गल्लीत शिवजयंती साजरी झाली.

In reply to by विजुभाऊ

माहितगार 07/03/2019 - 11:02
हे जरासे अनफेअर नाही ना ? ह्या लेखात वर्णीलेले प्रकार अलिकडचे असणार त्या मानाने 'मवाली' शब्द पुरेसा जुना असावा.

In reply to by विजुभाऊ

Chandu 10/03/2019 - 11:42
मुगाल आक्रमकांच्या फौजे बरोबर त्यांच्या बलात्कारातूं उत्पन्न झालेली बेवारस पोरे जिनकाकोईवालीद =(पोशिंदा,वडील )नाही ते मवाली.मृत शिपायांचे अंगावर न बसनारे ढगळ चित्र विचित्र कपडे घालणे ,घरदार नसल्याने वेळी अवेळी ब्बोंब्लत फिरणे ही त्यान्ची खासियात......बाकी चालू द्या.....

nanaba 07/03/2019 - 10:29
मला महाराजां बद्दल असलेल्या नितांत आदरामुळे - हे असे वागणार्‍या लोकांच्या इन्सेन्सिविटीचे वाईट वाटते, हे कळूनही काहीच करण्याची ताकद नसलेल्या आपल्या षंढपणाचे ही. हे बर्‍यापैकी सगळ्या सामाजिक सणांना कमी अधिक प्रमाणात लागू पडते.

सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल अँगल" काढून टाकला तर ही फालतुगिरी बंद होईल पण हे सणच तर शक्ती प्रदर्शन करण्याच्या संधी बनल्या आहेत मग हे करेल कोण? असल्या उत्सवांमध्ये "बघतोय रिक्षावाला" किंवा "शांताबाई" असली गाणी आणि त्यावरचा दारू पिऊन केलेला धांगडधिंगा बघून टिळकांचा आत्मा वर तडफडत असेल.

In reply to by सोन्या बागलाणकर

अभ्या.. 07/03/2019 - 11:08
फारच थोडे आत्मे समाधानात असतील, बाकीच्या सगळ्याच आत्म्यांच्या नशिबी तडफडच असणारे. एकट्या टिळक आत्म्याचे काय.

In reply to by सोन्या बागलाणकर

आनन्दा 07/03/2019 - 12:38
राजकीय पुढाऱ्याना त्यांच्या विशेष कामासाठी मुले पुसावी लागतात. त्यांना दरवेळी पदरचे पैसे देणे अर्थातच परवडत नाही... मग काय करायचे? सापही मेला पाहिजे आणि काठीही वाचली पाहिजे. अश्या वेळेस हे उत्सव कामाला येतात. आजूबाजूच्या दुकानदारांकडून सुरक्षा शुल्क (वर्गणी) घेऊन अश्या ठिकाणी मंडप टाकला जातो. पुढारी पण थोडीफार देणगी देतो, त्याबद्दल त्याची जाहिरात केली जाते. मिळालेल्या सुरक्षा शुल्काचा थोडा भाग कार्यक्रमावर खर्च केला जातो, आणि उरलेला भाग शक्तीप्रदर्शन आणि त्या पाळलेल्या सुरक्षाभारवाहकांच्या योगक्षेमासाठी वापरला जातो.. अश्याप्रकारे त्यांचा योगक्षेम चालू राहिला की मग अन्य अधिकृत - अनधिकृत ठिकाणी आणि निवडणुकीमध्ये ही मुले सदर नेत्याचा चाकरीत काम करू शकतात. हे अर्थकारण लक्ष्यात घेतलं की मग आपल्याला समजेल की बदल नेमका कुटगे घडायला हवा आहे हे.. आपण त्या मुलांना नावे ठेवून काहीच साध्य होबार नाही, ते सगळे भावी भारताचे पुढारी आहेत, आपल्याला मुळावरच घाव घालणे आवश्यक आहे, पण कसा ते माहीत नाही...

In reply to by सोन्या बागलाणकर

फेरफटका 07/03/2019 - 20:52
टिळकांचा आत्मा तडफडण्याचं कारण नाही. कारण मुळातच ह्या 'सार्वजनिक सेलिब्रेशन' ची सुरूवात 'पॉलिटिकल अँगल' मधूनच झालीये. गणेशोत्सवातले मेळे हे टिळकांनी सुद्धा आपल्या राजकीय विरोधकांवर शरसंधान करण्यासाठी वापरले होते. आता एकंदरीतच लोकसंख्येची घनता कमी असणं आणी ह्या उपक्रमांचा सुरूवातीचा काळ असणं ह्यामुळे कदाचित त्रास कमी जाणवत असेल. पण नदी उगमापाशी जरी लहान अवखळ झर्यासारखी असली, तरी पुढे त्याचं पात्र अमर्याद विस्तारत जातच. दैनंदिन सामाजिक आयुष्यात अडचण निर्माण करणार्या कुठल्याही सार्वजनिक सादरीकरणावर कडक निर्बंध असावेत.

समीरसूर 07/03/2019 - 11:24
दुर्दैवाने सगळंच खरं आहे. आमच्या इथे मोठी मिरवणूक निघाली. एक रस्ता पूर्ण बंद! प्रॉब्लेम सेलिब्रेशनचा नाहीये; प्रॉब्लेम यांच्या गुंडगिरीचा आणि दादागिरीचा आहे. ज्या उन्मत्तपणे हे रस्त्यावर फिरत असतात तो उन्मत्तपणा आणि 'आमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही' हा माज सगळ्यात तापदायक आहे. सध्यातरी याच्यावर उपाय नाही. तोच प्रकार दहीहंडी या फालतू सणाचा. खुशाल संपूर्ण रस्ते ब्लॉक करून ठेवतात. माझ्यामते जेव्हापासून हे ढोल-ताशाचे प्रस्थ वाढलेय तेव्हापासून दहीहंडी, गणेशोत्सव, शिवजयंती वगैरे अधिक त्रासदायक झाले आहे. कानाचे पडदे फाटतील एवढ्या प्रचंड आवाजात ढोल-ताशे आणि ती कर्कश घंटा बडवणे हा सेलिब्रेशनचा एक अत्यंत हिडीस, त्रासदायक, आणि निर्बुद्ध प्रकार आहे. त्यामुळे रस्ते बंद होतात, वाहतूक विस्कळीत होते, इतरांना उपद्रव देण्याची समूहवृत्ती बळावते, आणि आपण काहीही केले तरी आपल्याला कुणी हात लावू शकत नाही हा फाजील आत्मविश्वास वाढतो. जगात असले फालतू प्रकार फक्त भारतातच चालतात. आठ-दहा वर्षांपूर्वी ढोल-ताशे बडवण्यासाठी मुलीदेखील पुढे आल्या होत्या. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. ढोल-ताशे बडवल्याने किती 'एम्पॉवर्ड' वाटतं; ढोल-ताशे बडवल्याने एक स्त्री म्हणून कसं 'मुक्त' असल्यासारखं वाटतं; ढोल-ताशे बडवणं (आणि दुसर्‍यांना त्रास देणं) तणाव घालवण्यासाठी किती उपयुक्त आहे वगैरे तद्दन भिकारचोट आणि फालतू शोध लावण्यात आले होते. आता हे सगळे शोध गायब झालेत कारण सगळ्यांनाच पटलेलं आहे की ढोल-ताशे हा एक फक्त उपद्रवी आणि निरर्थक प्रकार आहे. आता वर्तमानपत्रांपत्रांढोल-ताशाविषयी तक्रारीच फक्त येतात.

In reply to by समीरसूर

अभ्या.. 07/03/2019 - 12:01
आणि ते बायकांनी फेटे गॉगल आणि पैठण्या घालून बुलेटा फिरवायच्या मिरवणुका ते.....

In reply to by समीरसूर

आनन्दा 07/03/2019 - 12:26
खखोदेजा पण ढोल ताशे बदवणाऱ्या मुलींना उत्तरायुष्यात संततीविषयक प्रश्नांना सामोरे जावे लागले असे त्यातल्या एका मैत्रिणीने नंतर सांगितले होते. अर्थात याबद्दल विडा उपलब्ध नसल्यामुळे काही बोलणे चूक आहे, पण हा अभ्यास आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by आनन्दा

समीरसूर 07/03/2019 - 15:26
ढोल-ताशाचा तो कर्णकर्कश्श्श्श्श आवाज आणि डोक्यात घण पडतायेत अशी वाटणारी ती लोखंडी घंटा...एकदा या पथकाजवळ १५ मिनिटे थांबलो होतो. अक्षरशः मेंदू सुन्न पडला. डोकं थाड-थाड उडायला लागलं. छाती दडपली. आसपासचे पक्षी, प्राणी, ज्येष्ठ, आजारी, लहान मुले सगळे पार भेदरून जातात. घाबरतात. आमच्या घराजवळ एक मंदिर आहे. तिथे कधी कधी सगळे डोक्यावर पडल्यागत तासंतास ढोल-ताशे बडवत बसतात. हा प्रकार करून नेमकं काय साधतं मला अजून कळलेलं नाहीये. सगळा निव्वळ बिनडोकपणा आहे. याचे विपरित परिणाम होत असणारच. मला तर असं वाटतं की कायद्यानेच या वाद्यांवर बंदी आणली पाहिजे. जो ढोल-ताशे बडवेल त्या प्रत्येकाला पोलीसांनी चौकात बडवला पाहिजे.

In reply to by समीरसूर

बबन ताम्बे 07/03/2019 - 17:21
एका पथकात मी पितळी घंटेऐवजी दोन गॅस वेल्डिंगचे सिलिंडर टांगलेले पाहिले होते आणि वाजवणारा जीव खाऊन त्यावर हातोडी मारत होता. सिलिंडर मोकळे असावेत अशी आशा.

In reply to by समीरसूर

ओम शतानन्द 07/03/2019 - 17:30
लोखंडी घंटा किंवा जाड लोखंडी प्लेट बडविणाऱ्या इसमाची audiometry केली आणि त्याला श्रवणशक्तीवर झालेला परिणाम दाखवला तर तो आपण होऊन हे काम सोडून देईल

In reply to by ओम शतानन्द

बबन ताम्बे 07/03/2019 - 18:08
ती घंटा ही मारे लोखंडी अँगलचे स्ट्रक्चर आणि चाके असलेली गाडी बनवून त्याला टांगलेली असते. अजून एका गावठी वाद्याची भर पडली आहे. एक मोठी परात (थाळी) एका सरळ लोखंडी पट्टीला जोडलेली असते आणि ती पट्टी गोलाकार बनवुन वादकाच्या कमरेला बसवलेली असते. परात वादकाच्या तोंडासमोर थोड्या अंतरावर तिरकी असते आणि वादक ती बडवत असतो. या थाळीचा देखील अत्यंत कर्कश आवाज येतो.

In reply to by समीरसूर

ओम शतानन्द 07/03/2019 - 17:23
याचे कारण म्हणजे अतिरेक , पूर्वी ढोल ताशे मिरवणुकीमध्ये वाजत असत ,प्रमाण कमी असल्याने त्याचा उपद्रव होत नसे. कुणी तरी एक नवीन प्रयोग म्हणून मुलींनीही ढोल का वाजवू नयेत अशा विचाराने हे चालू केले असावे , त्याला प्रसिद्धी आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असे दिसल्याने कुत्र्याच्या छत्र्यांसारखी मुलींची ढोल पथके निर्माण झाली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की त्यापासून आनंद तर दूरच, उपद्रव वाढू लागतो , सर्वच बाबतीत हे दिसते उदा. गल्लोगली गणपती, डीजे, गरबा , दहीहंडी , एका वस्तीत दोन शेजार शेजारच्या गल्ल्यात दोन गणपती निमित्त कर्णकटू आवाजात वेगवेगळी गाणी लावलेली असतात. तथाकथित समाजसेवक , राजकीय पक्ष राजकीय नेते सुद्धा या अतिरेकाला कारण आहेत ह्या असल्या अतिरेक करायच्या लोकांच्या प्रवृत्तीमुळे कुठलाही उत्सव, सण सार्वजनिक करू नये असे वाटू लागले आहे

वकील साहेब 07/03/2019 - 11:27
शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व्हावा. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी या हेतूने शिवजयंती साजरी व्हायला हवी. हे खरेच. मग आता जशी शिवजयंती साजरी होतेय तशी नाही तर अन्य कशा प्रकारे शिवजयंती साजरी व्हावी असे तुम्हाला वाटते ? मी माझी संकल्पना मांडतो. इतरांनीही त्यात भर घालावी. १. शिवचरित्रावर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करणे. २. निबंध स्पर्धा. ३. चित्रकला स्पर्धा. ४. किल्ले बनवण्याची स्पर्धा. ५. तलवारबाजी, कुस्ती, मैदानी खेळ प्रदर्शन /स्पर्धा. ६. नाटिका. ७. वक्तृत्व स्पर्धा. ८. शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन. ९. किल्ला भेट सहलीचे आयोजन. १०..................

In reply to by वकील साहेब

समीरसूर 07/03/2019 - 11:47
दरवर्षी काय तेच तेच करणार...शिवचरित्रावर आतापर्यंत पन्नास कोटी व्याख्यानं झालीयेत. आता आपण इतिहासातून बाहेर पडलं पाहिजे. तेच तेच दळण पुरे करायला पाहिजे. या यादीपैकी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि किल्ले स्पर्धा तेवढ्या फायद्याच्या आहेत. अर्थात प्रत्येक वर्षी निबंध लिहिण्यासाठी शिवचरित्राचाच विषय नाही दिला तरच! या स्पर्धांमुळे मुलांना नवीन कौशल्ये तरी शिकायला मिळतील. बाकी सगळं आधीच खूप वेळा झालेलं आहे. आणि मी म्हणतो दणदणीत सेलिब्रेशन दर वर्षी करण्याची खरंच गरज आहे का? दुर्दैवाने सारखं मागे वळून बघत राहिल्याने आपले सामाजिक प्रश्न जास्त उग्र झालेत. अब बस करो! "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे', 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत; मी टरफलं उचलणार नाही', 'सिंहाच्या जबड्यात घालुनि हात...वगैरे वगैरे', 'वेडात मराठे वीर दौडले सात', 'हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा'........हे आणि असलं बरंच काही गेली कित्येक वर्षे, दशके ऐकून ऐकून कान विटले आहेत; बुद्धीवर गंज चढला आहे. यातून बाहेर पडलो तरच काहीतरी चांगलं शक्य आहे. अजून किती काळ आपण त्याच टोकदार (आणि निरर्थक) अस्मिता मिरवत राहणार आहोत?

In reply to by समीरसूर

आनन्दा 07/03/2019 - 12:23
महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा शिवचरित्र ते मंगळागौर या चौकटीत बंदिस्त झालेली आहे असे माझे मत आहे.. या पलीकडे जाऊन आपल्याकडे बरेच काही आहे, पण लोकांना स्पष्ट बोललं की राग येतो. वरती माझ्या अश्याच एका स्पष्ट प्रतिक्रियेला पंख लागले. असो, काय बोलणार, कालाय तस्मै नमः.

मनिम्याऊ 07/03/2019 - 12:55
या सगल्या शिवजयन्ती celebration मंडळांनी वर्षभरासाठी महाराजांच्या एका एका किल्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. अगदी अगदी साफ़सफ़ाई पासून ते दुरुस्तीपर्यन्त सर्व. आणि मग पुढील शिवजयन्तीला या उपक्रमाचे मूल्यमापन करावे. (दिल को खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है)

In reply to by मनिम्याऊ

उत्तम कल्पना! नुसते गड किल्लेच नाही तर तीर्थस्थळे, पर्यटनस्थळे झालंच तर आपापल्या वॉर्डात रस्तेसफाई, वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन ही कामेही करावीत, तीही वर्गणी गोळा ना करता आमदारनिधीतून. मग बघा कशी या उत्सवांमधून हवा निघून जाते.

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 09/03/2019 - 16:51
स्तुत्य उपक्रम आहे. याच धर्तीवर पुण्यातही सगळ्या रस्त्यांवर फेरीवाले आणि उत्सववाले यांच्यासाठी ओव्हरब्रिज बांधावे असे सुचवतो.

शब्दानुज 07/03/2019 - 13:22
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे. याचा थोडा मानसशास्त्राच्या दिशेने विचार करायला हवा. तरूणवयात नेहमी करून दाखवायची ऊर्मी असते. त्याचवेळी त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट नकोसे असतात. मग आपण कोणी तरी आहोत हे स्वताः करून दाखववण्यापेक्षा जे आधीच करून झालेले आहे ते माझेच हे सांगता येते. अस्मिता असे त्याला गोंडस नाव दिले की झाले. मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन. कूणाच्याही जयंत्या , कसल्याही प्रकारच्या मिरवणूका , जुलूस , मंडप असले कुठलेही प्रकार रस्त्यावर न करण्याबाबत कायदा करण्याची गरज कितीही असली तरी लोकानुनय करण्याची खोड सर्वपक्षीय आहे. थोडक्यात आपण आपली काने बंद करून घ्यायची आणि होणा-या धिंगाण्याला हताशपणे पहात राहयचे.

In reply to by शब्दानुज

अभ्या.. 07/03/2019 - 15:28
मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन. पण हे लॉजिक गणेशोत्सवाला लावता येत नाही, ओंगळवाणे प्रदर्शन तिथेही असते. सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागणे जरी थोडे बाजूला ठेवलं तरी ते करताहेत त्या एन्जॉय मध्ये काय समाधान त्यांना मिळते हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित समाजातील काही जणांच्या एन्जॉयच्या कल्पना वेगळ्याही असू शकतात. आपण जसे काव्य शास्त्र विनोद वाचन संगीत अशा गोष्टीत मन रमवतो तसे त्यांचे नसेलही. मोठ्ठा कानफाडु आवाज, चित्रविचित्र कपडे, अविर्भाव, हेअरस्टाइल हे कदाचित स्टॅंडर्ड वर्तनापेक्षा वेगळे वाटत असेल तरी एक मोठ्ठा वर्ग त्याला फॉलो करतो असे दिसून येईल. अशा गोष्टींचा प्रभाव असणे, तिकडे तरुण पिढी (सगळीच नसली तरी काही) खेचली जाणे ह्यात चूक कुणाची हे शोधणे रोचक असणार.

In reply to by शब्दानुज

चिगो 08/03/2019 - 16:03
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे.
सहमत.. इतिहासाबद्दलचा वाढता उन्माद हा एक चिंतेचा विषय आहे. शिवाजीमहाराजांना नुस्तं 'शिवाजी' (ऐतिहासिकदृष्ट्या योग्यच) असं संबोधल्यास भावना दुखावतात आजकाल.. महाराजांची वागणूक, राजनैतिक धुर्तता, प्रजाहितदक्षपणा इत्यादींबद्दल कणभर ही शिकून/समजून न घेता केवळ त्यांच्या जयजयकाराने किंवा दाढी/पोस्टर/कवड्यांची माळ/ टॅटू इत्यादीतून 'गर्व' वाटून घेण्यात आपली जनता आणि विशेषतः तरुण पिढी धन्यता मानतेय, हे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल भिती आणि त्यातूनच 'डिनायल' आहे, ह्याचं द्योतक आहे. कुठल्याही समाजाला तीन/चारशे वर्षांपुर्वीच्याच एका 'हिरो'वरच प्रेरणेसाठी अजूनही निर्भर रहावं लागतंय, हे दु:खद आहे. आपल्या प्रतिसादाशी सहमत.

पी. के. 07/03/2019 - 14:52
तरुण हे या देशाची शक्ती आहे असं कलाम साहेब बोलून गेले. पण आज आर्धे तरुण रस्त्यावर मशाल घेऊन पळत असतात आणि बाकीचे पालखी घेऊन पळत असतात. काय होणार या देशाचं..

In reply to by विजुभाऊ

समीरसूर 08/03/2019 - 09:58
मागील वर्षी एक तरुण कॉलेजकुमार कुठूनतरी ही शिवज्योत की काय म्हणतात ते घेऊन जात असतांना अपघातात ठार झाला. कोवळा मुलगा होता. जेमतेम २०-२२ वर्षांचा. ही काय भलतीच प्रथा सुरू झाली आहे देव जाणे. तद्दन निरर्थक!

In reply to by स्वलिखित

आनन्दा 08/03/2019 - 12:47
NH-4 वरती वाहत्या रस्त्यात ज्योत घेऊन धावण्यात कसली आलेय प्रथा? आणि हे देखील प्रथा म्हणून मी समजा मान्य करेन. पूर्वी कुठेतरी एखादी ज्योत असायची, आणि त्या ज्योतीची काळजी घेणारे आणि सगळेच त्यात उत्सव आणि अप्रूप असायचे. आज जर शिवजयंतीच्या आसपास तुम्ही जर पुणे कोल्हापूर गेलात तर 10-15 तरी ज्योती मिळतील.. खरेच इतकी गरज आहे का असं प्रेम व्यक्त करायची? अवांतर - तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे कल्पना नाही, पण तुम्ही खूप व्हॉट अबाउटरी करत आहात. लक्ष्यात घ्या, आम्हाला केवळ शिवजयंती साजरी करण्याबद्दल आक्षेप नाही, आम्हाला जनतेला वेठीला धरून कोणताही सण साजरा करण्याबद्दल आक्षेप आहे. व्हॉट अबाऊटरी करण्याची काहीही गरज नाही, काय बोलायचे असेल तर स्पष्ट बोला. आम्ही सगळ्या सणांबद्दल सारखेच बोलतो, त्यात आमचा तो गणपती आणि तुमचा तो शिवाजी असलं काही नसतं, तेव्हा असले विचार ओकणे बंद करा. वरती पण तुम्ही अशीच मळमळ बाहेर काढली होती, पण नंतर तो प्रतिसाद एडिट करून घेतलात. जाता जाता - टोकदार अस्मिता हा भारताला झालेला कॅन्सर आहे.

In reply to by स्वलिखित

आनन्दा 08/03/2019 - 22:40
तुमची तशी इच्छा असेल तर त्रिशतक पण होइल. पण त्याने सत्य परिस्थिती बदलणार नाही. मी सहसा अश्या वादात उतरत नाही, पण सध्या जाणीवपूर्वक काड्या सारण्याचे उद्योग काही लोक करत आहेत, त्यामुळे नाइलाजास्तव या चिखलात हात घालावा लागतोय.

In reply to by आनन्दा

स्वलिखित 09/03/2019 - 08:27
1.पण तुम्ही खूप व्हॉट अबाउटरी करत आहात. 2.आम्ही सगळ्या सणांबद्दल सारखेच बोलतो, त्यात आमचा तो गणपती आणि तुमचा तो शिवाजी असलं काही नसतं, तेव्हा असले विचार ओकणे बंद करा सगळे सण सारखेच आहेत तर मग व्हॉट अबोउटरी चा प्रॉब्लेम काय आहे आम्ही सगळ्याच सणवार सारखे बोलतो याच विधानावर प्रश्नचिन्ह

In reply to by आनन्दा

आनन्दा 09/03/2019 - 13:36
आणि व्हॉट अबाउटरी बद्दल म्हणत असाल तर पहिल्यांदा तुम्ही इथे आंबेडकरांना खेचलात, त्याबद्दल तुम्हाला विचारलं तर तो प्रतिसाद गायब केलात आता देवीला आणताय मध्ये, याला व्हॉट अबोटरी म्हणायचे की खोडसाळपणा हे तुम्हीच सांगा. अवांतर - अचानक एखादा आयडी सक्रिय होऊन एखादा अजेंडा रेटायला की हल्ली भीतीच वाटते बुवा.. पुनर्जन्म तर नसेल? नसावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लई भारी 08/03/2019 - 11:38
लिखाण आवडलं. वर चर्चिलेले सगळ्या मुद्द्यांशी सहमत आहेच. प्रचंड त्रासदायक प्रकार आहे. दही हंडी, गणेशोत्सव, नवरात्र, गणेश जयंती आणि बाकी जयंत्या, पुण्यतिथ्या आहेतच. फक्त कारण पाहिजे असत आपलं उपद्रवमूल्य दाखवायला! ते ढोल ताशाच्या उन्मादाला मोठं करण्यात सेल्फीसम्राटांचा आणि DSLR वाल्या उत्साही लोकांचा मोठा वाटा आहे असं वाटत! ते सायलेन्सर ची पुंगळी काढून 'फट फटी' च्या नावाला जागणारे वीर राहिलेच की!

शिवाजी जन्माला यावा तो दुसर्‍या घरात असे उगाच म्हणत नाहीत. दुसरा कोणी बदल घडवील अशा भ्रमात राहिलो तर काहीच होत नाही. मग काय करायचे ? खालील पर्यायापैकी कोणता योग्य वाटतो ? १. बघताय काय सामील व्हा ! म्हणत आपण त्यातलेच एक होऊन जायचे मग द्वैत उरत नाही आणि त्रास ही होत नाही. २. चिडचीड करत रक्त आटवायचं ? जगाचे कसे भले होणार म्हनत रात्रंदिवस झुरत बसायचं आणि स्वतःला त्रास करुन घ्यायचा ? ३. ठार दुर्लक्ष करायचं ! दु...र्ल.... क्ष........... कोणीही कितीही ढ्याण्डटंड्याण करत असलं तरी त्या च्या बाजूने जाताना मोबाईल मधे विनाकारण बोटं घालतं स्वत:शीच हसत राहायचं.नाहीतर मस्त एखादं पुस्तक घेऊन लक्षपुर्वक वाचतोय अस नाटक करत तिथे थांबायचं ! कार्यकर्त्यांना भाव नाही दिला तर त्यांचा अर्धा आवेश कमी होतो. ४. नाहितर मिपाच्या एक्स मालककांच्या भाषेत सांगायचं तर चपला घालून चालू पडायचं !
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल. समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी! १९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो. पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो! डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील?

कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

फारएन्ड ·

मस्तच. कादरखानची एक मुलाखत पाहिली होती. अमर अकबर अँथनीच्या आधी कादरखान संवादात उर्दुचा वापर बर्यपैकी करायचे. एके दिवशी मनमोहन देसाई आले व म्हणाले "तूम मियाभाई बहोत शेरो शायरी लिखतो हो. डायलॉग के लिये.. मुझे मसालेवाले डायलॉग चाहिये. लोगोंको थोडा रुलाना, थोडा हसाना व खूष होके घर जाना. लोगोंके दिमाग को जादा टेन्शन नही देना है. लिख पाओगे?" अमर अकबर अँथनीचे संवाद कादर खान ह्यांनी लिहिले.

कारण कादरखान माझाही अतिशय आवडता कलाकार होता. त्याच्या बद्दल फारसे कुठे वाचण्यात आले नाही. वर जसा शक्ती कपुरचा उल्लेख आला आहे तशी कादरखान आणि जॉनी लिव्हर या जोडीनेही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. वेगळ्या प्रकारचे विनोद कादरखानने चित्रपटात रुजवले पैजारबुवा,

हुप्प्या 04/01/2019 - 10:32
प्रकाश मेहराचे सिनेमे माझे अत्यंत नावडते. माझ्या लेखी ते अत्यंत उथळ, खोटे सिनेमे होते. पण तरी त्यातील कादर खान मात्र एक सच्चा माणूस होता ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक अत्यंत बुद्धीमान व्यक्ती. पैसे मिळवण्याकरता फिल्मी तडजोडी केल्या पण त्यातूनही त्याचे खरे रूप दिसतेच. आचरटपणा, तद्दन फिल्मी डायलॉग ह्याच्या पलीकडे जाऊनही त्याचे अस्सल्पण दिसते. शक्ती कपूर जर कधी दिवंगत झाला तर मी त्याच्याबद्दल चांगले बोलू शकणार नाही. पण कादर खानबाबत तसे शक्य नाही. मला कादर खानच्या जुन्या खलनायकी भूमिकाही आवडल्या होत्या. खून पसीना हा तद्दन बाजारू सिनेमा असूनही त्यातील कादर खानने केलेले ठाकूर जालीम सिंग नामक खलनायकी व्यक्तिमत्त्व लक्षात राहिले आहे. फिल्मी दुनियेतला एक गुणी माणूस गेला!

गवि 04/01/2019 - 11:05
भरपूर हसवणारा मनुष्य. गेल्याने वाईट वाटलं. फंटूश सिनेमा त्याचा बघितलेला शेवटचा असावा. त्यातही त्याने धमाल आणली होती.

आनन्दा 04/01/2019 - 11:29
छान लिहिलेत. माझा सिनेमाशी फारसा संबंध येत नाही.. फारसे कळतही नाही त्यातले. अश्यावेळेस तुमच्यासारख्यांचे लेख नवनीत बनून राहतात. श्रद्धांजली _/\_

मृत्युन्जय 04/01/2019 - 11:31
जबरदस्त लेख. कादर खान एक गुणी अभिनेता खरा. त्याचे संवादलेखन देखील अशक्याच होते. मात्र काही चित्रपटात त्याने फारच पाट्या पाडल्यात.

नाखु 05/01/2019 - 10:11
मला दो और दो पांच मधील आणि मेरी आवाज सुनो मधील खलनायक जास्त भावला आहे. मराठीतील अशोक सराफ यांच्या सारखं कादर खान यांचे टायमिंग साधून केलेले विनोद आवडले. चालबाजमधील छोटी भूमिका असो,वा याराना मधील दुय्यम भूमिका,लक्षात राहतील असे सादरीकरण केले आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु

ट्रम्प 05/01/2019 - 16:14
कादरखान बाबत एवढे चांगले लिखाण फारएन्ड शिवाय दूसरे कोणी करु शकले नसते . कादरखान बद्दल बरीचशी नवीन माहिती तुमच्यामुळे समजली, धन्यवाद .

मुकद्दर का सिकंदर... कादर खान एबीपी माझा साईटवरचा कादर खान यांच्यावरील एक लेख. काबुल जवळच्या एका खेड्यात आई वडिलांच्या पोटी तीन मुले दगवल्यावर जन्माला आलेला हा चौथा मुलगा. तिथून पुढे त्यांचा अति-संघर्षमय प्रवास. मुकद्दर का सिकंदर मधला त्यांच्याच तोंडी असलेला हा संवाद कदाचित त्यांनी स्वतःला उद्देशून लिहिला असावा... "इस फकीर की इक बात याद रखना, जिंदगी का अगर लुत्फ उठाना है, तो मौत से खेलना सिखों, सुख को ठोकर मार, दुख को अपना, अरे सुख तो बेवफाँ है। चंद दिनों के लिए आता है और चला जाता है। मगर दुख, दुख तो अपना साथी है। पोंछ ले आंसु, पोंछ ले, दुख को अपनाले, अरे तकदीर तेरे कद्मो मे होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा।

मदनबाण 08/01/2019 - 20:18
जेव्हा समजले तेव्हा दु:ख झालं... बॉलिवूडची एक पिढी हळू हळू कायमची पडध्या आड होत आहे. :( कादर खान + गोविंदा + डेव्हिड धवन यांचे त्रिकुट म्हणजे केवळ आनंद होता...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेनू तू ले जा किते दूर मेरे हानियाँ... :- Heartless - Badshah ft. Aastha Gill | Gurickk G Maan |

In reply to by मदनबाण

प्रचेतस 08/01/2019 - 23:52
कादर खान + गोविंदा + डेव्हिड धवन यांचे त्रिकुट म्हणजे केवळ आनंद होता
अगदी. ह्या जोडीची जुगलबंदी पाहणे म्हणजे पर्वणी

समीरसूर 09/01/2019 - 10:50
आवडला! कादर खान माझे आवडते कलाकार होते. 'दुल्हे राजा' मधला त्यांचा हॉटेलमालक आणि 'अंखियों से गोली मारे' मधला भंगारी दादा हे त्यांचे दोन भन्नाट रोल्स! एकदम जबरदस्त! 'हम'मध्ये विरुद्ध टोकाच्या दोन भूमिका (मेजर आणि एक फालतू नट) त्यांनी मस्त केल्या होत्या.

मस्तच. कादरखानची एक मुलाखत पाहिली होती. अमर अकबर अँथनीच्या आधी कादरखान संवादात उर्दुचा वापर बर्यपैकी करायचे. एके दिवशी मनमोहन देसाई आले व म्हणाले "तूम मियाभाई बहोत शेरो शायरी लिखतो हो. डायलॉग के लिये.. मुझे मसालेवाले डायलॉग चाहिये. लोगोंको थोडा रुलाना, थोडा हसाना व खूष होके घर जाना. लोगोंके दिमाग को जादा टेन्शन नही देना है. लिख पाओगे?" अमर अकबर अँथनीचे संवाद कादर खान ह्यांनी लिहिले.

कारण कादरखान माझाही अतिशय आवडता कलाकार होता. त्याच्या बद्दल फारसे कुठे वाचण्यात आले नाही. वर जसा शक्ती कपुरचा उल्लेख आला आहे तशी कादरखान आणि जॉनी लिव्हर या जोडीनेही अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. वेगळ्या प्रकारचे विनोद कादरखानने चित्रपटात रुजवले पैजारबुवा,

हुप्प्या 04/01/2019 - 10:32
प्रकाश मेहराचे सिनेमे माझे अत्यंत नावडते. माझ्या लेखी ते अत्यंत उथळ, खोटे सिनेमे होते. पण तरी त्यातील कादर खान मात्र एक सच्चा माणूस होता ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक अत्यंत बुद्धीमान व्यक्ती. पैसे मिळवण्याकरता फिल्मी तडजोडी केल्या पण त्यातूनही त्याचे खरे रूप दिसतेच. आचरटपणा, तद्दन फिल्मी डायलॉग ह्याच्या पलीकडे जाऊनही त्याचे अस्सल्पण दिसते. शक्ती कपूर जर कधी दिवंगत झाला तर मी त्याच्याबद्दल चांगले बोलू शकणार नाही. पण कादर खानबाबत तसे शक्य नाही. मला कादर खानच्या जुन्या खलनायकी भूमिकाही आवडल्या होत्या. खून पसीना हा तद्दन बाजारू सिनेमा असूनही त्यातील कादर खानने केलेले ठाकूर जालीम सिंग नामक खलनायकी व्यक्तिमत्त्व लक्षात राहिले आहे. फिल्मी दुनियेतला एक गुणी माणूस गेला!

गवि 04/01/2019 - 11:05
भरपूर हसवणारा मनुष्य. गेल्याने वाईट वाटलं. फंटूश सिनेमा त्याचा बघितलेला शेवटचा असावा. त्यातही त्याने धमाल आणली होती.

आनन्दा 04/01/2019 - 11:29
छान लिहिलेत. माझा सिनेमाशी फारसा संबंध येत नाही.. फारसे कळतही नाही त्यातले. अश्यावेळेस तुमच्यासारख्यांचे लेख नवनीत बनून राहतात. श्रद्धांजली _/\_

मृत्युन्जय 04/01/2019 - 11:31
जबरदस्त लेख. कादर खान एक गुणी अभिनेता खरा. त्याचे संवादलेखन देखील अशक्याच होते. मात्र काही चित्रपटात त्याने फारच पाट्या पाडल्यात.

नाखु 05/01/2019 - 10:11
मला दो और दो पांच मधील आणि मेरी आवाज सुनो मधील खलनायक जास्त भावला आहे. मराठीतील अशोक सराफ यांच्या सारखं कादर खान यांचे टायमिंग साधून केलेले विनोद आवडले. चालबाजमधील छोटी भूमिका असो,वा याराना मधील दुय्यम भूमिका,लक्षात राहतील असे सादरीकरण केले आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु

ट्रम्प 05/01/2019 - 16:14
कादरखान बाबत एवढे चांगले लिखाण फारएन्ड शिवाय दूसरे कोणी करु शकले नसते . कादरखान बद्दल बरीचशी नवीन माहिती तुमच्यामुळे समजली, धन्यवाद .

मुकद्दर का सिकंदर... कादर खान एबीपी माझा साईटवरचा कादर खान यांच्यावरील एक लेख. काबुल जवळच्या एका खेड्यात आई वडिलांच्या पोटी तीन मुले दगवल्यावर जन्माला आलेला हा चौथा मुलगा. तिथून पुढे त्यांचा अति-संघर्षमय प्रवास. मुकद्दर का सिकंदर मधला त्यांच्याच तोंडी असलेला हा संवाद कदाचित त्यांनी स्वतःला उद्देशून लिहिला असावा... "इस फकीर की इक बात याद रखना, जिंदगी का अगर लुत्फ उठाना है, तो मौत से खेलना सिखों, सुख को ठोकर मार, दुख को अपना, अरे सुख तो बेवफाँ है। चंद दिनों के लिए आता है और चला जाता है। मगर दुख, दुख तो अपना साथी है। पोंछ ले आंसु, पोंछ ले, दुख को अपनाले, अरे तकदीर तेरे कद्मो मे होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा।

मदनबाण 08/01/2019 - 20:18
जेव्हा समजले तेव्हा दु:ख झालं... बॉलिवूडची एक पिढी हळू हळू कायमची पडध्या आड होत आहे. :( कादर खान + गोविंदा + डेव्हिड धवन यांचे त्रिकुट म्हणजे केवळ आनंद होता...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेनू तू ले जा किते दूर मेरे हानियाँ... :- Heartless - Badshah ft. Aastha Gill | Gurickk G Maan |

In reply to by मदनबाण

प्रचेतस 08/01/2019 - 23:52
कादर खान + गोविंदा + डेव्हिड धवन यांचे त्रिकुट म्हणजे केवळ आनंद होता
अगदी. ह्या जोडीची जुगलबंदी पाहणे म्हणजे पर्वणी

समीरसूर 09/01/2019 - 10:50
आवडला! कादर खान माझे आवडते कलाकार होते. 'दुल्हे राजा' मधला त्यांचा हॉटेलमालक आणि 'अंखियों से गोली मारे' मधला भंगारी दादा हे त्यांचे दोन भन्नाट रोल्स! एकदम जबरदस्त! 'हम'मध्ये विरुद्ध टोकाच्या दोन भूमिका (मेजर आणि एक फालतू नट) त्यांनी मस्त केल्या होत्या.
हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स! गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला जाली नोट छापनेकी मशीन हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत.