मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Mt रशमोर वरील लेख

निरंजन._. ·

मुग्धा कर्णिक यांचा काळे पहाड आणि दुष्ट भू- साउथ डाकोटा हा लेख तुम्ही वाचला असावा. बादवे मी देखील या ठिकाणी सहलीनिमित्त एकदा गेलोय.

मुग्धा कर्णिक यांचा काळे पहाड आणि दुष्ट भू- साउथ डाकोटा हा लेख तुम्ही वाचला असावा. बादवे मी देखील या ठिकाणी सहलीनिमित्त एकदा गेलोय.

लेखनविषय:
लेखनप्रकार
काही महिन्यांपूर्वी मिपा वर ( कदाचित माबोवर असेल) एक माऊंट रशमोर वरील लेख वाचला होता... आज एका मित्राबरोबर बोलताना मी त्याला खुप कौतुकाने त्याबद्दल सांगितल.. आता त्याला तो लेख वाचायचा आहे (आणि मलाही परत वाचायचा आहे) . खुप प्रयत्न केले पण तो सापडत नाही.. मी त्यावेळी इथं नवीन असल्यामुळे निवडक १० मधे देखील टाकला नव्हता.. कोणी त्याची link देऊ शकेल का?? लेखिका आपल्या कुटुंबाबरोबर तिथे गेली होती आणि Airbnb मधून राहण्याचं booking केलं होतं ... इतकं आठवतंय.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

देशाचा अपमान

संदीप डांगे ·

दंगल मध्ये जेव्हा गीता जिंकते तेव्हा राष्ट्रगीत वाजतं. इकडे सगळं पब्लिक खाडकन उठुन उभं राहिलं. नियम काय आहेत ते माहिती नाही. पण राष्ट्रगीत लागलं की उभं रहायचं एवढं कळतं. आम्ही टिव्ही समोरही उभे रहायचो (तशी गरज नसते बहुदा). मला मुलांना राष्ट्रगीत ही आदर करण्याची गोष्ट आहे हे समजलं तरी पुरे असं वाटतं. अबीर संध्याकाळी शुभं करोती सोबत "जन गण मन" म्हणायला लावायचा. आम्ही देवासमोर उभं राहुन म्हणायचो. त्याला हे एक महत्वाचं गाणं आहे हे समजलं ना, पुरे झालं! आता बाकी नागरिक म्हणुन जबाबदार्‍या वगैरे आपोआपच समजुन येतील. देशप्रेम आहे. ते महत्वाचं!

डांगे भाऊ , भारी लिहिले आहे ! मीही एकदा चित्रपट बघायला गेलो होतो तेव्हा मित्राला म्हणालो कि राष्ट्रगीताला उभे राहिले पाहिजे अशी सक्ती नाही , केवळ आदर दाखवला पाहिजे इतकीच सक्ती आहे। मी बसूनही आदर दाखवू शकतो , तर तेवढ्या वरून मित्र एकदम हमरातुमारी वर उतरला !! मग मीच माघार घेत म्हणालो - बरं बाबा , तू जा आत आणि राहा राष्ट्रगीताला उभा । मी तेवढ्यात मूत्रालयात जाऊन येतो ! बस तेवढ्यावर वाद मिटला ! बाकी ह्याच असल्याचं कारणासाठी आपल्याला हमेरिका लय आवडते , राष्ट्रभक्ती च्या नावाखाली उन्माद नाही , राष्ट्रध्वजाची बिनधास्त चड्डी शिवून आणि ती घालून तुम्ही गावभर फिरू शकता :)

थॉर माणूस 06/01/2017 - 10:12
आपल्या देशात एकूणच राष्ट्रभक्तांची अफाट असल्याने आणि त्यांची राष्ट्रभक्ती हीच खरी राष्ट्रभक्ती हे अशा लोकांचे ठाम मत असल्याने अशा विषयांवर चारचौघात चर्चा करणेसुद्धा अवघड असते. मी सुद्धा कित्येकदा लोकांना अक्षरशः कायदा काय सांगतो हे त्या शब्दात सांगितल्यावर देखील त्यांचे मत "तू राष्ट्रगीताला उभे रहायलाच हवे" असेच पडते. कायद्यानुसार तुम्ही राष्ट्रगीताचा मान राखणे अपेक्षीत आहे आणि Ministry of Home Affairs च्या एका पत्रकानुसार उभे रहाणे अपेक्षीत आहे. यात कुठेही असा नियम असल्याचे किंवा असे न करणे गुन्हा असल्याचे लिहीलेले नाही. नुकताच दंगल पहाताना अशा अर्धवट ज्ञानी पण प्रखर राष्ट्रभक्त झूंडीचा अनुभव घेतला. नियमानुसार... when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. पण आपण उभे न राहील्यास आजूबाजूचे लोक तुम्ही जणू पाकिस्तानातून थेट इथे भारताचा अपमान करायलाच आला आहात असे पहातात, त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला देखील उभे रहावे लागले. असो... मुले मोठी होताना अर्थशास्त्र आणि नागरीकशास्त्र ऑप्शनला टाकतीलच, तेव्हा चिंता नसावी. ;)

In reply to by थॉर माणूस

सहमत आहे! राष्ट्रभक्ती दाखवण्याच्या ज्या काही "मोजक्या" संधी मिळतात काही लोकांना त्यातली चित्रपट हि एक. पण आपण वर जो नियम सांगितला तोही तितकासा स्पष्ट नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला जे राष्ट्रगीत लावलं जातं ते चित्रपटाच्या रिळचा पार्ट असते का? आणि त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला व्यत्यय येतो का? दंगल मधील चित्रपटात असणाऱ्या राष्ट्रगीताबाबत वरील नियम लागू होताना दिसतो. खरं सांगायचं तर ५२ सेकंद उभे राहण्यावरून राष्ट्रभक्ती/राष्ट्रद्रोह वगैरे गोष्टींवर चर्चा जरा हास्यास्पदच वाटते. बरेच लोक याला "म्हातारी मेल्याचं दुःख नाही...." या सदरात टाकत असले तरी मी मात्र बहुमताचा आदर करून ५२ सेकंदांत राष्ट्रभक्तीतचा अनुभव घेणे पसंद करतो.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साला, ५२ सेकंद उबा राहूनश्यानी कवा राह्यल्यामुळे पॅट्रीऑट अन ट्रेटर वर चर्चा करने जर लाफेबल असल, तर ते ५२ सेकंद शांत बसूनश्यानी कोनला बी डिस्टर्ब न करता कोन बसले तर तेच्या अंगावर पब्लिक ब्लड हाऊण्डवानी का जात असल? नियम फक्त एक्सपेक्टशन सांगते, कंपल्शन डिफाईन करत नाय, तसा तर नियम एक्सस्पेक्टेशन लै गोष्ट मंदी सांगते, ५२ सेकंद मंदी राष्ट्रभक्तीचा आनंद घेनारी किती जनता समदे पूर्ण करते फझी इझन्ट इट?

In reply to by फेदरवेट साहेब

बसाकी फेदरवेटसाहेब, आपलं तर काहीच म्हणणं नाही! मी फक्त मी काय करतो एवढं सांगितलं! आणि ते तसं करण्याने माझं बिघडत काहीच नाही, उलट मला छानच वाटत! शिवाय शेवटी ते भारत माता कि जय म्हणतो त्याने तर मी नॉस्टॅल्जीकवगैरे होऊन जातो! नियम कंपल्शन नसतात असं म्हणायचं आहे का आपल्याला? मग त्याला नियमच म्हणता येणार नाही ना! त्यामुळे वरील नियम आहे का अपेक्षा याबद्दल कोणाला माहिती असल्यास सांगावी! बाकी नियम आणि एक्सपेक्टेशन यातला घोळ योग्य त्या संस्थेने दूर करावाच की! पण कसं आहे कि काही गोष्टी या अलिखित नियम या प्रकारात पण मोडत असतात याची जाण ठेवावी. बाकी, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे हा प्रकार बंद करावा असं माझं मत आहे. त्याबरोबरच जेव्हा राष्ट्रगीत योग्य ठिकाणी असेल तेव्हा मात्र त्याचा प्रोटोकॉल कंपल्शन या प्रकारात पक्का असावा.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सन "मला बसायचा हाय" असा आपुन कुठेच बोललेला न्हाय हा भावसाहेब. तेच्यामुळे ते "बसाकी" वगैरे सिम्स औट ऑफ विंडो, असो. बीजी गोस्ट म्हंजी, नियम कंपल्शन असतेत, पण "गाईडलाईन्स" ना नियम म्हंजीच कम्पलसरी मानत असले तुमी तर लेट मी नो अबाउट इट. बिकॉज आपुन गाईडलाईनला कंपल्शन (नियम) मानत नाही. गोस्ट नंबर त्रण , काही गोस्टी अलिखित नियम मंदी मोडते म्हंजी अनरिटन कोड असते, ते ठीक हाय पर अनरिटन कोड फॉलो न केल्यास न करणाऱ्या बद्दल जजमेंटल होण्याबद्दल काय मत हाय तुमचे ? रिजन हा आहे का, अलिखित नियम इज अ डायसी कन्सेप्ट सन. इट्स अ फिल्दी ब्लडी एक्स्क्यूज टू हेट समवन. "नियम अलिखित हाय" म्हणले का समोरच्याचा द्वेष करने सोपे राहते असे वाटते. अलिखित नियम आर सस्टेनेबल ओन्ली इफ रिटन इन फॉर युवर पर्सनल सेल्फ. पब्लिक प्लेस वरती ते एक पळवाट असते , टू कॉर्नर एनी वन, टू अब्युज एनी वन, टू जस्ट ब्याश एनीवन एंड से " ही डीड नॉट फोलोड द अलिखित नियम, अनरिटन कोड ....."

In reply to by पिलीयन रायडर

ते फेदरवेट पेस्तनकाका असू शकतात ना ?! =)) पेस्तनकाकांना एका ठराविक वजनात अडकवून त्यांच्या मान्वी हक्कांवर गदा आण्ल्याबद्द्ल टुम्चा टीव्र णीषेढ =)) =))

In reply to by फेदरवेट साहेब

ओके! म्हणजे ते "कोनला बी" मंदी फेदरवेट नव्हते तर! आय माय स्वारी बर्र्र्रका फेदरवेटसाहेब! मी तरी कुठे कोनला बी बसू नका म्हणालो? पण ते राहूदे! मी तेच तर विचारले कि वर लिहिलेला नियम आहे कि गाईडलाईन? आणि यात काही संदिग्धता असेल तर ती संबंधित संस्थेने काढून टाकावी! पण म्हणणं एवढंच आहे कि समजा त्या संस्थेने हि गोष्ट नियम किंवा कायदा म्हणून आणली तर मात्र मग अशी जबरदस्तीची देशभक्ती नको वगैरे गळे काढू नये. बाकी ते कॉर्नर, अब्युज वगैरे सरसकटीकरण कशाला? ते जेव्हा ज्या नियमाच्या बाबतीत जिथे घडतं त्या संदर्भात तिथे त्याच्यावर टीका/विरोध करावा. ५२ सेकंड्स उभे राहण्यापेक्षा मी बसणेच कसे योग्य आहे आणि असं उभा राहून माझी देशभक्ती दिसते का वगैरे फोल मुद्दे मांडून उगाचच स्वतःच्या हेकेखोरपणाला कुरवाळणाऱ्या लोकांना काही समजावून सांगण्यास जाऊच नये असं माझं मत आहे. उलट जसं बसून अशा माणसाने आपला हेकेखोरपणा सिद्ध केलेला असतो तसं इतरांनी उभं राहून आपली देशभक्ती दाखवावी आणि फार्फारतर नंतर त्या बसलेल्याकडे सगळ्यांनी त्याला जाणवेल असा एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकावा. अंगावर वगैरे जाणे असले हायपर प्रकार करण्याचं काही एक कारण नसावं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 07/01/2017 - 13:55
जसं बसून अशा माणसाने आपला हेकेखोरपणा सिद्ध केलेला असतो तसं इतरांनी उभं राहून आपली देशभक्ती दाखवावी आणि फार्फारतर नंतर त्या बसलेल्याकडे सगळ्यांनी त्याला जाणवेल असा एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकावा.
ही हिंसाच आहे महोदय. बसलेला माणूस हेकेखोरच आहे हे न्यायदान करायचा अधिकार इतरांना कोणी दिला. आपआपले बघावे, नै का? रच्याकने, आमच्या शाळेत मी सातवी-आठवीत असतांना २६ जानेवारीला राष्ट्रगीत म्हणण्यासाठी महिनाभर आधी रोज तासभर प्रॅक्टीस चालायची. तयारीचा उद्देश होता, स्पष्ट शब्द, योग्य उच्चार आणि ५२ सेकंदांची वेळ, तालासुरात गायकी. ह्यासाठी आम्ही मैदानात तासभर बसून राष्ट्रगीत गायचो. अर्थात बैठे बैठे सावधान होऊन. राष्ट्रगीत झालं की बैठे बैठे विश्राम. परत सावधान-राष्ट्रगीत-विश्राम. असा क्रम चालायचा. तेव्हाही मला राष्ट्रगीत उभं राहूनच म्हणायचे असते, खाली बसल्याने चालतंच नाही ह्या गोष्टीचा भयंकर पगडा होता. पण शिक्षक असे सांगतात म्हणजे योग्यच असेल म्हणून समजून घेतले. तेव्हाची माझी भावना म्हणजे अगदी तुझी आई ही तुझी खरी आई नाही, तुला कचर्‍याच्या डव्यातून उचलून आणलंय असं म्हटल्यावर जसं फील होईल तसं वाटायचं खाली बसून राष्ट्रगीत म्हणतांना. पुढे कळलं की आदर करणे महत्त्वाचे. तो 'व्यक्तच केला पाहिजे' व व्यक्त करण्याची सक्ती आहे का ते माहित नाही. चित्रपटगृहात राष्ट्रगीत हा तद्दन बकवास प्रकार आहे. तो लागू करणारे न्यायालय स्वत:च्या कार्यालयांत किंवा इतर कुठेही त्याची सक्ती करायला तयार नाही यातच सर्व आले.

In reply to by संदीप डांगे

साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही. बसून म्हणा उठून म्हणा कसंही म्हणा, नियमात राहून म्हणा हे मत आहे माझं! आता बसलेला माणूस देशद्रोही आहे हेकेखोर आहे कि अजून काय आहे हे वैयक्तिकरित्या ठरवण्याचा स्वातंत्र्य हा देश नक्की देतो आपल्याला. त्यावरची वैयक्तिक हिंसारहित प्रतिक्रियासुद्धा स्वातंत्र्यच आहे. महोदय, जसे बसणाऱ्याला बसून मी कसा श्रेष्ठ देशभक्त आहे/नाही, मी कसा लॉजिकल आहे/नाही हे सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे तसे उभे राहणार्यांना कटाक्ष टाकून आपण कसे चांगले देशभक्त आहोत/लॉजिकल आहोत हे दाखवण्याचाही संपूर्ण अधिकार/स्वातंत्र्य आहे. त्यावेळी बसलेल्याने आपापले बघावे, नै का? उगाच मी कोणाकडे कसे पहिले वगैरे म्हणजे हिंसा म्हणाल्याने मुद्दा सिद्ध होत नाही. बाकी, बसला म्हणून त्याच्या अंगावर जाणे वगैरे, किंवा मुद्दलात चित्रपटात राष्ट्रगीत लावणे वगैरे योग्य नाही हे तर मी वर म्हटले आहेच की!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 07/01/2017 - 15:43
साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही. बसून म्हणा उठून म्हणा कसंही म्हणा, नियमात राहून म्हणा हे मत आहे माझं!
>> कोणता नियम सांगत आहात तुम्ही? मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदा ह्यात क्लॅरिटी हवी. As provided in Section 3 of the Act, whoever intentionally prevents the singing of the Jana Gana Mana or causes disturbances to any assembly engaged in such singing shall be punished with imprisonment for a term, which may extend to three years, or with fine, or with both. वरील प्रमाणे कोणीही एखाद्या समुदायातर्फे सादर होणारे राष्ट्रगीत गायन रोखले, त्यास अडथळा निर्माण केला तर त्यास दंड व तुरूंगवास ठोठावला जाईल.
आता बसलेला माणूस देशद्रोही आहे हेकेखोर आहे कि अजून काय आहे हे वैयक्तिकरित्या ठरवण्याचा स्वातंत्र्य हा देश नक्की देतो आपल्याला. त्यावरची वैयक्तिक हिंसारहित प्रतिक्रियासुद्धा स्वातंत्र्यच आहे.
तुमचा गैरसमज आहे व हा लवकरात लवकर मिटवला तर बरे होइल असे वाटते. एखादा नागरिक देशद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य दुसर्‍या नागरिकाला दिले आहे हे कुठं लिहिलंय घटनेत? ठरवणे आणि वाटणे ह्यात फरक असला पाहिजे. कुणाला देशद्रोही ठरवण्याचा अधिकार-स्वातंत्र्य कुणालाही नाही, फक्त न्यायालय ठरवू शकते सबळ पुराव्यांच्या आधारे. एखादा हेकेखोर आहे किंवा नाही ह्यात तुम्ही देशभक्ती कुठून घुसडता? अत्यंत वैयक्तिक आहे हे. वैयक्तिक मत च्या नावाखाली कसलेही विचार खपत नाहीत. विशेषतः जेव्हा त्यात कायदेशीर बाबी इन्वॉल्व असतात. एक प्रश्न विचारतो: तुम्ही थेटरात आहात, एकजण राष्ट्रगीतास उभा राहिला नाही, दुसर्‍या एकाने त्याला बुकलून काढले तर तुम्ही कोणाच्या बाजूने असाल?
महोदय, जसे बसणाऱ्याला बसून मी कसा श्रेष्ठ देशभक्त आहे/नाही, मी कसा लॉजिकल आहे/नाही हे सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे तसे उभे राहणार्यांना कटाक्ष टाकून आपण कसे चांगले देशभक्त आहोत/लॉजिकल आहोत हे दाखवण्याचाही संपूर्ण अधिकार/स्वातंत्र्य आहे. त्यावेळी बसलेल्याने आपापले बघावे, नै का? उगाच मी कोणाकडे कसे पहिले वगैरे म्हणजे हिंसा म्हणाल्याने मुद्दा सिद्ध होत नाही.
ही फार गडबड विचारसरणी आहे साहेव. माझ्या वाक्यांसारखी रचना करुनही तुमचा मुद्दा सिद्ध होणार नाही. मुळात 'उभं राहिल्यने देशभक्ती, बसल्याने देशद्रोह-हेकेखोरपणा' हा तुमचा तुम्ही शोधून काढलेला विचार आहे. त्याला विरोध झाला म्हणून तुम्ही परत तशीच वाक्ये म्हणताय जी मी म्हटली. वैयक्तिक संबंध नसतांना कोणालाही जाणूनबुजून हिणवणे हे आक्षेपार्ह आहे. मी तर थेटरात बसत नाही राष्ट्रगीताला, पण बसलो यदाकदाचित तर असले कटाक्ष टाकणारांना कुणी अधिकार दिला माझा अपमान करण्याचा? आणि मी कोण आहे काय आहे ते शष्प माहित नसतांना मला देशद्रोही सिद्ध करण्याची गरज काय? कोणाला काही सिद्ध करायची गरज नसते. उभं राहल्याने देशभक्ती सिद्ध झाली, बसल्याने देशद्रोह सिद्ध झाला वगैरे चित्रपटगृहात करायच्या गोष्टी नाहीत. तुमचे देशभक्तीबद्दलचे बेसिक्स क्लिअर करुन घ्यावे आधी असे सुचवतो. नंतर मुद्दे सिद्ध वगैरे होतात की नाही त्याकडे वळू. फारच त्रास होत असेल तर रितसर पोलिस कम्प्लेंट करावी. तो एक विधायक आणि परिणाम देणारा मार्ग आहे. पण पोलिस असल्या गोष्टींमधे थेट देशद्रोह्याचे कलम लावतात जे अयोग्य आहे. तेव्हा तिथेही चुकीचे वर्तन पोलिसांकडून घडले तर त्याची जबाबदारी घ्याल काय? तुम्ही इथे म्हणताय की हिंसारहित प्रतिक्रिया दिली पाहिजे, पण त्याचे हिंसेत रुपांतर झाले तर त्याची जबाबदारी घ्याल काय? कारण आधी विचार जन्मतो, मग क्रिया घडते. कटाक्ष टाकूनही लोक सुधरत नाहीत म्हटल्यावर चिडून मारहाणीपर्यंत गोष्ट जाऊ शकते. असे होते कारण त्याच्या मूळाशी असलेला विचार. तुम्ही चारचौघात हे बोलुन दाखवत आहात, अशा विचारांना वेळीच रोखलेलं बरं असं माझं मत आहे.

In reply to by संदीप डांगे

(लांब प्रतिसादाबद्दल क्षमा मागून) अत्यंत असंबद्ध आणि विस्कळीत प्रतिसाद! शिवाय वैयक्तिक तर का हे काही अजून न सुटलेले कोडे आहे! माझ्या विचारसरणीत गडबड आहे, माझे बेसिक्स क्लिअर नाहीत, माझी मतं गैरसमज आहेत हे मांडण्याची काहीच आवश्यकता नाही हो! असो! हां तर मुद्दा साधा आहे हो! "एखाद्याला देशद्रोही/हेकेखोर...वगैरे" वाक्यातील "वैयक्तिकरित्या" हा शब्द बाजूला ठेवून उगाचच ह्या मुद्द्याला जनरल "हे बघा राष्ट्रगीताला न उभा राहणाऱ्याला कसे देशद्रोही म्हणतात" ह्या प्रकारात ओढायचा अट्टाहास कशाला? माझा राष्ट्रगीताला उभे राहण्याबद्दलचं आणि विशेषकरून चित्रपटगृहात उभे राहण्याबद्दलचं मत वर मी स्पष्ट मांडलं आहे. ते बाजूला ठेवून उगाच वादासाठी प्रतिवाद आपल्या प्रतिसादात दिसला. एखादी गोष्ट आक्षेपार्ह्य असणे आणि बेकायदेशीर असणे यात फरक आहे याबाबतीतील आपले बेसिक्स जर क्लिअर असतील तर माझेही बेसिक्स क्लिअर करण्यात मदत करा कि मग! राष्ट्रगीताला उभे राहणे हे स्वतःच्या राष्ट्राभिमानाशी जोडून असलेल्या काही लोकांनी बसून असलेल्या एखाद्याला हिंसा न करता तुच्छतेचा कटाक्ष टाकून तू जे काही केलं ते आमच्यामते योग्य नाही असे दाखवून देणे हे आक्षेपार्ह्य असू शकते (अगदी तितकेच जितके बसणे काही लोकांसाठी आक्षेपार्ह्य आहे) पण घटनेने ते स्वातंत्र्य दिलेले नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? एखाद्या माणसाला "वैयक्तिकरित्या" हेकेखोर किंवा देशद्रोही ठरवण्याचा अधिकार घटनेत कुठे नाकारला आहे हे जरा सांगाल का? आणि ते जर घटनाबाह्य तर मग वेल अँड गुडच! माझा मत त्या केसमध्ये तसे करणे चुकीचे आहे असेच असेल आणि शिवाय पोलिसात तक्रार करण्याचा मार्ग बसलेल्यालाही मोकळा आहेच की! बाकी तो शेवटचा परिच्छेद तर काहींच्या काही! हिंसारहित बसण्याने आता ज्या प्रतिक्रिया येतात त्याची जबाबदारी बसणारा घेत असतो का? पोलिसात जाऊन काही उपयोग होत नाही म्हणून चिडून गोष्ट मारहाणीपर्यंत जात नसतील का? तुमचीच वाक्ये वापरण्याचा उद्देश त्यातला अर्थ हा तुमच्या मताच्या विरोधी मताच्या बाजूनेही असतो हे दाखवणे असते, त्यावर आक्षेप आहे का आपला? जाताजाता (रच्याकनेला मराठीत हा शब्द असेल का?), तुमचे "तुम्ही चारचौघात हे बोलुन दाखवत आहात, अशा विचारांना वेळीच रोखलेलं बरं असं माझं मत आहे." हे शेवटचे वाक्य फार आक्षेपार्ह्य आहे! या विषयावरचे माझे मागचे प्रतिसाद माहित असून तुम्ही मला चित्रपटगृहात दांडगाई करणाऱ्यांच्या किंवा करायला पाहिजे असा विचार असणाऱ्यांच्या रांगेत उभा करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करत आहात का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

थॉर माणूस 09/01/2017 - 09:33
when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. तरीही दंगलमधे लागणार्‍या राष्ट्रगीताला उभे राहून मग उभे न रहाणार्‍याकडे तुच्छतादर्शक कटाक्ष टाकणारा वगैरे तुचियाच ठरेल नाही का? नै म्हणजे, आपल्याच देशाचे नियम आपल्याला माहिती नसताना उगाच आपणच कसे देशभक्त आणि तुम्ही कसे देशद्रोही असले कटाक्ष टाकणे कुठल्या मानसिकतेचे लक्षण आहे? बाकी, आपली मते आणि विचार validate करताना घटना वगैरे आठवते तर मग इतरांनाही तेच अधिकार तीच घटना देते हे विसरून agree to disagree म्हणून पुढे सरकण्याऐवजी public humiliation किंवा त्यापुढे जाऊन त्रास देणे कितपत योग्य वाटते आपल्याला?

In reply to by थॉर माणूस

माझी मानसिकता वगैरे काढण्यापेक्षा माझे वरचे प्रतिसाद वाचले असतात तर बरे झाले असते. अजूनही वाचावे वाटले तर वाचून घ्या आणि त्यानंतरही जर काही चर्चा करण्यासारखे असेल तर करू कि चर्चा आपण. वाचताना खालील मुद्दे समजा क्लिअर झाले नाहीत तर मी परत माझा स्टॅन्ड स्वच्छपणे मांडेन, कसे? 1. माझा चित्रपटातगृहात राष्ट्रगीत लावण्याला विरोध आहे कि पाठिंबा? 2. सध्याच्या नियमांबाबत मी काय मत वर व्यक्त केले आहे - विरोधात कि बाजूने? खासकरून तुम्ही वर जे काही ठळक करून टाकले आहे त्याबाबतीत. 3. मी "झुंडशाही" मानसिकतेला पाठिंबा दर्शविला आहे कि विरोध? 4. देशभक्त/देशद्रोही याबतीत मी काय मत व्यक्त केले आहे वर तेही पाहून घ्या! "आपली मते आणि विचार validate करताना घटना वगैरे आठवते तर मग इतरांनाही तेच अधिकार तीच घटना देते हे विसरून" याच्याशी सहमत, सरसकट लागू केले तर!

ज्यांना उभं रहायचयं ते रहातील आणि ज्यांना नाही रहायचं ते नहि राहणार... पण त्यावरुन इतरांनी फुकट फौजदारी करण्याच काय कारण ते कळत नाही. आणि मुख्य म्हणजे जो देशभक्तीने प्रेरित होवून राष्ट्रगीत वाजताना उभा राहिला आहे त्याचे त्यावेळी 'कुणी बसलेलं आहे का ?' याकडे कसे काय लक्ष जाते हे ही एक कोडेच आहे. असो.

In reply to by मराठी कथालेखक

विशुमित 09/01/2017 - 12:56
आणि मुख्य म्हणजे जो देशभक्तीने प्रेरित होवून राष्ट्रगीत वाजताना उभा राहिला आहे त्याचे त्यावेळी 'कुणी बसलेलं आहे का ?' याकडे कसे काय लक्ष जाते हे ही एक कोडेच आहे. असो.>>> --ठो हसलो...!!!!!

In reply to by संदीप डांगे

हो का! राष्ट्रगीताला उभे राहताना काय डोळे बंद करून उभे राहायचे वगैरे आहे काय नियमात? उगाच बोलायचं म्हणून काहींच्या काही मुद्दा मांडायचा! चित्रपटातगृहात राष्ट्रगीत असू नये एवढा साधा मुद्दा आहे तो! तरीही जसा एखाद्याच्या मी बसणारच ह्या भूमिकेवर टाकलेला कटाक्ष "सुजलेल्या देशभक्तीचा" असू शकतो/ठरवता येतो तसा बसण्याचा आडमुठेपणापण सडलेल्या देशद्रोहाचा ठरवण्याचा वैयक्तिक अधिकार द्या कि मग!

पैसा 06/01/2017 - 16:25
अतिरेकी प्रमाणात माहितीचा मारा आता नकोच. त्याचे त्याला सगळे आपोआप कळेल. मुलांना विचार करायला आणि मनात न्यायबुद्धि कशी जागत ठेवायची एवढेच हळूहळू शिकवले पाहिजे.

खरं आहे तुमचं म्हणणं, माझ्या घराशेजारी जवळ-जवळ अंतरावर दोन विद्यालये आहेत,सकाळी जन-गण-मन आणि शाळा संपल्यावर संध्याकाळी वंदे मातरम् चा आवाज ऐकू येतो,दोन्ही शाळेचे असे मिळून चार वेळा उभं रहावे लागते,कारण एकाचं संपलं कि दुसरं चालू होतं,आणि कधी कधी एका वेळेस दोन्ही आवाज मिक्स ऐकू येतात,आता तर मी वैतागून उभं राहायचं सोडून दिलयं.

राष्ट्रगीताला मान दिलाच पायजे . पण मा. न्यायालय चित्रपटगृहात गीत वाजवा म्हणते पण तेच गीत न्यायायलीन कामकाजाच्या सुरुवातीला वाजविण्यासाठी नकार देते हे फारच विंटरेस्टींग हाये. शीला की जवानी बघताना जवानी आटवायची की राष्ट्रभक्ती हा मुद्दा आहेच. तरीही मला राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यासाठी काही प्रॉब्लेम वाटत नाही. मात्र देशभक्ती टेस्ट करायची असेल तर राष्ट्रगीत हे सुरुवातीला न वाजवता चित्रपट संपल्यावर लावावे आणि किती आई के लाल थांबतात ते बघावे अशी मनापासून विच्छा हाये.

वरुण मोहिते 07/01/2017 - 15:30
आता आहे नियम तर पालन करावं लागणार . १ मिनिट ने उभं राहून आपलं काही जाणार नाही . चित्रपट गृहात आपण नाही उभे राहिलो तरी सगळ्यांना आपलं म्हणणं पटवता येणार नाही . शेवटी आपल्या देशाचे नियम वेगळे आपण कितीही म्हटलं वैयक्तिक स्वतंत्र तरी आपण तिरंग्या चा रुमाल आणि चड्डी तर नाही करू शकत ना ??त्यामुळे मला बसून देशभक्ती दाखवायची आहे हा आडमुठे पणा झाला . अपवाद जेष्ठ आणि अपंग लोकांचा पण तेवढी सुसंकृत अजून आपल्याकडील जनता झाली नाही . बाकी चित्रपट गृहात एक मिनिट उभं राहिल्याने आपलं तर काही जात नाही ना . अवांतर -लास्ट पॅरा आवडला लेखातला .माझ्या भाच्याला असेच काही प्रश्न पडत असतात पण सध्या लोड नाही द्यायचा आपोआप शिकतात ते .

दंगल चित्रपटात जेव्हा मध्येच राष्ट्रगीत वाजतं तेव्हा अनेकांना आता राष्ट्रगीत वाजणार आहे हे माहीत नसतं. इथे कुणी काही खात असेल (चित्रपटाची शेवटची काही मिनटंच राहिली आहे म्हणून शक्यता कमी आहे पण तरी शून्य नाही) , चहा/कॉफी किंवा अगदी बाटलीतून पाणी जरी पीत असेल तरी त्या व्यक्तीस सावरुन उभ रहायला काही अवधी लागू शकतो, उभ राहताना हातातल्य गोष्टी खुर्चीवर ठेवणे , ठेवताना काही पडणे असे खूप काही होवू शकते. त्या परिस्थितीचा विचार करता वर "थॉर माणूस" यांनी दिलेला नियम अगदी योग्य वाटतो.
when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem
त्यामुळे निदान दंगलच्या शेवटी वाजणार्‍या राष्ट्रगीताकरिता कुणी उभं राहिलं नाहीतर इतरांनी दंगल करु नये तसेच त्या व्यक्तीला देशद्रोही वगैरे मानण्याची घाई करु नये असे मला वाटते. बाकी चित्रपटाआधी वाजणार्‍या राष्ट्रगीताकरिता ही कुणी देशभक्त बनून कायदा हातात घ्यावा हे योग्य नाहीच.

दंगल मध्ये जेव्हा गीता जिंकते तेव्हा राष्ट्रगीत वाजतं. इकडे सगळं पब्लिक खाडकन उठुन उभं राहिलं. नियम काय आहेत ते माहिती नाही. पण राष्ट्रगीत लागलं की उभं रहायचं एवढं कळतं. आम्ही टिव्ही समोरही उभे रहायचो (तशी गरज नसते बहुदा). मला मुलांना राष्ट्रगीत ही आदर करण्याची गोष्ट आहे हे समजलं तरी पुरे असं वाटतं. अबीर संध्याकाळी शुभं करोती सोबत "जन गण मन" म्हणायला लावायचा. आम्ही देवासमोर उभं राहुन म्हणायचो. त्याला हे एक महत्वाचं गाणं आहे हे समजलं ना, पुरे झालं! आता बाकी नागरिक म्हणुन जबाबदार्‍या वगैरे आपोआपच समजुन येतील. देशप्रेम आहे. ते महत्वाचं!

डांगे भाऊ , भारी लिहिले आहे ! मीही एकदा चित्रपट बघायला गेलो होतो तेव्हा मित्राला म्हणालो कि राष्ट्रगीताला उभे राहिले पाहिजे अशी सक्ती नाही , केवळ आदर दाखवला पाहिजे इतकीच सक्ती आहे। मी बसूनही आदर दाखवू शकतो , तर तेवढ्या वरून मित्र एकदम हमरातुमारी वर उतरला !! मग मीच माघार घेत म्हणालो - बरं बाबा , तू जा आत आणि राहा राष्ट्रगीताला उभा । मी तेवढ्यात मूत्रालयात जाऊन येतो ! बस तेवढ्यावर वाद मिटला ! बाकी ह्याच असल्याचं कारणासाठी आपल्याला हमेरिका लय आवडते , राष्ट्रभक्ती च्या नावाखाली उन्माद नाही , राष्ट्रध्वजाची बिनधास्त चड्डी शिवून आणि ती घालून तुम्ही गावभर फिरू शकता :)

थॉर माणूस 06/01/2017 - 10:12
आपल्या देशात एकूणच राष्ट्रभक्तांची अफाट असल्याने आणि त्यांची राष्ट्रभक्ती हीच खरी राष्ट्रभक्ती हे अशा लोकांचे ठाम मत असल्याने अशा विषयांवर चारचौघात चर्चा करणेसुद्धा अवघड असते. मी सुद्धा कित्येकदा लोकांना अक्षरशः कायदा काय सांगतो हे त्या शब्दात सांगितल्यावर देखील त्यांचे मत "तू राष्ट्रगीताला उभे रहायलाच हवे" असेच पडते. कायद्यानुसार तुम्ही राष्ट्रगीताचा मान राखणे अपेक्षीत आहे आणि Ministry of Home Affairs च्या एका पत्रकानुसार उभे रहाणे अपेक्षीत आहे. यात कुठेही असा नियम असल्याचे किंवा असे न करणे गुन्हा असल्याचे लिहीलेले नाही. नुकताच दंगल पहाताना अशा अर्धवट ज्ञानी पण प्रखर राष्ट्रभक्त झूंडीचा अनुभव घेतला. नियमानुसार... when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. पण आपण उभे न राहील्यास आजूबाजूचे लोक तुम्ही जणू पाकिस्तानातून थेट इथे भारताचा अपमान करायलाच आला आहात असे पहातात, त्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला देखील उभे रहावे लागले. असो... मुले मोठी होताना अर्थशास्त्र आणि नागरीकशास्त्र ऑप्शनला टाकतीलच, तेव्हा चिंता नसावी. ;)

In reply to by थॉर माणूस

सहमत आहे! राष्ट्रभक्ती दाखवण्याच्या ज्या काही "मोजक्या" संधी मिळतात काही लोकांना त्यातली चित्रपट हि एक. पण आपण वर जो नियम सांगितला तोही तितकासा स्पष्ट नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला जे राष्ट्रगीत लावलं जातं ते चित्रपटाच्या रिळचा पार्ट असते का? आणि त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला व्यत्यय येतो का? दंगल मधील चित्रपटात असणाऱ्या राष्ट्रगीताबाबत वरील नियम लागू होताना दिसतो. खरं सांगायचं तर ५२ सेकंद उभे राहण्यावरून राष्ट्रभक्ती/राष्ट्रद्रोह वगैरे गोष्टींवर चर्चा जरा हास्यास्पदच वाटते. बरेच लोक याला "म्हातारी मेल्याचं दुःख नाही...." या सदरात टाकत असले तरी मी मात्र बहुमताचा आदर करून ५२ सेकंदांत राष्ट्रभक्तीतचा अनुभव घेणे पसंद करतो.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

साला, ५२ सेकंद उबा राहूनश्यानी कवा राह्यल्यामुळे पॅट्रीऑट अन ट्रेटर वर चर्चा करने जर लाफेबल असल, तर ते ५२ सेकंद शांत बसूनश्यानी कोनला बी डिस्टर्ब न करता कोन बसले तर तेच्या अंगावर पब्लिक ब्लड हाऊण्डवानी का जात असल? नियम फक्त एक्सपेक्टशन सांगते, कंपल्शन डिफाईन करत नाय, तसा तर नियम एक्सस्पेक्टेशन लै गोष्ट मंदी सांगते, ५२ सेकंद मंदी राष्ट्रभक्तीचा आनंद घेनारी किती जनता समदे पूर्ण करते फझी इझन्ट इट?

In reply to by फेदरवेट साहेब

बसाकी फेदरवेटसाहेब, आपलं तर काहीच म्हणणं नाही! मी फक्त मी काय करतो एवढं सांगितलं! आणि ते तसं करण्याने माझं बिघडत काहीच नाही, उलट मला छानच वाटत! शिवाय शेवटी ते भारत माता कि जय म्हणतो त्याने तर मी नॉस्टॅल्जीकवगैरे होऊन जातो! नियम कंपल्शन नसतात असं म्हणायचं आहे का आपल्याला? मग त्याला नियमच म्हणता येणार नाही ना! त्यामुळे वरील नियम आहे का अपेक्षा याबद्दल कोणाला माहिती असल्यास सांगावी! बाकी नियम आणि एक्सपेक्टेशन यातला घोळ योग्य त्या संस्थेने दूर करावाच की! पण कसं आहे कि काही गोष्टी या अलिखित नियम या प्रकारात पण मोडत असतात याची जाण ठेवावी. बाकी, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावणे हा प्रकार बंद करावा असं माझं मत आहे. त्याबरोबरच जेव्हा राष्ट्रगीत योग्य ठिकाणी असेल तेव्हा मात्र त्याचा प्रोटोकॉल कंपल्शन या प्रकारात पक्का असावा.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सन "मला बसायचा हाय" असा आपुन कुठेच बोललेला न्हाय हा भावसाहेब. तेच्यामुळे ते "बसाकी" वगैरे सिम्स औट ऑफ विंडो, असो. बीजी गोस्ट म्हंजी, नियम कंपल्शन असतेत, पण "गाईडलाईन्स" ना नियम म्हंजीच कम्पलसरी मानत असले तुमी तर लेट मी नो अबाउट इट. बिकॉज आपुन गाईडलाईनला कंपल्शन (नियम) मानत नाही. गोस्ट नंबर त्रण , काही गोस्टी अलिखित नियम मंदी मोडते म्हंजी अनरिटन कोड असते, ते ठीक हाय पर अनरिटन कोड फॉलो न केल्यास न करणाऱ्या बद्दल जजमेंटल होण्याबद्दल काय मत हाय तुमचे ? रिजन हा आहे का, अलिखित नियम इज अ डायसी कन्सेप्ट सन. इट्स अ फिल्दी ब्लडी एक्स्क्यूज टू हेट समवन. "नियम अलिखित हाय" म्हणले का समोरच्याचा द्वेष करने सोपे राहते असे वाटते. अलिखित नियम आर सस्टेनेबल ओन्ली इफ रिटन इन फॉर युवर पर्सनल सेल्फ. पब्लिक प्लेस वरती ते एक पळवाट असते , टू कॉर्नर एनी वन, टू अब्युज एनी वन, टू जस्ट ब्याश एनीवन एंड से " ही डीड नॉट फोलोड द अलिखित नियम, अनरिटन कोड ....."

In reply to by पिलीयन रायडर

ते फेदरवेट पेस्तनकाका असू शकतात ना ?! =)) पेस्तनकाकांना एका ठराविक वजनात अडकवून त्यांच्या मान्वी हक्कांवर गदा आण्ल्याबद्द्ल टुम्चा टीव्र णीषेढ =)) =))

In reply to by फेदरवेट साहेब

ओके! म्हणजे ते "कोनला बी" मंदी फेदरवेट नव्हते तर! आय माय स्वारी बर्र्र्रका फेदरवेटसाहेब! मी तरी कुठे कोनला बी बसू नका म्हणालो? पण ते राहूदे! मी तेच तर विचारले कि वर लिहिलेला नियम आहे कि गाईडलाईन? आणि यात काही संदिग्धता असेल तर ती संबंधित संस्थेने काढून टाकावी! पण म्हणणं एवढंच आहे कि समजा त्या संस्थेने हि गोष्ट नियम किंवा कायदा म्हणून आणली तर मात्र मग अशी जबरदस्तीची देशभक्ती नको वगैरे गळे काढू नये. बाकी ते कॉर्नर, अब्युज वगैरे सरसकटीकरण कशाला? ते जेव्हा ज्या नियमाच्या बाबतीत जिथे घडतं त्या संदर्भात तिथे त्याच्यावर टीका/विरोध करावा. ५२ सेकंड्स उभे राहण्यापेक्षा मी बसणेच कसे योग्य आहे आणि असं उभा राहून माझी देशभक्ती दिसते का वगैरे फोल मुद्दे मांडून उगाचच स्वतःच्या हेकेखोरपणाला कुरवाळणाऱ्या लोकांना काही समजावून सांगण्यास जाऊच नये असं माझं मत आहे. उलट जसं बसून अशा माणसाने आपला हेकेखोरपणा सिद्ध केलेला असतो तसं इतरांनी उभं राहून आपली देशभक्ती दाखवावी आणि फार्फारतर नंतर त्या बसलेल्याकडे सगळ्यांनी त्याला जाणवेल असा एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकावा. अंगावर वगैरे जाणे असले हायपर प्रकार करण्याचं काही एक कारण नसावं!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 07/01/2017 - 13:55
जसं बसून अशा माणसाने आपला हेकेखोरपणा सिद्ध केलेला असतो तसं इतरांनी उभं राहून आपली देशभक्ती दाखवावी आणि फार्फारतर नंतर त्या बसलेल्याकडे सगळ्यांनी त्याला जाणवेल असा एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकावा.
ही हिंसाच आहे महोदय. बसलेला माणूस हेकेखोरच आहे हे न्यायदान करायचा अधिकार इतरांना कोणी दिला. आपआपले बघावे, नै का? रच्याकने, आमच्या शाळेत मी सातवी-आठवीत असतांना २६ जानेवारीला राष्ट्रगीत म्हणण्यासाठी महिनाभर आधी रोज तासभर प्रॅक्टीस चालायची. तयारीचा उद्देश होता, स्पष्ट शब्द, योग्य उच्चार आणि ५२ सेकंदांची वेळ, तालासुरात गायकी. ह्यासाठी आम्ही मैदानात तासभर बसून राष्ट्रगीत गायचो. अर्थात बैठे बैठे सावधान होऊन. राष्ट्रगीत झालं की बैठे बैठे विश्राम. परत सावधान-राष्ट्रगीत-विश्राम. असा क्रम चालायचा. तेव्हाही मला राष्ट्रगीत उभं राहूनच म्हणायचे असते, खाली बसल्याने चालतंच नाही ह्या गोष्टीचा भयंकर पगडा होता. पण शिक्षक असे सांगतात म्हणजे योग्यच असेल म्हणून समजून घेतले. तेव्हाची माझी भावना म्हणजे अगदी तुझी आई ही तुझी खरी आई नाही, तुला कचर्‍याच्या डव्यातून उचलून आणलंय असं म्हटल्यावर जसं फील होईल तसं वाटायचं खाली बसून राष्ट्रगीत म्हणतांना. पुढे कळलं की आदर करणे महत्त्वाचे. तो 'व्यक्तच केला पाहिजे' व व्यक्त करण्याची सक्ती आहे का ते माहित नाही. चित्रपटगृहात राष्ट्रगीत हा तद्दन बकवास प्रकार आहे. तो लागू करणारे न्यायालय स्वत:च्या कार्यालयांत किंवा इतर कुठेही त्याची सक्ती करायला तयार नाही यातच सर्व आले.

In reply to by संदीप डांगे

साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही. बसून म्हणा उठून म्हणा कसंही म्हणा, नियमात राहून म्हणा हे मत आहे माझं! आता बसलेला माणूस देशद्रोही आहे हेकेखोर आहे कि अजून काय आहे हे वैयक्तिकरित्या ठरवण्याचा स्वातंत्र्य हा देश नक्की देतो आपल्याला. त्यावरची वैयक्तिक हिंसारहित प्रतिक्रियासुद्धा स्वातंत्र्यच आहे. महोदय, जसे बसणाऱ्याला बसून मी कसा श्रेष्ठ देशभक्त आहे/नाही, मी कसा लॉजिकल आहे/नाही हे सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे तसे उभे राहणार्यांना कटाक्ष टाकून आपण कसे चांगले देशभक्त आहोत/लॉजिकल आहोत हे दाखवण्याचाही संपूर्ण अधिकार/स्वातंत्र्य आहे. त्यावेळी बसलेल्याने आपापले बघावे, नै का? उगाच मी कोणाकडे कसे पहिले वगैरे म्हणजे हिंसा म्हणाल्याने मुद्दा सिद्ध होत नाही. बाकी, बसला म्हणून त्याच्या अंगावर जाणे वगैरे, किंवा मुद्दलात चित्रपटात राष्ट्रगीत लावणे वगैरे योग्य नाही हे तर मी वर म्हटले आहेच की!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे 07/01/2017 - 15:43
साहेब मुद्दा मिस करताय तुम्ही. बसून म्हणा उठून म्हणा कसंही म्हणा, नियमात राहून म्हणा हे मत आहे माझं!
>> कोणता नियम सांगत आहात तुम्ही? मार्गदर्शक तत्त्वे आणि कायदा ह्यात क्लॅरिटी हवी. As provided in Section 3 of the Act, whoever intentionally prevents the singing of the Jana Gana Mana or causes disturbances to any assembly engaged in such singing shall be punished with imprisonment for a term, which may extend to three years, or with fine, or with both. वरील प्रमाणे कोणीही एखाद्या समुदायातर्फे सादर होणारे राष्ट्रगीत गायन रोखले, त्यास अडथळा निर्माण केला तर त्यास दंड व तुरूंगवास ठोठावला जाईल.
आता बसलेला माणूस देशद्रोही आहे हेकेखोर आहे कि अजून काय आहे हे वैयक्तिकरित्या ठरवण्याचा स्वातंत्र्य हा देश नक्की देतो आपल्याला. त्यावरची वैयक्तिक हिंसारहित प्रतिक्रियासुद्धा स्वातंत्र्यच आहे.
तुमचा गैरसमज आहे व हा लवकरात लवकर मिटवला तर बरे होइल असे वाटते. एखादा नागरिक देशद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य दुसर्‍या नागरिकाला दिले आहे हे कुठं लिहिलंय घटनेत? ठरवणे आणि वाटणे ह्यात फरक असला पाहिजे. कुणाला देशद्रोही ठरवण्याचा अधिकार-स्वातंत्र्य कुणालाही नाही, फक्त न्यायालय ठरवू शकते सबळ पुराव्यांच्या आधारे. एखादा हेकेखोर आहे किंवा नाही ह्यात तुम्ही देशभक्ती कुठून घुसडता? अत्यंत वैयक्तिक आहे हे. वैयक्तिक मत च्या नावाखाली कसलेही विचार खपत नाहीत. विशेषतः जेव्हा त्यात कायदेशीर बाबी इन्वॉल्व असतात. एक प्रश्न विचारतो: तुम्ही थेटरात आहात, एकजण राष्ट्रगीतास उभा राहिला नाही, दुसर्‍या एकाने त्याला बुकलून काढले तर तुम्ही कोणाच्या बाजूने असाल?
महोदय, जसे बसणाऱ्याला बसून मी कसा श्रेष्ठ देशभक्त आहे/नाही, मी कसा लॉजिकल आहे/नाही हे सिद्ध करण्याचं स्वातंत्र्य आहे तसे उभे राहणार्यांना कटाक्ष टाकून आपण कसे चांगले देशभक्त आहोत/लॉजिकल आहोत हे दाखवण्याचाही संपूर्ण अधिकार/स्वातंत्र्य आहे. त्यावेळी बसलेल्याने आपापले बघावे, नै का? उगाच मी कोणाकडे कसे पहिले वगैरे म्हणजे हिंसा म्हणाल्याने मुद्दा सिद्ध होत नाही.
ही फार गडबड विचारसरणी आहे साहेव. माझ्या वाक्यांसारखी रचना करुनही तुमचा मुद्दा सिद्ध होणार नाही. मुळात 'उभं राहिल्यने देशभक्ती, बसल्याने देशद्रोह-हेकेखोरपणा' हा तुमचा तुम्ही शोधून काढलेला विचार आहे. त्याला विरोध झाला म्हणून तुम्ही परत तशीच वाक्ये म्हणताय जी मी म्हटली. वैयक्तिक संबंध नसतांना कोणालाही जाणूनबुजून हिणवणे हे आक्षेपार्ह आहे. मी तर थेटरात बसत नाही राष्ट्रगीताला, पण बसलो यदाकदाचित तर असले कटाक्ष टाकणारांना कुणी अधिकार दिला माझा अपमान करण्याचा? आणि मी कोण आहे काय आहे ते शष्प माहित नसतांना मला देशद्रोही सिद्ध करण्याची गरज काय? कोणाला काही सिद्ध करायची गरज नसते. उभं राहल्याने देशभक्ती सिद्ध झाली, बसल्याने देशद्रोह सिद्ध झाला वगैरे चित्रपटगृहात करायच्या गोष्टी नाहीत. तुमचे देशभक्तीबद्दलचे बेसिक्स क्लिअर करुन घ्यावे आधी असे सुचवतो. नंतर मुद्दे सिद्ध वगैरे होतात की नाही त्याकडे वळू. फारच त्रास होत असेल तर रितसर पोलिस कम्प्लेंट करावी. तो एक विधायक आणि परिणाम देणारा मार्ग आहे. पण पोलिस असल्या गोष्टींमधे थेट देशद्रोह्याचे कलम लावतात जे अयोग्य आहे. तेव्हा तिथेही चुकीचे वर्तन पोलिसांकडून घडले तर त्याची जबाबदारी घ्याल काय? तुम्ही इथे म्हणताय की हिंसारहित प्रतिक्रिया दिली पाहिजे, पण त्याचे हिंसेत रुपांतर झाले तर त्याची जबाबदारी घ्याल काय? कारण आधी विचार जन्मतो, मग क्रिया घडते. कटाक्ष टाकूनही लोक सुधरत नाहीत म्हटल्यावर चिडून मारहाणीपर्यंत गोष्ट जाऊ शकते. असे होते कारण त्याच्या मूळाशी असलेला विचार. तुम्ही चारचौघात हे बोलुन दाखवत आहात, अशा विचारांना वेळीच रोखलेलं बरं असं माझं मत आहे.

In reply to by संदीप डांगे

(लांब प्रतिसादाबद्दल क्षमा मागून) अत्यंत असंबद्ध आणि विस्कळीत प्रतिसाद! शिवाय वैयक्तिक तर का हे काही अजून न सुटलेले कोडे आहे! माझ्या विचारसरणीत गडबड आहे, माझे बेसिक्स क्लिअर नाहीत, माझी मतं गैरसमज आहेत हे मांडण्याची काहीच आवश्यकता नाही हो! असो! हां तर मुद्दा साधा आहे हो! "एखाद्याला देशद्रोही/हेकेखोर...वगैरे" वाक्यातील "वैयक्तिकरित्या" हा शब्द बाजूला ठेवून उगाचच ह्या मुद्द्याला जनरल "हे बघा राष्ट्रगीताला न उभा राहणाऱ्याला कसे देशद्रोही म्हणतात" ह्या प्रकारात ओढायचा अट्टाहास कशाला? माझा राष्ट्रगीताला उभे राहण्याबद्दलचं आणि विशेषकरून चित्रपटगृहात उभे राहण्याबद्दलचं मत वर मी स्पष्ट मांडलं आहे. ते बाजूला ठेवून उगाच वादासाठी प्रतिवाद आपल्या प्रतिसादात दिसला. एखादी गोष्ट आक्षेपार्ह्य असणे आणि बेकायदेशीर असणे यात फरक आहे याबाबतीतील आपले बेसिक्स जर क्लिअर असतील तर माझेही बेसिक्स क्लिअर करण्यात मदत करा कि मग! राष्ट्रगीताला उभे राहणे हे स्वतःच्या राष्ट्राभिमानाशी जोडून असलेल्या काही लोकांनी बसून असलेल्या एखाद्याला हिंसा न करता तुच्छतेचा कटाक्ष टाकून तू जे काही केलं ते आमच्यामते योग्य नाही असे दाखवून देणे हे आक्षेपार्ह्य असू शकते (अगदी तितकेच जितके बसणे काही लोकांसाठी आक्षेपार्ह्य आहे) पण घटनेने ते स्वातंत्र्य दिलेले नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? एखाद्या माणसाला "वैयक्तिकरित्या" हेकेखोर किंवा देशद्रोही ठरवण्याचा अधिकार घटनेत कुठे नाकारला आहे हे जरा सांगाल का? आणि ते जर घटनाबाह्य तर मग वेल अँड गुडच! माझा मत त्या केसमध्ये तसे करणे चुकीचे आहे असेच असेल आणि शिवाय पोलिसात तक्रार करण्याचा मार्ग बसलेल्यालाही मोकळा आहेच की! बाकी तो शेवटचा परिच्छेद तर काहींच्या काही! हिंसारहित बसण्याने आता ज्या प्रतिक्रिया येतात त्याची जबाबदारी बसणारा घेत असतो का? पोलिसात जाऊन काही उपयोग होत नाही म्हणून चिडून गोष्ट मारहाणीपर्यंत जात नसतील का? तुमचीच वाक्ये वापरण्याचा उद्देश त्यातला अर्थ हा तुमच्या मताच्या विरोधी मताच्या बाजूनेही असतो हे दाखवणे असते, त्यावर आक्षेप आहे का आपला? जाताजाता (रच्याकनेला मराठीत हा शब्द असेल का?), तुमचे "तुम्ही चारचौघात हे बोलुन दाखवत आहात, अशा विचारांना वेळीच रोखलेलं बरं असं माझं मत आहे." हे शेवटचे वाक्य फार आक्षेपार्ह्य आहे! या विषयावरचे माझे मागचे प्रतिसाद माहित असून तुम्ही मला चित्रपटगृहात दांडगाई करणाऱ्यांच्या किंवा करायला पाहिजे असा विचार असणाऱ्यांच्या रांगेत उभा करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करत आहात का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

थॉर माणूस 09/01/2017 - 09:33
when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem. तरीही दंगलमधे लागणार्‍या राष्ट्रगीताला उभे राहून मग उभे न रहाणार्‍याकडे तुच्छतादर्शक कटाक्ष टाकणारा वगैरे तुचियाच ठरेल नाही का? नै म्हणजे, आपल्याच देशाचे नियम आपल्याला माहिती नसताना उगाच आपणच कसे देशभक्त आणि तुम्ही कसे देशद्रोही असले कटाक्ष टाकणे कुठल्या मानसिकतेचे लक्षण आहे? बाकी, आपली मते आणि विचार validate करताना घटना वगैरे आठवते तर मग इतरांनाही तेच अधिकार तीच घटना देते हे विसरून agree to disagree म्हणून पुढे सरकण्याऐवजी public humiliation किंवा त्यापुढे जाऊन त्रास देणे कितपत योग्य वाटते आपल्याला?

In reply to by थॉर माणूस

माझी मानसिकता वगैरे काढण्यापेक्षा माझे वरचे प्रतिसाद वाचले असतात तर बरे झाले असते. अजूनही वाचावे वाटले तर वाचून घ्या आणि त्यानंतरही जर काही चर्चा करण्यासारखे असेल तर करू कि चर्चा आपण. वाचताना खालील मुद्दे समजा क्लिअर झाले नाहीत तर मी परत माझा स्टॅन्ड स्वच्छपणे मांडेन, कसे? 1. माझा चित्रपटातगृहात राष्ट्रगीत लावण्याला विरोध आहे कि पाठिंबा? 2. सध्याच्या नियमांबाबत मी काय मत वर व्यक्त केले आहे - विरोधात कि बाजूने? खासकरून तुम्ही वर जे काही ठळक करून टाकले आहे त्याबाबतीत. 3. मी "झुंडशाही" मानसिकतेला पाठिंबा दर्शविला आहे कि विरोध? 4. देशभक्त/देशद्रोही याबतीत मी काय मत व्यक्त केले आहे वर तेही पाहून घ्या! "आपली मते आणि विचार validate करताना घटना वगैरे आठवते तर मग इतरांनाही तेच अधिकार तीच घटना देते हे विसरून" याच्याशी सहमत, सरसकट लागू केले तर!

ज्यांना उभं रहायचयं ते रहातील आणि ज्यांना नाही रहायचं ते नहि राहणार... पण त्यावरुन इतरांनी फुकट फौजदारी करण्याच काय कारण ते कळत नाही. आणि मुख्य म्हणजे जो देशभक्तीने प्रेरित होवून राष्ट्रगीत वाजताना उभा राहिला आहे त्याचे त्यावेळी 'कुणी बसलेलं आहे का ?' याकडे कसे काय लक्ष जाते हे ही एक कोडेच आहे. असो.

In reply to by मराठी कथालेखक

विशुमित 09/01/2017 - 12:56
आणि मुख्य म्हणजे जो देशभक्तीने प्रेरित होवून राष्ट्रगीत वाजताना उभा राहिला आहे त्याचे त्यावेळी 'कुणी बसलेलं आहे का ?' याकडे कसे काय लक्ष जाते हे ही एक कोडेच आहे. असो.>>> --ठो हसलो...!!!!!

In reply to by संदीप डांगे

हो का! राष्ट्रगीताला उभे राहताना काय डोळे बंद करून उभे राहायचे वगैरे आहे काय नियमात? उगाच बोलायचं म्हणून काहींच्या काही मुद्दा मांडायचा! चित्रपटातगृहात राष्ट्रगीत असू नये एवढा साधा मुद्दा आहे तो! तरीही जसा एखाद्याच्या मी बसणारच ह्या भूमिकेवर टाकलेला कटाक्ष "सुजलेल्या देशभक्तीचा" असू शकतो/ठरवता येतो तसा बसण्याचा आडमुठेपणापण सडलेल्या देशद्रोहाचा ठरवण्याचा वैयक्तिक अधिकार द्या कि मग!

पैसा 06/01/2017 - 16:25
अतिरेकी प्रमाणात माहितीचा मारा आता नकोच. त्याचे त्याला सगळे आपोआप कळेल. मुलांना विचार करायला आणि मनात न्यायबुद्धि कशी जागत ठेवायची एवढेच हळूहळू शिकवले पाहिजे.

खरं आहे तुमचं म्हणणं, माझ्या घराशेजारी जवळ-जवळ अंतरावर दोन विद्यालये आहेत,सकाळी जन-गण-मन आणि शाळा संपल्यावर संध्याकाळी वंदे मातरम् चा आवाज ऐकू येतो,दोन्ही शाळेचे असे मिळून चार वेळा उभं रहावे लागते,कारण एकाचं संपलं कि दुसरं चालू होतं,आणि कधी कधी एका वेळेस दोन्ही आवाज मिक्स ऐकू येतात,आता तर मी वैतागून उभं राहायचं सोडून दिलयं.

राष्ट्रगीताला मान दिलाच पायजे . पण मा. न्यायालय चित्रपटगृहात गीत वाजवा म्हणते पण तेच गीत न्यायायलीन कामकाजाच्या सुरुवातीला वाजविण्यासाठी नकार देते हे फारच विंटरेस्टींग हाये. शीला की जवानी बघताना जवानी आटवायची की राष्ट्रभक्ती हा मुद्दा आहेच. तरीही मला राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यासाठी काही प्रॉब्लेम वाटत नाही. मात्र देशभक्ती टेस्ट करायची असेल तर राष्ट्रगीत हे सुरुवातीला न वाजवता चित्रपट संपल्यावर लावावे आणि किती आई के लाल थांबतात ते बघावे अशी मनापासून विच्छा हाये.

वरुण मोहिते 07/01/2017 - 15:30
आता आहे नियम तर पालन करावं लागणार . १ मिनिट ने उभं राहून आपलं काही जाणार नाही . चित्रपट गृहात आपण नाही उभे राहिलो तरी सगळ्यांना आपलं म्हणणं पटवता येणार नाही . शेवटी आपल्या देशाचे नियम वेगळे आपण कितीही म्हटलं वैयक्तिक स्वतंत्र तरी आपण तिरंग्या चा रुमाल आणि चड्डी तर नाही करू शकत ना ??त्यामुळे मला बसून देशभक्ती दाखवायची आहे हा आडमुठे पणा झाला . अपवाद जेष्ठ आणि अपंग लोकांचा पण तेवढी सुसंकृत अजून आपल्याकडील जनता झाली नाही . बाकी चित्रपट गृहात एक मिनिट उभं राहिल्याने आपलं तर काही जात नाही ना . अवांतर -लास्ट पॅरा आवडला लेखातला .माझ्या भाच्याला असेच काही प्रश्न पडत असतात पण सध्या लोड नाही द्यायचा आपोआप शिकतात ते .

दंगल चित्रपटात जेव्हा मध्येच राष्ट्रगीत वाजतं तेव्हा अनेकांना आता राष्ट्रगीत वाजणार आहे हे माहीत नसतं. इथे कुणी काही खात असेल (चित्रपटाची शेवटची काही मिनटंच राहिली आहे म्हणून शक्यता कमी आहे पण तरी शून्य नाही) , चहा/कॉफी किंवा अगदी बाटलीतून पाणी जरी पीत असेल तरी त्या व्यक्तीस सावरुन उभ रहायला काही अवधी लागू शकतो, उभ राहताना हातातल्य गोष्टी खुर्चीवर ठेवणे , ठेवताना काही पडणे असे खूप काही होवू शकते. त्या परिस्थितीचा विचार करता वर "थॉर माणूस" यांनी दिलेला नियम अगदी योग्य वाटतो.
when in the course of a newsreel or documentary the Anthem is played as a part of the film, it is not expected of the audience to stand as standing is bound to interrupt the exhibition of the film and would create disorder and confusion rather than add to the dignity of the Anthem
त्यामुळे निदान दंगलच्या शेवटी वाजणार्‍या राष्ट्रगीताकरिता कुणी उभं राहिलं नाहीतर इतरांनी दंगल करु नये तसेच त्या व्यक्तीला देशद्रोही वगैरे मानण्याची घाई करु नये असे मला वाटते. बाकी चित्रपटाआधी वाजणार्‍या राष्ट्रगीताकरिता ही कुणी देशभक्त बनून कायदा हातात घ्यावा हे योग्य नाहीच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती. "इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक. . . "बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले. "तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?) "असंच, मला माहिती आहे." थोरली पाती. "अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?" "गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो." . . वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

डिस्कोपोन्या ·

विचार केलाच पाहिजे ... मागे अनिल अवचटांनी ह्यावर लिहिले होते ....जसे कि १ लिटर दूध संकलन->शीत प्रक्रिया -> 'थंड' दूध लगेच गॅस वर उकळणे ह्यामध्ये अमुक एक वीज खर्च आणि त्यासाठी तमुक लिटर पाणी खर्च (जलविद्युत प्रकल्प गृहीत धरून) ...

अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी भोजनासाठी ३४०० लिटर्स प्रती दिन.
सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.

In reply to by धर्मराजमुटके

सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.
हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकाच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज).. लेख आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद धर्मराजजी

In reply to by मार्मिक गोडसे

हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..नक्कीच पाण्याचा गैरवापर टाळायला हवाच..

गंम्बा 14/12/2016 - 15:51
एक वेगळाच पुणेरी प्रश्न आहे. सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ? जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही. युरोप भारतातुन कापुस आयात करतात ते मजबुरी म्हणुन, कारण तिथे कापुस पीकु शकणार नाही.

In reply to by गंम्बा

जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही.
तेच तर, आपल्याकडे वॉटर टेबल ची पातळी 'छान' मेन्टेन करता येत नाही ...(सध्या जवळपास सगळ्या रिजन चा water table अलार्मिंग स्टेज ला आहे)

सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ?
थोड अजून इस्कटुन सांगा म्हणजे समजंल ...नक्की काय म्हणायचंय !

विवेकपटाईत 14/12/2016 - 19:16
लेख आवडला. पाण्यासाठी भविष्यात लोकांना शाकाहारी व्हावे लागेल किंवा सक्तीने शाकाहारी होतील. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अंघोळीसाठी ५ लिटर पेक्षा जास्त पाणी कधीच लागत नाही.(एकदा भटकंती करताना अर्थात तरुणपाणी पाण्याअभावी जीव भयंकर कासावीस झाला होता. त्या दिवसपासून पाण्याचे महत्व कळले. जेवढे शक्य होईल पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो.

विचार केलाच पाहिजे ... मागे अनिल अवचटांनी ह्यावर लिहिले होते ....जसे कि १ लिटर दूध संकलन->शीत प्रक्रिया -> 'थंड' दूध लगेच गॅस वर उकळणे ह्यामध्ये अमुक एक वीज खर्च आणि त्यासाठी तमुक लिटर पाणी खर्च (जलविद्युत प्रकल्प गृहीत धरून) ...

अजून एक महत्वाची गोष्ट अशी कि शाकाहारी भोजनासाठी लागणारा सरासरी पाणीवापर आहे १५०० लिटर्स प्रती दिन आणि मांसाहारी भोजनासाठी ३४०० लिटर्स प्रती दिन.
सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.

In reply to by धर्मराजमुटके

सगळा लेख चांगला पण वरील वाक्य टाकल्यामुळे लेखाचा मारुती ऐवजी गणपती होण्याची दाट शक्यता.
हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकाच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज).. लेख आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद धर्मराजजी

In reply to by मार्मिक गोडसे

हे फक्त उदाहरणा दाखल दिलेलं तथ्य असून तेवढा एकच मार्ग आहे अस मुळीच म्हणलेलं नाही. मी स्वतः मिश्राहारी आहे (वेज+नॉनवेज)..नक्कीच पाण्याचा गैरवापर टाळायला हवाच..

गंम्बा 14/12/2016 - 15:51
एक वेगळाच पुणेरी प्रश्न आहे. सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ? जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही. युरोप भारतातुन कापुस आयात करतात ते मजबुरी म्हणुन, कारण तिथे कापुस पीकु शकणार नाही.

In reply to by गंम्बा

जर कोणी देश, प्रदेश वॉटर टेबल ची पातळी छान मेन्टेन करु शकत असेल तर वॉटर फुटप्रिंट्ची काळजी करायची गरज नाही.
तेच तर, आपल्याकडे वॉटर टेबल ची पातळी 'छान' मेन्टेन करता येत नाही ...(सध्या जवळपास सगळ्या रिजन चा water table अलार्मिंग स्टेज ला आहे)

सर्वांनीच असे खुप खुप पाणी वापरले तर पावसा चे जमिनीवर येणारे पाणी न वापर झाल्यामुळे समुद्राला नाही का जाउन वाया जाणार ?
थोड अजून इस्कटुन सांगा म्हणजे समजंल ...नक्की काय म्हणायचंय !

विवेकपटाईत 14/12/2016 - 19:16
लेख आवडला. पाण्यासाठी भविष्यात लोकांना शाकाहारी व्हावे लागेल किंवा सक्तीने शाकाहारी होतील. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला अंघोळीसाठी ५ लिटर पेक्षा जास्त पाणी कधीच लागत नाही.(एकदा भटकंती करताना अर्थात तरुणपाणी पाण्याअभावी जीव भयंकर कासावीस झाला होता. त्या दिवसपासून पाण्याचे महत्व कळले. जेवढे शक्य होईल पाणी वाचविण्याचा प्रयत्न करतो.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

जीवन -एक रडगाणे

चिनार ·

संदीप डांगे 09/12/2016 - 18:47
पासवर्डः पासवर्ड्स चा एक सेट करावा व आलटुन पालटून तेच पासवर्ड वापरावे. किमान पाच पासवर्डचा सेट जे एकमेकांपासून प्रचंड भिन्न असतील असे. नावडत्या गोष्टींचा पासवर्ड बनवण्यासाठी उपयोग करावा. लक्षात राहतो व चोरी जाण्याचा संभव कमी. जुन्या हरवलेल्या नात्यांच्या नावाचा पासवर्ड बनवणे रिस्की असू शकते ह्याची काळजी घ्यावी. सेशन एक्स्पायर: वायफाय, रेन्ज असलेल्या ठिकाणी राहावे, सतत मोबाइल नवीन अत्याधुनिक घ्यावा =))

संदीप डांगे 09/12/2016 - 18:47
पासवर्डः पासवर्ड्स चा एक सेट करावा व आलटुन पालटून तेच पासवर्ड वापरावे. किमान पाच पासवर्डचा सेट जे एकमेकांपासून प्रचंड भिन्न असतील असे. नावडत्या गोष्टींचा पासवर्ड बनवण्यासाठी उपयोग करावा. लक्षात राहतो व चोरी जाण्याचा संभव कमी. जुन्या हरवलेल्या नात्यांच्या नावाचा पासवर्ड बनवणे रिस्की असू शकते ह्याची काळजी घ्यावी. सेशन एक्स्पायर: वायफाय, रेन्ज असलेल्या ठिकाणी राहावे, सतत मोबाइल नवीन अत्याधुनिक घ्यावा =))
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपावर गेल्या काही दिवसात आलेले धागे बघता,'जीवन -एक रडगाणे' नामक नवीन दालन सुरु करावे अशी मी संपादक मंडळाला विनंती करतो. ह्या दालनात दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे येणारे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होईल (मग मिपावर आपण वेगळे काय करतो असा प्रश्न काही दुत्त दुत्त मिपाकरांना पडेलच! त्यांना फाट्यावरून इग्नोर मारावे !). दैनंदिन समस्यांमुळे माणसाच्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि त्यांची त्याने शोधलेली उत्तरं ह्यावरही उहापोह होईल. सोबतीला मिपातज्ञ आहेतच. तर दालनाच्या बोहनीसाठी आमच्याकडून काही चिल्लर. प्रश्न १.

बालदिन लेखमाला- मुलाखत फिल्मी दुनिया -पार्थ भालेराव

भुमी ·
.inwrap { background-color: #DFEDF8 }

(फक्त) ऑफिस ला पर्याय...

चांदणे संदीप ·

प्रचेतस 24/11/2016 - 23:19
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.

वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन. आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो. काय पण योगायोग ना.

मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल. असो, एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...

In reply to by इरसाल कार्टं

धन्यवाद ह. घेतल्याबद्दल. तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :) Sandy

प्रचेतस 24/11/2016 - 23:19
दुसऱ्या ऑफिसातही काम होईल असे वाटत नाही, त्याच ऑफिसात अजून काही वेगळे लोकही काम करत असतील बघा. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्या त्या बऱ्याच लोकांना. अर्धपोटी राहावं लागलं तरी उपाशी नक्कीच राहावं लागणार नाही.

वर्क फ्रॉम होम बघा ट्राय करुन. आमच्या ऑफीस चे काही लोक्स वर्क फ्रॉम होम कर्तात. आणी नेमके त्याच दिवशी त्यांन्च्या सासवा सुनांचा बड्डे वैगरे अस्तो. काय पण योगायोग ना.

मला वाटलं होतं माझ्या धाग्यासंदर्भात तुमच्याकडे अधिक माहिती असेल. असो, एखादा बिझनेस सुरु करावा म्हणतो मी...

In reply to by इरसाल कार्टं

धन्यवाद ह. घेतल्याबद्दल. तुमच्या धाग्यावर ऑलरेडी जाणकार मंडळींनी आपापल्या विजेऱ्या, मशाली वैग्रे पेटवून भरपूर उजेड पाडलेलाच आहे. म्या पामर माझी काजव्याएवढी चमचम घेऊन कुठे मध्ये मध्ये उडणार? असाच आपला विरंगुळा! :) Sandy
नमस्कार मिपाकरहो ! कृपया मला कुणी (फक्त) ऑफिसला साजेसा पर्याय सांगेल का? अवतीभवती अशी बरीचशी माणसे आहेत ज्यांना तिथे काम करणे आवडत नाही आणि उपाशी राहणेही योग्य वाटत नाही. अशांसाठी काही पर्याय माहित असल्यास सुचवावे. धन्यवाद.

मुलाखत- स्पेशल एज्युकेटर- वेगळ्या मुलांसाठी.

कवितानागेश ·

दिपुडी 18/11/2016 - 20:04
माझी भाची ३ वर्षांची आहे परंतु अजूनही स्पष्ट बोलत नाही .आई बाबा आजी आबा दीदी इतकेच शब्द स्पष्ट बोलू शकते व इतर शब्द पटकन तिऱ्हाईत माणसाला कळतच नाहीत .डॉक्टरी उपचारांची गरज आहे का ?

In reply to by दिपुडी

निओ१ 19/11/2016 - 01:44
थोडा धीर धरा, कारण काही बाळांना बोलावे असे खूप वाटत असते पण, मोठी लोक पाहून ती अबोल होतात. हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे. जर खूपच वाटले तर डॉकटरी सल्ला नक्की घ्यावा त्यात काही वाईट नाही.

In reply to by दिपुडी

कवितानागेश 19/11/2016 - 16:59
सगळे ऐकू येत असेल आणि सगळे कळत असेल तर काळजीचं कारण नाही. भरपूर चावावे लागेल असे पदार्थ द्या आणि जीभेने वेडावून दाखवण्याचे खेळ खेळा. मुख्यतः ज्या योगे तिला तोंडचे मसल्स वापरायची सवय होईल आणि अक्षरे उच्चारायची इच्छा होईल असे खेळ खेळा. शिवाय कसली भीती बसली नाहीये ना, हेही पहावे लागेल.

रुपी 19/11/2016 - 01:07
उपचारांबाबत नक्की माहीत नाही, पण डॉक्टरांना दाखवण्यात नुकसान काही नसावे. आमच्या शेजार्‍यांचीही मुलगी आधी फार कमी शब्द बोलायची, पण तिला बोललेले सर्व काही समजायचे. आता मात्र ती अफाट बोलते :)

दिपुडी 19/11/2016 - 22:29
सगळे ऐकू येत असेल आणि सगळे कळत असेल तर काळजीचं कारण नाही.>>>>खरे म्हणजे भाची नेहमीच्या वस्तुंना प्रतिशब्द वापरते अर्थात ते स्पष्ट नसतातच .म्हणेज गाडीला जीजी ,बिस्किटला अदा, गार्डनला पियू असे खूप आहेत. मात्र ऐकू येणे व समजणे या क्रिया एकदम ओक्के आहेत

दिपुडी 18/11/2016 - 20:04
माझी भाची ३ वर्षांची आहे परंतु अजूनही स्पष्ट बोलत नाही .आई बाबा आजी आबा दीदी इतकेच शब्द स्पष्ट बोलू शकते व इतर शब्द पटकन तिऱ्हाईत माणसाला कळतच नाहीत .डॉक्टरी उपचारांची गरज आहे का ?

In reply to by दिपुडी

निओ१ 19/11/2016 - 01:44
थोडा धीर धरा, कारण काही बाळांना बोलावे असे खूप वाटत असते पण, मोठी लोक पाहून ती अबोल होतात. हा माझा व्यक्तीगत अनुभव आहे. जर खूपच वाटले तर डॉकटरी सल्ला नक्की घ्यावा त्यात काही वाईट नाही.

In reply to by दिपुडी

कवितानागेश 19/11/2016 - 16:59
सगळे ऐकू येत असेल आणि सगळे कळत असेल तर काळजीचं कारण नाही. भरपूर चावावे लागेल असे पदार्थ द्या आणि जीभेने वेडावून दाखवण्याचे खेळ खेळा. मुख्यतः ज्या योगे तिला तोंडचे मसल्स वापरायची सवय होईल आणि अक्षरे उच्चारायची इच्छा होईल असे खेळ खेळा. शिवाय कसली भीती बसली नाहीये ना, हेही पहावे लागेल.

रुपी 19/11/2016 - 01:07
उपचारांबाबत नक्की माहीत नाही, पण डॉक्टरांना दाखवण्यात नुकसान काही नसावे. आमच्या शेजार्‍यांचीही मुलगी आधी फार कमी शब्द बोलायची, पण तिला बोललेले सर्व काही समजायचे. आता मात्र ती अफाट बोलते :)

दिपुडी 19/11/2016 - 22:29
सगळे ऐकू येत असेल आणि सगळे कळत असेल तर काळजीचं कारण नाही.>>>>खरे म्हणजे भाची नेहमीच्या वस्तुंना प्रतिशब्द वापरते अर्थात ते स्पष्ट नसतातच .म्हणेज गाडीला जीजी ,बिस्किटला अदा, गार्डनला पियू असे खूप आहेत. मात्र ऐकू येणे व समजणे या क्रिया एकदम ओक्के आहेत
.inwrap { background-color: #DFEDF8 }

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर ·

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

मोहिम-ए-संपादक

रातराणी ·

रातराणी 22/09/2016 - 11:59
आ. मा. गावडेसरांनी लेखन वाचून इथे प्रकाशित करण्यास योग्य आहे असा हिरवा कंदील दाखवल्याने धाडस करत आहे. श्री श्री टका सर आणि अप्रत्यक्षरित्या या लेखात आलेले अन्य मिपाकरांनी हा धागा खेळीमेळीने घ्यावा ही नम्र विनंती. :)

अभ्या.. 22/09/2016 - 12:00
आहाहाहाहा, टक्याला तह्यात (तो किंवा मराठी आंजा दोन्हीपैकी ज्यात धुग्धुगी शिल्लक असेल तोपर्यंत) संपादक करण्यात यावे एवढे बोलून याटिकानी मी खाली बसतो. जागा आहे म्हणून कुणीही माझ्या शेजारी लगेच चिटकायला/चिकटायला/खेटायला येऊ नये. तंबाखुचा खकाणा बसल्यास मंडळ जबाबदार नाही. नुसता चुना मिळणार नाही. धन्यवाद . दु. दु. अभ्या..

In reply to by अभ्या..

नाखु 22/09/2016 - 13:03
(अंगात) आलेला टक्या असे कल्पनेनेच घाम फुटला, नुसता बिन (पिसाचा) आवरत नव्हता (संदर्भ) एक कट्टा चायाचित्र अता पिसे आल्यावर कसा आवरेल. बाकी कल्पनेची आयडीया आणि "उम्मीद"वारी आवडली. टक्या वायद्याचा पक्का आहेस ना? खुलासाधीन नाखु

खेडूत 22/09/2016 - 12:31
:) मस्त. सहस्रबुद्धेंच्या चकलीसारखी खुसखुशीत. फक्त मुलाखतमूर्तीचा विचारात गढलेला फटू पायजे होता.( रेखाचित्र/ अर्कचित्र चालेल!)

बाकी कल्पना नाही मात्र माननीय बाबबाब टका भाऊ, संपादकपदाची मान गळ्यात पडताच "रॉयल एनफिल्ड : प्रश्नोत्तरी" धागाच पहिल्या फटक्यात उडवतील असे वाटते. (कार्ब्युरेटर पेट्रोलात बुडवुन बसलेला) बाप्या

अजया 22/09/2016 - 14:23
रारा रारा ,टका संपादक झाला तर तुम्ही टका साहेबांची पिए व्हावे. तुम्ही डिक्टेशन मस्त घेता ;)

In reply to by अजया

पैसा 22/09/2016 - 14:32
+१ हमखास यशस्वी, तुफान विनोदी, करुण रसप्रधान, एकपात्री, संगीत, फार्सिकल नाटकाचा प्रयोग. लैच्च मणोरंजक धागा आहे. याचे विडंबन बुवा किंवा स्पा कोणत्या शब्दात करतील या कल्पनेने हहपुवा!

प्रचेतस 22/09/2016 - 15:23
=)) जिलबी पडली तर एकदाची. बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.

In reply to by प्रचेतस

मी-सौरभ 23/09/2016 - 19:37
बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.
याला आमचा विरोध आहे. ओरोगिनल भा सं आता मा सं झाले असले तरी आमच्यासाठी भा सं म्हणजे तेच फक्त ट्काला 'ऊपरा उ.सं.' म्ह्टलेलं चालेल का?

नीलमोहर 22/09/2016 - 18:03
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने उठवले रान, बंद पाडले डू आयचे दुकान सदस्य म्हणाले, व्वा व्वा ! टका म्हणाला, झाडूच हवा कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने मारली कात्री, ot करून रात्री मिपाकर म्हणाले, छान छान ! टका म्हणाला, आपलीच शान कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने भरले रागे आणि धडाधड उडवले धागे मालक म्हणाले, शाबास ! टका म्हणाला, काही नाही...... टका म्हणाला, आ ता मा झ्या त ता क द ना ही... !!

In reply to by नीलमोहर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:58
मिपामधल्या आयडींची भरली होती सभा टका नव्हता सभापती तरी मध्ये उभा! टका म्हणाला टका म्हणाला आयडींनो मिपावरची सूट मिपावरची सूट तुम्हा आम्हा सर्वांना डू आयडीचे शेपूट! या शेपटाचे कराल काय पिरातै म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी मारीन (अमेरिकन) माशा! पुढची कडवी पूर्ण करावीत आणि प्रचंड हलके घ्यावे ही णम्र विनंती!

वडाप 22/09/2016 - 20:20
ते टकाशेट निवुडणुकीला हुबं हाय का? आमच्या त्यास्नी शुबेच्चा. लय प्रामाणिक उमीदवार वाटतंय. तरुण रक्ताचं गडी हाय. पंधरा मिनिटाचंच राज्य मागतायत ह्यो तेंचा विनय हाइच. इत्त चांगलं काम करतील की लुकं पंधरा वर्स र्हा म्हनतील हा विस्वास ठीवा. ते सुलापुरातलं पावणं जरा तिकट बोलतं त्याचं मणावर घिऊ नगा. मदतीला पक्क हाय जनू. परचारासाठी आपली गाडी हैच. खाटाबिटा आनू नका. पब्लिक घिऊन जैल. पुना शुबेच्चा. ( मुलाखत घिणाय्रा म्यडमनी अगुदर शुबेच्चा दिल्या पैजेल)

बॅटमॅन 22/09/2016 - 22:52
१५ मिनिटे हा कालावधी कमी समजू नये. १५ मिनिटांत काहीही होऊ शकते. अफझलखानवधापासून हिरोशिमा नागासाकी स्फोटापर्यंत अक्षरशः काहीही़. नायक पिच्चरमध्ये स्वच्छ भारत फेम अनिल कपूर जसा एका दिवसात अख्खा देश बदलतो तसे टकाशेट १५ मिनिटांत अख्खे मिपा बदलतील.

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:53
तुम्हा लोक्सना जरा पण sense नाही यार! मिपाचा संपादक आणि आयडी काय? टवाळ कार्टा? १५ मिनिटांसाठी का होईना, दुसरा आयडी घ्यायला पायजेल हे! चला, मी सुचवतो २-३ चमत्कारी चंदू/टक्कू मक्कू चंदू अनाहत पाऊंड्री (युकेला जाऊन आल्यानिमित्ताने) भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) गरजूंनी अजून सुचवावेत ही णम्र विणंती!

In reply to by सतिश गावडे

नाखु 23/09/2016 - 09:20
भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) भारदस्त घोडा (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) लहान्ग्याला कार्टा मोठ्याले घोडा म्हणतेत असे पुर्वसूरींचे म्हणने आहे,संदर्भा (खुलाश्यासाठी)खालील प्रभुतीम्शी संपर्क करणे. ऐतीहासीक साठी :बॅट्टमण्,वेदकालीन साठी :आत्मुदा चारोळीवाले शीलालेख स्म्दर्भासाठी :फक्त प्रचेतस सर

टक्याची मुलाखत प्रत्यक्षात घेतली आहे असे वाटले. बाकी टक्याचे वैशिष्ट्य म्हणजे साळसुदपणाचा आव आणुन आपण त्या गावचेच नाही असा दावा करणे. उदा - एखादा अट्टल फुकाड्या काही ठराविक लोक बाजूला असताना 'नेव्ही कट' हे शब्द ऐकून विचारेल, "अच्छा नेव्ही वाल्यांचीही स्पेशल हेअरस्टाइल असते का?" ;-) .

अभ्या.. 23/09/2016 - 22:42
इथे कुठेतरी मी काल टक्याचा फोटो पाहिल्यागत वाटतो. खालपर्यंत आलेला हुडी शर्ट घातलेला, गल्यात आत्मुबुवाच्या स्मायल्या, चिल्लर अंगठ्या आणि पार खाली घसरलेल्या पॅन्टीवर पट्टा चढवलेला. संपादक का कैतरी बॅज होता. कुठे गेला तो फोटो? का काढला? कुणी लावला त्याने प्लीज मला पाठवा ना? (टीपः परत लावायचा नसल्यास अजून एक खंग्री कॉपी बनवून लावली जाईल ह्याची टक्याने नोंद घ्यावी)

नीलमोहर 24/09/2016 - 19:43
न जाणे तो सुदिन केव्हा उगवेल जेव्हा मिपावर दिलेल्या कुठल्याही लेख, चित्र, बॅनर इ.साठी आम्हांस स्पष्टीकरण न द्यावे लागेल. असो. आपणाला कुणालाच दृष्टिभ्रम झालेला नसून श्री.श्री.आ.मा.भा.सं यांच्या या सर्वांगसुंदर मुलाखतीस हातभार म्हणून त्यांची एक गोजिरवाणी प्रतिमा खरेच इथे टाकण्यात आलेली होती. मात्र लोकहो, आपणांस माहीत असेलच, आपले भा.सं किती साधेभोळे, गंभीर, मितभाषी, लाजाळू, सज्जन, सालस, सर्वगुणसंपन्न असे आहेत ते, (कोण ते ल्ललुलुलूलूउउऊऊ करतंय !!) त्यामुळे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असे आपुलेच रूप पाहूनी ते कानकोंडे होऊनी वदले, आमची छबी इथून त्वरित काढावी. आम्ही हे कार्य समाजहितासाठी, जनहितासाठी, अना _ _ साठी करणार आहो. आम्हास कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही, किंबहुना गरजही नाही, आम्ही आलरेडी लोकप्रिय आहो. (अता कोण ते अपने मुंह मियाँ मिठठू म्हणतंय !!) भा.सं कधी आ.सं. बनतील सांगता येत नसल्यामुळे आम्हीही घाबरून लगोलग सं.मं.ना ती प्रतिमा काढायची विनंती केली, ती लगेच काढलीही गेली (कोण ते सं.मं. च्या कार्यतत्परतेबद्दल शंका घेत असतंय !! ) मात्र तत्पूर्वी सं.मं.नी आम्हांस गोडीत पुन्हा असे न करण्याबद्दल वॊर्निंग ही दिली. (पहिल्यांदाच अशी वॊर्निंग बिर्नींग मिळाल्यावर अशा काय गुदगुल्या झाल्या म्हणून सांगू, मिपावर असल्याचं अगदी सार्थक झालं :) तेव्हा आता कुणालाही ती प्रतिमा पहायची असल्यास कृपया श्री.श्री.आ.मा. भा.सं यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्याजवळ ती सेव्ह केलेली असेलच :) अन्यथा मा.श्री.श्री.अभ्या.. यांना विनंती की त्यांनी आपुले च्यालेंज इथेच पूर्ण करून दाखवावे. एका आ.मा.भा.सं ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी दीर्घोत्तरी सुफळ संपूर्ण.

In reply to by नीलमोहर

अभ्या.. 24/09/2016 - 19:51
चायला टक्यानेच अर्ज मागे घेतला व्हय मांडवली करुन? जौद्या मग. असल्या शेंदाडशिपायासाठी काही करायची आमची इच्छा नाही. पहिल्यापासूनच त्यांची ही पुच्छ ते मुरडिले सवय माहीत होती. जरा खरडवह्यांच्या संस्कारातून काही सुधारणा असेल असे वाटलेले पण त्यांना व्यनिचे गुलुगुलु अधिक आवडते असे दिसते. तस्मात भासं आणि त्यांचे प्रतिमासंस्करण आणि त्यांच्या कहाण्या त्यांनाच लखलाभ.

In reply to by अभ्या..

नीलमोहर 24/09/2016 - 22:46
भा. सं. यांनी अर्ज वगैरे मागे घेतलेला नाही, वरील प्रकरणात त्यांच्या फोटोचा न विचारता वापर करणे चुकीचेच होते, त्यांच्या जागी इतर कुणीही असतं तरी हेच केलं असतं, आणि ते योग्यच होतं, यातून त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नाही हे कळून येते.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 26/09/2016 - 14:32
सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्य करायचा बेत असेल तर आधीच सांगतो.

झेपणार नाही तुला.

रातराणी 22/09/2016 - 11:59
आ. मा. गावडेसरांनी लेखन वाचून इथे प्रकाशित करण्यास योग्य आहे असा हिरवा कंदील दाखवल्याने धाडस करत आहे. श्री श्री टका सर आणि अप्रत्यक्षरित्या या लेखात आलेले अन्य मिपाकरांनी हा धागा खेळीमेळीने घ्यावा ही नम्र विनंती. :)

अभ्या.. 22/09/2016 - 12:00
आहाहाहाहा, टक्याला तह्यात (तो किंवा मराठी आंजा दोन्हीपैकी ज्यात धुग्धुगी शिल्लक असेल तोपर्यंत) संपादक करण्यात यावे एवढे बोलून याटिकानी मी खाली बसतो. जागा आहे म्हणून कुणीही माझ्या शेजारी लगेच चिटकायला/चिकटायला/खेटायला येऊ नये. तंबाखुचा खकाणा बसल्यास मंडळ जबाबदार नाही. नुसता चुना मिळणार नाही. धन्यवाद . दु. दु. अभ्या..

In reply to by अभ्या..

नाखु 22/09/2016 - 13:03
(अंगात) आलेला टक्या असे कल्पनेनेच घाम फुटला, नुसता बिन (पिसाचा) आवरत नव्हता (संदर्भ) एक कट्टा चायाचित्र अता पिसे आल्यावर कसा आवरेल. बाकी कल्पनेची आयडीया आणि "उम्मीद"वारी आवडली. टक्या वायद्याचा पक्का आहेस ना? खुलासाधीन नाखु

खेडूत 22/09/2016 - 12:31
:) मस्त. सहस्रबुद्धेंच्या चकलीसारखी खुसखुशीत. फक्त मुलाखतमूर्तीचा विचारात गढलेला फटू पायजे होता.( रेखाचित्र/ अर्कचित्र चालेल!)

बाकी कल्पना नाही मात्र माननीय बाबबाब टका भाऊ, संपादकपदाची मान गळ्यात पडताच "रॉयल एनफिल्ड : प्रश्नोत्तरी" धागाच पहिल्या फटक्यात उडवतील असे वाटते. (कार्ब्युरेटर पेट्रोलात बुडवुन बसलेला) बाप्या

अजया 22/09/2016 - 14:23
रारा रारा ,टका संपादक झाला तर तुम्ही टका साहेबांची पिए व्हावे. तुम्ही डिक्टेशन मस्त घेता ;)

In reply to by अजया

पैसा 22/09/2016 - 14:32
+१ हमखास यशस्वी, तुफान विनोदी, करुण रसप्रधान, एकपात्री, संगीत, फार्सिकल नाटकाचा प्रयोग. लैच्च मणोरंजक धागा आहे. याचे विडंबन बुवा किंवा स्पा कोणत्या शब्दात करतील या कल्पनेने हहपुवा!

प्रचेतस 22/09/2016 - 15:23
=)) जिलबी पडली तर एकदाची. बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.

In reply to by प्रचेतस

मी-सौरभ 23/09/2016 - 19:37
बाकी आजपासून टवाळजी कार्टा ह्यांना भासं म्हणण्यास हरकत नाही.
याला आमचा विरोध आहे. ओरोगिनल भा सं आता मा सं झाले असले तरी आमच्यासाठी भा सं म्हणजे तेच फक्त ट्काला 'ऊपरा उ.सं.' म्ह्टलेलं चालेल का?

नीलमोहर 22/09/2016 - 18:03
कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने उठवले रान, बंद पाडले डू आयचे दुकान सदस्य म्हणाले, व्वा व्वा ! टका म्हणाला, झाडूच हवा कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने मारली कात्री, ot करून रात्री मिपाकर म्हणाले, छान छान ! टका म्हणाला, आपलीच शान कोणास ठाऊक कसा, पण संपादक झाला टका टकाने भरले रागे आणि धडाधड उडवले धागे मालक म्हणाले, शाबास ! टका म्हणाला, काही नाही...... टका म्हणाला, आ ता मा झ्या त ता क द ना ही... !!

In reply to by नीलमोहर

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:58
मिपामधल्या आयडींची भरली होती सभा टका नव्हता सभापती तरी मध्ये उभा! टका म्हणाला टका म्हणाला आयडींनो मिपावरची सूट मिपावरची सूट तुम्हा आम्हा सर्वांना डू आयडीचे शेपूट! या शेपटाचे कराल काय पिरातै म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी मारीन (अमेरिकन) माशा! पुढची कडवी पूर्ण करावीत आणि प्रचंड हलके घ्यावे ही णम्र विनंती!

वडाप 22/09/2016 - 20:20
ते टकाशेट निवुडणुकीला हुबं हाय का? आमच्या त्यास्नी शुबेच्चा. लय प्रामाणिक उमीदवार वाटतंय. तरुण रक्ताचं गडी हाय. पंधरा मिनिटाचंच राज्य मागतायत ह्यो तेंचा विनय हाइच. इत्त चांगलं काम करतील की लुकं पंधरा वर्स र्हा म्हनतील हा विस्वास ठीवा. ते सुलापुरातलं पावणं जरा तिकट बोलतं त्याचं मणावर घिऊ नगा. मदतीला पक्क हाय जनू. परचारासाठी आपली गाडी हैच. खाटाबिटा आनू नका. पब्लिक घिऊन जैल. पुना शुबेच्चा. ( मुलाखत घिणाय्रा म्यडमनी अगुदर शुबेच्चा दिल्या पैजेल)

बॅटमॅन 22/09/2016 - 22:52
१५ मिनिटे हा कालावधी कमी समजू नये. १५ मिनिटांत काहीही होऊ शकते. अफझलखानवधापासून हिरोशिमा नागासाकी स्फोटापर्यंत अक्षरशः काहीही़. नायक पिच्चरमध्ये स्वच्छ भारत फेम अनिल कपूर जसा एका दिवसात अख्खा देश बदलतो तसे टकाशेट १५ मिनिटांत अख्खे मिपा बदलतील.

बोका-ए-आझम 23/09/2016 - 08:53
तुम्हा लोक्सना जरा पण sense नाही यार! मिपाचा संपादक आणि आयडी काय? टवाळ कार्टा? १५ मिनिटांसाठी का होईना, दुसरा आयडी घ्यायला पायजेल हे! चला, मी सुचवतो २-३ चमत्कारी चंदू/टक्कू मक्कू चंदू अनाहत पाऊंड्री (युकेला जाऊन आल्यानिमित्ताने) भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) गरजूंनी अजून सुचवावेत ही णम्र विणंती!

In reply to by सतिश गावडे

नाखु 23/09/2016 - 09:20
भारदस्त मेला (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) भारदस्त घोडा (टवाळ कार्टाचा प्रौढ अवतार) लहान्ग्याला कार्टा मोठ्याले घोडा म्हणतेत असे पुर्वसूरींचे म्हणने आहे,संदर्भा (खुलाश्यासाठी)खालील प्रभुतीम्शी संपर्क करणे. ऐतीहासीक साठी :बॅट्टमण्,वेदकालीन साठी :आत्मुदा चारोळीवाले शीलालेख स्म्दर्भासाठी :फक्त प्रचेतस सर

टक्याची मुलाखत प्रत्यक्षात घेतली आहे असे वाटले. बाकी टक्याचे वैशिष्ट्य म्हणजे साळसुदपणाचा आव आणुन आपण त्या गावचेच नाही असा दावा करणे. उदा - एखादा अट्टल फुकाड्या काही ठराविक लोक बाजूला असताना 'नेव्ही कट' हे शब्द ऐकून विचारेल, "अच्छा नेव्ही वाल्यांचीही स्पेशल हेअरस्टाइल असते का?" ;-) .

अभ्या.. 23/09/2016 - 22:42
इथे कुठेतरी मी काल टक्याचा फोटो पाहिल्यागत वाटतो. खालपर्यंत आलेला हुडी शर्ट घातलेला, गल्यात आत्मुबुवाच्या स्मायल्या, चिल्लर अंगठ्या आणि पार खाली घसरलेल्या पॅन्टीवर पट्टा चढवलेला. संपादक का कैतरी बॅज होता. कुठे गेला तो फोटो? का काढला? कुणी लावला त्याने प्लीज मला पाठवा ना? (टीपः परत लावायचा नसल्यास अजून एक खंग्री कॉपी बनवून लावली जाईल ह्याची टक्याने नोंद घ्यावी)

नीलमोहर 24/09/2016 - 19:43
न जाणे तो सुदिन केव्हा उगवेल जेव्हा मिपावर दिलेल्या कुठल्याही लेख, चित्र, बॅनर इ.साठी आम्हांस स्पष्टीकरण न द्यावे लागेल. असो. आपणाला कुणालाच दृष्टिभ्रम झालेला नसून श्री.श्री.आ.मा.भा.सं यांच्या या सर्वांगसुंदर मुलाखतीस हातभार म्हणून त्यांची एक गोजिरवाणी प्रतिमा खरेच इथे टाकण्यात आलेली होती. मात्र लोकहो, आपणांस माहीत असेलच, आपले भा.सं किती साधेभोळे, गंभीर, मितभाषी, लाजाळू, सज्जन, सालस, सर्वगुणसंपन्न असे आहेत ते, (कोण ते ल्ललुलुलूलूउउऊऊ करतंय !!) त्यामुळे प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असे आपुलेच रूप पाहूनी ते कानकोंडे होऊनी वदले, आमची छबी इथून त्वरित काढावी. आम्ही हे कार्य समाजहितासाठी, जनहितासाठी, अना _ _ साठी करणार आहो. आम्हास कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही, किंबहुना गरजही नाही, आम्ही आलरेडी लोकप्रिय आहो. (अता कोण ते अपने मुंह मियाँ मिठठू म्हणतंय !!) भा.सं कधी आ.सं. बनतील सांगता येत नसल्यामुळे आम्हीही घाबरून लगोलग सं.मं.ना ती प्रतिमा काढायची विनंती केली, ती लगेच काढलीही गेली (कोण ते सं.मं. च्या कार्यतत्परतेबद्दल शंका घेत असतंय !! ) मात्र तत्पूर्वी सं.मं.नी आम्हांस गोडीत पुन्हा असे न करण्याबद्दल वॊर्निंग ही दिली. (पहिल्यांदाच अशी वॊर्निंग बिर्नींग मिळाल्यावर अशा काय गुदगुल्या झाल्या म्हणून सांगू, मिपावर असल्याचं अगदी सार्थक झालं :) तेव्हा आता कुणालाही ती प्रतिमा पहायची असल्यास कृपया श्री.श्री.आ.मा. भा.सं यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्याजवळ ती सेव्ह केलेली असेलच :) अन्यथा मा.श्री.श्री.अभ्या.. यांना विनंती की त्यांनी आपुले च्यालेंज इथेच पूर्ण करून दाखवावे. एका आ.मा.भा.सं ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी दीर्घोत्तरी सुफळ संपूर्ण.

In reply to by नीलमोहर

अभ्या.. 24/09/2016 - 19:51
चायला टक्यानेच अर्ज मागे घेतला व्हय मांडवली करुन? जौद्या मग. असल्या शेंदाडशिपायासाठी काही करायची आमची इच्छा नाही. पहिल्यापासूनच त्यांची ही पुच्छ ते मुरडिले सवय माहीत होती. जरा खरडवह्यांच्या संस्कारातून काही सुधारणा असेल असे वाटलेले पण त्यांना व्यनिचे गुलुगुलु अधिक आवडते असे दिसते. तस्मात भासं आणि त्यांचे प्रतिमासंस्करण आणि त्यांच्या कहाण्या त्यांनाच लखलाभ.

In reply to by अभ्या..

नीलमोहर 24/09/2016 - 22:46
भा. सं. यांनी अर्ज वगैरे मागे घेतलेला नाही, वरील प्रकरणात त्यांच्या फोटोचा न विचारता वापर करणे चुकीचेच होते, त्यांच्या जागी इतर कुणीही असतं तरी हेच केलं असतं, आणि ते योग्यच होतं, यातून त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नाही हे कळून येते.

In reply to by टवाळ कार्टा

अभ्या.. 26/09/2016 - 14:32
सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्य करायचा बेत असेल तर आधीच सांगतो.

झेपणार नाही तुला.

लेखनविषय:
तर मंडळी झालं असं की मिपाराज्यात अनागोंदी माजली. कोण कुणाचा डू आयडी, कोण कुणाचा खरा आयडी काही म्हणता काहीच ताळमेळ लागेना. एक दिवस असंच रमत गमत आम्ही खरडफळा गल्लीमध्ये डोकावलो. एरवी छान गुण्यागोविंदाने नांदणारे प्रजाजन अंगात वारं भरल्यासारखे खरडी टाकत होते. सहसा धुराळी धाग्यांना वळसा घालूनच आम्ही जनातलं मनातलं, जे न देखे रवी या गल्ल्यांमध्ये पोचत असल्याने खरडी वाचून वाद कोण घालतंय आणि कोण सरळ बोलतंय हेच आमच्या निरागस बुद्धीला झेपेनासे झाले. अरे काय चाललंय काय? असं बसल्या जागेवरूनच आम्ही ओरडलो.