मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिक्रिया

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 20/02/2022 - 20:19
ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय हे पुस्तक प्रकाशित झाल्या बद्द्ल, पाषाणभेद आपले हार्दिक अभिनंदन !

🌷

या पुस्तकाच्या लेखनासाठी मिपाकरांची मदत झाली ही मिपाकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे ! पुढील पुस्तक लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा !

रामचंद्र 20/02/2022 - 22:50
ध्वनिप्रदूषणासंदर्भात त्रास होत असल्यास १०० क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास आणि तिथून दिलेल्या स्थानिक चौकीतील पोलिसांच्या क्रमांकावर आपली तक्रार सांगून तिचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा केल्यास (किमान ४/५ वेळा फोन करत राहणे) नक्की कारवाई होते असा अनुभव आहे. बहुतेकदा लोक पोलीसांत तक्रार करणे टाळतात असे दिसते. बहुतेक वेळा पोलीस तक्रारदाराला घेऊनच कारवाईला जाण्याचा आग्रह धरतात म्हणून लोक तक्रार नोंदवण्याचे टाळत असावेत. याबाबत पोलीस खात्याकडूनच तक्रारदाराला पुढे न आणता कारवाई करण्याची पद्धत अनुसरल्यास बरे होईल.

चौथा कोनाडा 20/02/2022 - 20:19
ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय हे पुस्तक प्रकाशित झाल्या बद्द्ल, पाषाणभेद आपले हार्दिक अभिनंदन !

🌷

या पुस्तकाच्या लेखनासाठी मिपाकरांची मदत झाली ही मिपाकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे ! पुढील पुस्तक लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा !

रामचंद्र 20/02/2022 - 22:50
ध्वनिप्रदूषणासंदर्भात त्रास होत असल्यास १०० क्रमांकावर तक्रार नोंदवल्यास आणि तिथून दिलेल्या स्थानिक चौकीतील पोलिसांच्या क्रमांकावर आपली तक्रार सांगून तिचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा केल्यास (किमान ४/५ वेळा फोन करत राहणे) नक्की कारवाई होते असा अनुभव आहे. बहुतेकदा लोक पोलीसांत तक्रार करणे टाळतात असे दिसते. बहुतेक वेळा पोलीस तक्रारदाराला घेऊनच कारवाईला जाण्याचा आग्रह धरतात म्हणून लोक तक्रार नोंदवण्याचे टाळत असावेत. याबाबत पोलीस खात्याकडूनच तक्रारदाराला पुढे न आणता कारवाई करण्याची पद्धत अनुसरल्यास बरे होईल.
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही. ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?

१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

जे.पी.मॉर्गन ·

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो... शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात... नैसर्गिक आहे ...

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती ! मला वाटते खेळाची वाट लागलीय. पण लेख जबरदस्त

In reply to by कर्नलतपस्वी

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो. २. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात. ३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते. ४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो. ५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत. पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

जेम्स वांड 15/02/2022 - 09:16
उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले पैजारबुवा,

सुबोध खरे 15/02/2022 - 10:01
आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे. त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही. केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे. अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का? त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का? विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का? सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील? हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी 15/02/2022 - 17:44
खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय! आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे. पण, कसोटी क्रिकेट म्हणजे... जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट. पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

In reply to by तुषार काळभोर

खरंय! आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/02/2022 - 10:01
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते. कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते. तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का? शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात. दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 16/02/2022 - 10:15
नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार? देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

सौंदाळा 15/02/2022 - 22:51
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही. मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली. आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे. मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

राघव 16/02/2022 - 11:10
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-) आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो. याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय? अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही. खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं. माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. जे.पी.मॉर्गन.

In reply to by जे.पी.मॉर्गन

यश नक्कीच मिळेल.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते.. संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे.. काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे.. आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

भीमराव 17/02/2022 - 15:29
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

फारएन्ड 19/02/2022 - 22:04
जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो. या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात. आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे. मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो... शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात... नैसर्गिक आहे ...

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती ! मला वाटते खेळाची वाट लागलीय. पण लेख जबरदस्त

In reply to by कर्नलतपस्वी

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो. २. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात. ३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते. ४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो. ५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत. पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

जेम्स वांड 15/02/2022 - 09:16
उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले पैजारबुवा,

सुबोध खरे 15/02/2022 - 10:01
आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे. त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही. केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे. अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का? त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का? विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का? सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील? हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी 15/02/2022 - 17:44
खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय! आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे. पण, कसोटी क्रिकेट म्हणजे... जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट. पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

In reply to by तुषार काळभोर

खरंय! आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/02/2022 - 10:01
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते. कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते. तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का? शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात. दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 16/02/2022 - 10:15
नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार? देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

सौंदाळा 15/02/2022 - 22:51
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही. मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली. आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे. मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

राघव 16/02/2022 - 11:10
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-) आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो. याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय? अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही. खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं. माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. जे.पी.मॉर्गन.

In reply to by जे.पी.मॉर्गन

यश नक्कीच मिळेल.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते.. संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे.. काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे.. आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

भीमराव 17/02/2022 - 15:29
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

फारएन्ड 19/02/2022 - 22:04
जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो. या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात. आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे. मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन.... "सव्वापाच करोड"!!! क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो..... आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट. मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार...

अन्नोत्सव

कर्नलतपस्वी ·

कालच आमच्या सोसायटीत फुड फेस्टिवल झाला. सध्यांकाळी सगळ कस टापटीप, झगमगाट होता. दुसर्‍या दिवशी कुत्री, माजंर कावळे उरलेल्या खरखकट्यावर ताव मारताना दिसले. त्याचे मुक्तक सकाळी माँर्नीगं वाँक करताना सुचले.

कालच आमच्या सोसायटीत फुड फेस्टिवल झाला. सध्यांकाळी सगळ कस टापटीप, झगमगाट होता. दुसर्‍या दिवशी कुत्री, माजंर कावळे उरलेल्या खरखकट्यावर ताव मारताना दिसले. त्याचे मुक्तक सकाळी माँर्नीगं वाँक करताना सुचले.
आमची सोसायटी म्हणजे एक छोटासा गाव. म्हणजे बघा कहाणीतल्या आटपाट नगरा सारखा. मुआँ करोना आला आणी गावात सन्नाटा करून गेला. बरेच दिवस गाव चिडीचूप्प,हळु हळू गावाला जाग येऊ लागली . पुढाऱ्यांची मादियाळी जमा झाली. काहितरी करुयात म्हणत दवंडी आली. हाकारे पिटारे डांगारे कळवण्यात येते की आन्नोत्सव आयोजित होत आहे. जनमानसात आनंद पसरला. हौशे, गवशे आणी नवशे सगळ्याचीच गर्दी झाली. उत्तम आयोजन, गावातले गावकरी तृप्त झाले. सकाळी सकाळी सुर्यवंशींचा फेरा आला. अन्नोत्सवाचे भग्नावशेष बघून गत सध्यांकाळच्या वैभवशाली खुणा पुन्हा जागवू लागला.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

खेडूत ·

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार ·

गॉडजिला 30/06/2021 - 21:37
विचार सखोल व रॅशनल बनतात पण हे स्मशानवैराग्य इतर वेळी कुठे असते ? म्हणूनच माझी यातील कोणाबाबत कसलीच सहानुभूती तयार होणार नाही... जगाला वास्तव मार्गदर्शनपर लेखन जरी अशावेळी घडले तरी... मी स्वतः काही अंशी वरवर अमेजिंग असणारे सखोल तत्वज्ञान मांडून लोकांना भारावून सोडणारे लोक अनुभवले आहेत पण जेंव्हा बाह्य गोष्टीवर उत्कृष्ट प्रभुत्व साधलेले हे लोक आपल्याच आतील क्षुलकशा बाबी समोर हात टेकतात प्रसंगी कमालीचे हतबल ठरतात तेंव्हा खरे वाईट वाटते पण वेळ गेलेली असते आणि सर्व तत्त्वज्ञानही मातीमोल ठरते

सौन्दर्य 30/06/2021 - 23:21
स्मशान वैराग्य हे फक्त स्मशानांतच येते. समोर चितेवर व्यक्ती जळत असता, पैसा, अडका, माया, लोभ, प्रेम किती क्षणभंगुर आहे ह्याची प्रचिती येते. इतर वेळी मात्र ह्याच गोष्टींसाठी माणूस 'वाटेल ते' करायला तयार होतो. माझी देखील अश्या पश्चात तत्वज्ञान सांगणाऱ्या विषयी जरा देखील अनुकंपा नाही.

मनो 01/07/2021 - 03:19
श्याम भूतकर यांनी याविषयी स्वतःच्या आठवणीतून लिहिलेला लेख खाली देतो आहे, या प्रकरणाची नवीन बाजू समजेल. https://filebin.net/g5cateuuk5tc7frr/pg_shyam_bhutkar.pdf

In reply to by मनो

इतक्या भयानक घटनांच्या सानिध्यात श्याम भुतकर होते. पण नियतीने त्या घटना व भूतकर यांच्यामध्ये जणू पडदा धरला होता. एकावेळी सर्वांची आयुष्ये, घटना एकमेकांना समांतर सुरू होत्या. अभिनवचे तेव्हाचे सर्वच विद्यार्थी. विचित्र अवस्थेतून गेले असतील सर्वच.

In reply to by मनो

गुल्लू दादा 02/07/2021 - 11:06
मनो pdf दिल्याबद्दल खूप आभारी आहे. एका दमात वाचून काढली. कधीकधी आपली चूक नसताना पण दुसऱ्याच्या चुकांचे ओझे आपल्याला आयुष्यभर मिरवावे लागणे यासारखे दुःखच नाही.

In reply to by मनो

चौथा कोनाडा 15/07/2021 - 18:44
मनो, ते पुस्तक तिथं दिसत नाहीय ! This bin is no longer available. असा त्रुटी सन्देश दिसतोय ! (मी हे वाचलेलं आहे ! ) इथं तो " श्यामची गोष्ट्" हा त्यांनी लिहिलेला लेख "बोभाटा" या साईटवर बुक फॉरमॅट मध्ये वाचायला मिळेल ! हा लेख मुळतः "“चिन्ह” २०१२ च्या अंकात छापून आला होता ! चिन्ह हे कला विषयाला वाहिलेले प्रख्यात नियतकालीक आहे, आणि श्याम भुतकर हे नेपथ्यकार असल्यामुळे कलेचा संदर्भ अर्थातच आहे ! लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे ! https://www.bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2992?fbclid=IwAR1EPC9K_L9q_ZwyoiSxu6GGCEE2Jgg87N-anOB_MgY09ZWAQscDmkgOZ5E

बहुतेक त्यांना फाशी देण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या नंतर मात्र या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. पेपर मधे या हत्याकांडा विषयी सारखे वाचून या चौकडी बद्दल एक मत बनले होते त्यामुळे असेल कदाचित पण त्यावेळी तरी अजिबात आवडले नव्हते. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे माहित नव्हते. पुन्हा एकदा वाचावे लागेल. पैजारबुवा,

श्रीगुरुजी 01/07/2021 - 08:44
हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच वाचले होते. साळसूदपणाचा आव आणून आपण सज्जन असूनही मित्रांच्या नादाला लागून दुर्दैवाने या हत्याकांडात अडकलो असा आव आणला आहे.

आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे लोक असलं तत्वज्ञान (?) वाचुन त्यांचं उदत्तीकरण करतात. अश्या माणसांनी लिहीलेली पुस्तके वाचण्याची इच्छा झालीच कशी ? असेच लोक मग संजय दत्त, अफ़्झल गुरु अश्यांना नंतर सहानुभूती दर्शवतात...... आणि त्यांना चूप करण्या ऐवजी आपण चर्चा करतो.

In reply to by सामान्यनागरिक

अनुस्वार 01/07/2021 - 16:20
दोन्हींची सरमिसळ नको. ऋग्वेदात 'आमच्याकडे सर्व दिशांनी ज्ञान यावे' अशी प्रार्थना आहे. विचार व्यक्त करणे कुणालाच निषिद्ध असू शकत नाही.

यांच्या प्रतिसादांशी सहमत. करून सवरून तत्वज्ञान सांगायला काही जात नाही. अशी पुस्तके आवडणे-न आवडणे ही वैयक्तिक आवड झाली. मात्र, अशा व्यक्तींनी पुस्तके लिहूच नयेत, ही बळजबरी नको. दुसरी बाजू, कितीही अयोग्य, चुकीची असली तरी ती उपलब्ध होणे काही अयोग्य नाही.

स्पार्टाकस 01/07/2021 - 19:09
मुनव्वर शहाचं हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या कृत्याचं समर्थन करण्याचा निर्रगल प्रयत्न आहे. या केसमागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.

5 Paanch (English: Five) is an 2003 Indian crime thriller film written and directed by Anurag Kashyap and starring Kay Kay Menon, Aditya Srivastava, Vijay Maurya, Joy Fernandes and Tejaswini Kolhapure. The film is "loosely" based on the 1976–77 Joshi-Abhyankar serial murders in Pune.

In reply to by आंद्रे वडापाव

गॉडजिला 02/07/2021 - 15:57
म्हणुनच या सिनेमाला सेन्सोरने परवानगी नाकारली होती मग कश्यपने स्वताच हा चित्रपट ओनलाइन लिक केला. यातील केके मेननचे मै खुदा गाणे अफलातुन रॉक आहे. कश्यपने परत याच चित्रपटाचा शैतान नामक रिमेक केला होता... पण माफिचा साक्षिदार हा चित्रपट वास्तवतेच्या ज्यास्त जवळ जातो.

In reply to by गॉडजिला

अनुस्वार 06/07/2021 - 23:02
नुकताच 'माफीचा साक्षीदार' आणि 'पांच' पाहिला. दोन्ही चित्रपट जबरदस्त आहेत. माफीचा साक्षीदार जवळपास पूर्णपणे जक्कलच्या टोळीवर आधारित आहे. पांच तर या प्रकरणाशी अजिबात संबंधित वाटला नाही. आणि हो, "मै खुदा.." अफलातून गाणे आहे.

गामा पैलवान 15/07/2021 - 19:21
अनुस्वार, पुस्तकपरिचय करवून दिल्याबद्दल आभार. पुस्तक वाचतांना ते घडलेल्या घटनांचं वर्णनात्मक स्पष्टीकरण म्हणून वाचलं पाहिजे, समर्थन म्हणून नव्हे. असं एकंदरीत वाटतं चर्चा वाचून. आ.न., -गा.पै.

गॉडजिला 30/06/2021 - 21:37
विचार सखोल व रॅशनल बनतात पण हे स्मशानवैराग्य इतर वेळी कुठे असते ? म्हणूनच माझी यातील कोणाबाबत कसलीच सहानुभूती तयार होणार नाही... जगाला वास्तव मार्गदर्शनपर लेखन जरी अशावेळी घडले तरी... मी स्वतः काही अंशी वरवर अमेजिंग असणारे सखोल तत्वज्ञान मांडून लोकांना भारावून सोडणारे लोक अनुभवले आहेत पण जेंव्हा बाह्य गोष्टीवर उत्कृष्ट प्रभुत्व साधलेले हे लोक आपल्याच आतील क्षुलकशा बाबी समोर हात टेकतात प्रसंगी कमालीचे हतबल ठरतात तेंव्हा खरे वाईट वाटते पण वेळ गेलेली असते आणि सर्व तत्त्वज्ञानही मातीमोल ठरते

सौन्दर्य 30/06/2021 - 23:21
स्मशान वैराग्य हे फक्त स्मशानांतच येते. समोर चितेवर व्यक्ती जळत असता, पैसा, अडका, माया, लोभ, प्रेम किती क्षणभंगुर आहे ह्याची प्रचिती येते. इतर वेळी मात्र ह्याच गोष्टींसाठी माणूस 'वाटेल ते' करायला तयार होतो. माझी देखील अश्या पश्चात तत्वज्ञान सांगणाऱ्या विषयी जरा देखील अनुकंपा नाही.

मनो 01/07/2021 - 03:19
श्याम भूतकर यांनी याविषयी स्वतःच्या आठवणीतून लिहिलेला लेख खाली देतो आहे, या प्रकरणाची नवीन बाजू समजेल. https://filebin.net/g5cateuuk5tc7frr/pg_shyam_bhutkar.pdf

In reply to by मनो

इतक्या भयानक घटनांच्या सानिध्यात श्याम भुतकर होते. पण नियतीने त्या घटना व भूतकर यांच्यामध्ये जणू पडदा धरला होता. एकावेळी सर्वांची आयुष्ये, घटना एकमेकांना समांतर सुरू होत्या. अभिनवचे तेव्हाचे सर्वच विद्यार्थी. विचित्र अवस्थेतून गेले असतील सर्वच.

In reply to by मनो

गुल्लू दादा 02/07/2021 - 11:06
मनो pdf दिल्याबद्दल खूप आभारी आहे. एका दमात वाचून काढली. कधीकधी आपली चूक नसताना पण दुसऱ्याच्या चुकांचे ओझे आपल्याला आयुष्यभर मिरवावे लागणे यासारखे दुःखच नाही.

In reply to by मनो

चौथा कोनाडा 15/07/2021 - 18:44
मनो, ते पुस्तक तिथं दिसत नाहीय ! This bin is no longer available. असा त्रुटी सन्देश दिसतोय ! (मी हे वाचलेलं आहे ! ) इथं तो " श्यामची गोष्ट्" हा त्यांनी लिहिलेला लेख "बोभाटा" या साईटवर बुक फॉरमॅट मध्ये वाचायला मिळेल ! हा लेख मुळतः "“चिन्ह” २०१२ च्या अंकात छापून आला होता ! चिन्ह हे कला विषयाला वाहिलेले प्रख्यात नियतकालीक आहे, आणि श्याम भुतकर हे नेपथ्यकार असल्यामुळे कलेचा संदर्भ अर्थातच आहे ! लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे ! https://www.bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2992?fbclid=IwAR1EPC9K_L9q_ZwyoiSxu6GGCEE2Jgg87N-anOB_MgY09ZWAQscDmkgOZ5E

बहुतेक त्यांना फाशी देण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या नंतर मात्र या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. पेपर मधे या हत्याकांडा विषयी सारखे वाचून या चौकडी बद्दल एक मत बनले होते त्यामुळे असेल कदाचित पण त्यावेळी तरी अजिबात आवडले नव्हते. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे माहित नव्हते. पुन्हा एकदा वाचावे लागेल. पैजारबुवा,

श्रीगुरुजी 01/07/2021 - 08:44
हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच वाचले होते. साळसूदपणाचा आव आणून आपण सज्जन असूनही मित्रांच्या नादाला लागून दुर्दैवाने या हत्याकांडात अडकलो असा आव आणला आहे.

आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे लोक असलं तत्वज्ञान (?) वाचुन त्यांचं उदत्तीकरण करतात. अश्या माणसांनी लिहीलेली पुस्तके वाचण्याची इच्छा झालीच कशी ? असेच लोक मग संजय दत्त, अफ़्झल गुरु अश्यांना नंतर सहानुभूती दर्शवतात...... आणि त्यांना चूप करण्या ऐवजी आपण चर्चा करतो.

In reply to by सामान्यनागरिक

अनुस्वार 01/07/2021 - 16:20
दोन्हींची सरमिसळ नको. ऋग्वेदात 'आमच्याकडे सर्व दिशांनी ज्ञान यावे' अशी प्रार्थना आहे. विचार व्यक्त करणे कुणालाच निषिद्ध असू शकत नाही.

यांच्या प्रतिसादांशी सहमत. करून सवरून तत्वज्ञान सांगायला काही जात नाही. अशी पुस्तके आवडणे-न आवडणे ही वैयक्तिक आवड झाली. मात्र, अशा व्यक्तींनी पुस्तके लिहूच नयेत, ही बळजबरी नको. दुसरी बाजू, कितीही अयोग्य, चुकीची असली तरी ती उपलब्ध होणे काही अयोग्य नाही.

स्पार्टाकस 01/07/2021 - 19:09
मुनव्वर शहाचं हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या कृत्याचं समर्थन करण्याचा निर्रगल प्रयत्न आहे. या केसमागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.

5 Paanch (English: Five) is an 2003 Indian crime thriller film written and directed by Anurag Kashyap and starring Kay Kay Menon, Aditya Srivastava, Vijay Maurya, Joy Fernandes and Tejaswini Kolhapure. The film is "loosely" based on the 1976–77 Joshi-Abhyankar serial murders in Pune.

In reply to by आंद्रे वडापाव

गॉडजिला 02/07/2021 - 15:57
म्हणुनच या सिनेमाला सेन्सोरने परवानगी नाकारली होती मग कश्यपने स्वताच हा चित्रपट ओनलाइन लिक केला. यातील केके मेननचे मै खुदा गाणे अफलातुन रॉक आहे. कश्यपने परत याच चित्रपटाचा शैतान नामक रिमेक केला होता... पण माफिचा साक्षिदार हा चित्रपट वास्तवतेच्या ज्यास्त जवळ जातो.

In reply to by गॉडजिला

अनुस्वार 06/07/2021 - 23:02
नुकताच 'माफीचा साक्षीदार' आणि 'पांच' पाहिला. दोन्ही चित्रपट जबरदस्त आहेत. माफीचा साक्षीदार जवळपास पूर्णपणे जक्कलच्या टोळीवर आधारित आहे. पांच तर या प्रकरणाशी अजिबात संबंधित वाटला नाही. आणि हो, "मै खुदा.." अफलातून गाणे आहे.

गामा पैलवान 15/07/2021 - 19:21
अनुस्वार, पुस्तकपरिचय करवून दिल्याबद्दल आभार. पुस्तक वाचतांना ते घडलेल्या घटनांचं वर्णनात्मक स्पष्टीकरण म्हणून वाचलं पाहिजे, समर्थन म्हणून नव्हे. असं एकंदरीत वाटतं चर्चा वाचून. आ.न., -गा.पै.
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

बुडता आवरी मज (ऐसी अक्षरे...मेळवीन -३)

Bhakti ·

हेमंतकुमार 03/06/2021 - 15:38
छान परिचय !
जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते
>>> अगदी ! मलाही ‘चिअर्स’ हे वपुन्चे पुस्तक त्यांच्याकडून मिळालेले आहे. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख !

हेमंतकुमार 03/06/2021 - 15:38
छान परिचय !
जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते
>>> अगदी ! मलाही ‘चिअर्स’ हे वपुन्चे पुस्तक त्यांच्याकडून मिळालेले आहे. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख !
पुस्तक :बुडता आवरी मज लेखक:सुरेंद्र दरेकर . जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते.आणि खरोखरच बुडता आवरी मज हे पुस्तक माझ्या वाचनाला समृद्ध करणारे खासच ठरले .निर्मोही अध्यात्म,तत्वज्ञान,विज्ञान,मानवी संवेदना व अनुभवांची कथेद्वारे सांगड या माझ्या आवडत्या सर्वच बिंदुना हे पुस्तक लिलया स्पर्शून जाते. पुस्तकामध्ये ‘बुडता आवरी मज’ आणि 'पॉईज’ या दोन दीर्घकथा समाविष्ट आहेत.दोन्ह

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

पाषाणभेद ·
कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले. त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) . सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. ( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.) (सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे.

हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन(ऐसी अक्षरे....मेळवीन -२)

Bhakti ·

साहना 09/04/2021 - 00:10
आईन्स्टाईन प्रभावी संशोधक असले तरी उत्कृष्ट शिक्षक, संगीततज्ञ् आणि प्रभावी राजकारणी सुद्धा होते. त्यांच्याकाळांत तुनळी नसल्याने आम्हाला जास्त माहिती मिळत नाही पण त्यांच्या काळांतील एक व्यक्ती फ्रीमन डायसन २०२० पर्यंत जिवंत होती आणि त्यांचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. माझ्या मते फ्रीमन डायसन खूप मोठे संशोधक तर होतेच पण त्याच वेळी त्यांच्याकडे वक्तृत्व सुद्धा होते. माझ्या विचारांवर त्यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे.

आत्ता पर्यंत, शास्त्र ह्या विषयावरची फारच कमी पुस्तके, वैयक्तिक वाचनालयात आहेत... बाराला दहा कमी, एक होता कार्व्हर, ही लगेच आठवलेली ... हे पण घ्यावे म्हणतो ...

Bhakti 09/04/2021 - 12:02
@नेत्रेश ओह !यस.पुस्तकात सापेक्षता खूप वेळा उल्लेख आहे तेव्हा त्यावर मी जालावर बऱ्यापैकी वाचल,त्यामुळे गैरसमज झाला.आता पुन्हा वाचल, त्याला सापेक्षतासाठी पहिल्यांदा नामांकन मिळाले होते पण तत्कालीन सापेक्षकतावर टीका करणाऱ्याचा भरणा होता.तेव्हा नोबेल तर द्यायचय मग१९०५ सालच्या पहिल्या प्रबंधासाठी “प्रकाशाची उत्पत्ती आणि स्थानांतारण यांच्याशी निगडीत अनुमानी दृष्टिकोन’ यासाठी नोबेल दिला गेला. दुरुस्तीसाठी धन्यवाद! @साहनाजी छान उदाहरण !मला वाटत न्यूटन-आईनस्टाईन-स्टीफन हॉकिंग हे अनेक न उलगडणारे रहस्य शोधणारे महान व्यक्ती आहेत. @मुविजी जमल्यास नक्की पुस्तक घ्या!मी वाचनालयातून मिळवलेलं आहे. @कुमारजी धन्यवाद !हाऊ टू थिंक लाइक या मालिकेत हाऊ टू थिंक लाइक मंडेला, हाऊ टू थिंक लाइक स्टीव्ह जॉब्स इतर अशी अनेक पुस्तक आहेत.पण मला वाटतंय या सर्वांची मुळ इंग्लीश आवृत्तीदेखील वाचायला हवी.

हेमंतकुमार 18/04/2021 - 20:53
चित्रफित आणि अभिवाचन असा संयुक्त कार्यक्रम छान आहे. आवडला ! वेगळ्या संदर्भातील आइन्स्टाइन यांचे खालील वाक्य अगदी मार्मिक : मानवी शरीर आणि सोपेपणा हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. गेली दोन वर्ष आपण या विधानाचा चांगलाच अनुभव घेत आहोत.....

साहना 09/04/2021 - 00:10
आईन्स्टाईन प्रभावी संशोधक असले तरी उत्कृष्ट शिक्षक, संगीततज्ञ् आणि प्रभावी राजकारणी सुद्धा होते. त्यांच्याकाळांत तुनळी नसल्याने आम्हाला जास्त माहिती मिळत नाही पण त्यांच्या काळांतील एक व्यक्ती फ्रीमन डायसन २०२० पर्यंत जिवंत होती आणि त्यांचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत. माझ्या मते फ्रीमन डायसन खूप मोठे संशोधक तर होतेच पण त्याच वेळी त्यांच्याकडे वक्तृत्व सुद्धा होते. माझ्या विचारांवर त्यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे.

आत्ता पर्यंत, शास्त्र ह्या विषयावरची फारच कमी पुस्तके, वैयक्तिक वाचनालयात आहेत... बाराला दहा कमी, एक होता कार्व्हर, ही लगेच आठवलेली ... हे पण घ्यावे म्हणतो ...

Bhakti 09/04/2021 - 12:02
@नेत्रेश ओह !यस.पुस्तकात सापेक्षता खूप वेळा उल्लेख आहे तेव्हा त्यावर मी जालावर बऱ्यापैकी वाचल,त्यामुळे गैरसमज झाला.आता पुन्हा वाचल, त्याला सापेक्षतासाठी पहिल्यांदा नामांकन मिळाले होते पण तत्कालीन सापेक्षकतावर टीका करणाऱ्याचा भरणा होता.तेव्हा नोबेल तर द्यायचय मग१९०५ सालच्या पहिल्या प्रबंधासाठी “प्रकाशाची उत्पत्ती आणि स्थानांतारण यांच्याशी निगडीत अनुमानी दृष्टिकोन’ यासाठी नोबेल दिला गेला. दुरुस्तीसाठी धन्यवाद! @साहनाजी छान उदाहरण !मला वाटत न्यूटन-आईनस्टाईन-स्टीफन हॉकिंग हे अनेक न उलगडणारे रहस्य शोधणारे महान व्यक्ती आहेत. @मुविजी जमल्यास नक्की पुस्तक घ्या!मी वाचनालयातून मिळवलेलं आहे. @कुमारजी धन्यवाद !हाऊ टू थिंक लाइक या मालिकेत हाऊ टू थिंक लाइक मंडेला, हाऊ टू थिंक लाइक स्टीव्ह जॉब्स इतर अशी अनेक पुस्तक आहेत.पण मला वाटतंय या सर्वांची मुळ इंग्लीश आवृत्तीदेखील वाचायला हवी.

हेमंतकुमार 18/04/2021 - 20:53
चित्रफित आणि अभिवाचन असा संयुक्त कार्यक्रम छान आहे. आवडला ! वेगळ्या संदर्भातील आइन्स्टाइन यांचे खालील वाक्य अगदी मार्मिक : मानवी शरीर आणि सोपेपणा हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. गेली दोन वर्ष आपण या विधानाचा चांगलाच अनुभव घेत आहोत.....
einstine हाऊ टू थिंक लाइक आईनस्टाइन मूळ लेखक : डनिअल स्मिथ अनुवाद :मुक्ता देशपांडे आईनस्टाइन म्हणजेच जगाला पडलेलं कोडं आहे.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

४ ४ ४ ४ ४ ४ ४