मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृतघ्न -6

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली. रामदास ला बाहेर पाहायचे होते कि आपल्याला नेमके कुठे नेले जातेय, पण त्याची मान उचलली जात नव्हती. तो जिवंत तर होता पण शरीराचे सर्व अस्तित्व च संपून गेले होते. माने पासून खाली आपले शरीर तो ना पाहू शकत होता ना त्याला कंट्रोल करू शकत होता.

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास ·

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

मला भेटलेले रुग्ण - १९

डॉ श्रीहास ·

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

कुत्रत्वाचे नाते (?) नाण्याची दुसरी बाजू

बाप्पू ·

अमर विश्वास 13/07/2019 - 15:43
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि .... पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार 13/07/2019 - 15:45
तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे. अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ? रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

नाखु 13/07/2019 - 17:29
लिहीलं आहे. माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे. आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे. अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात. खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by वामन देशमुख

बाप्पू 13/07/2019 - 20:15
वामन देशमुख जी.. मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार?? कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!! सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

In reply to by बाप्पू

वामन देशमुख 13/07/2019 - 22:32
तसं नाही हो बाप्पू जी. भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली. रच्याकने, १. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला. २. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड 13/07/2019 - 23:12
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू 14/07/2019 - 01:47
माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे. आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे. एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो. काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला. ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती. सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता. माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात. चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान? माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता. आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता. दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत. ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती. रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

In reply to by गड्डा झब्बू

जेम्स वांड 14/07/2019 - 07:46
एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा. अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

In reply to by फुटूवाला

नाखु 14/07/2019 - 10:53
भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by उगा काहितरीच

सहमत. आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे. असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील. मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

बाप्पू 19/07/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी 19/07/2019 - 20:00
आपल्या मताशी पूर्ण सहमत. १. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही. २. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल. कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

In reply to by इरामयी

सुबोध खरे 01/08/2019 - 09:35
भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. हि वस्तुस्थिती नाही. कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

In reply to by सुबोध खरे

परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ 23/07/2019 - 12:31
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते. हाच अनुभव सातार्‍यात देखील आला. आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते. शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

बाप्पू 01/08/2019 - 20:51
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.
धन्यवाद खरे सर.. इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो.. परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..

अमर विश्वास 13/07/2019 - 15:43
पूर्वी मनपा वाले भटकी कुत्री उचलून न्यायचे आणि .... पण मनेका गांधी आणि तत्सम प्रभुतींच्या कचकड्यासारख्या प्रेमामुळे यांची संख्या बेफाट वाढलीये ... त्रास नुसता

माहितगार 13/07/2019 - 15:45
तिकडच्या धाग्यातला माझा प्रतिसाद पुर्न उल्लेखाचा दोष स्विकारून डकवतो आहे. अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ? रात्री भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय मला झोपसुद्धा येत नाही एवढे त्यांचे भुंकणे सवयीचे झाले होते ह्याचा शोध मला भटकी कुत्री नसलेल्या शहरी गेल्यावर लागला होता. भटक्या कुत्र्यांचे भुंकणे ऐकल्या शिवाय झोप न येणार्‍या माझ्या सारख्या अत्यल्पसंख्यंकांसाठी भुंकणारी भटकी कुत्री आणून सर्वांचीच झोप मोडावी का ? आपल्या भटकी कुत्री प्रेमासाठी सर्वांचीच झोप मोडू इच्छित असलेला विचार करणारे कुत्री आणि प्राणि प्रेम किती जरी आदर्श म्हटले तरी कुंत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज ऐकण्याची इच्छा नसलेल्यांवरील अन्यायाचे कसे परिमार्जन होऊ शकते हे माझ्या आकलना पलिकडील तर्क आहे. रस्त्यावरील प्राण्यांना आणि कुत्र्यांना सांभाळून घेण्याचे कौशल्य, धैर्य , धीर, प्रेम वगैरे वगैरे बर्‍याच जणंकडे असेलही म्हणून प्रत्येकाकडे या सर्व खुबी असल्याच पाहीजेत का ? ज्यांच्याकडे या खुबी नाहीत तशी क्षमता आणि इच्छा नाही त्यांनी नेमके काय करायचे ? आपण फार तर स्वतः कुत्र्यांना डिस्टर्ब करणार नाही तरी पण जेव्हा कुणाच्या गाडीच्या पाठी काहीही केलेले नसताना कुत्रा लागतो त्याला गाडी सैरावैरा काढावी लागते आणि समजा उद्या एखाद्या असंबंधित पादचार्‍याच्या / मुलाच्या / किंवा इतर गाड्यांच्या अपघातास कुत्र्यामुळे नियंत्रण सुटलेली गाडी कारणीभूत झाली तर काय करणार ? हवेतर पुण्याच्या हिंजवाडी पोलीस स्टेशन मध्ये कुत्र्यामुळे चालकाचा वाहनावरून तोल जाऊन झालेल्या अपघाताची एफ आय आर कॉपी अपलोड करून देतो. ड्रायव्हरची चुकी नव्हती म्हणून जखमिंनी केस मागे घेतली पण दवाखान्यातील खर्च इजा शुश्रुषाकालीन दिवस नेमके कोण भरून देणार? म्हणूनच म्हणतो अनाकलनीय तर्क की वहावलेली श्वानप्रेम भावना ?

नाखु 13/07/2019 - 17:29
लिहीलं आहे. माझ्या परिसरात जवळपास १०० एक भटकी कुत्री आहेत आणि ती मुख्य चौकापासून ते आतील गल्ल्यांपर्यंत पाठलाग करत असतात त्यांचे उदरभरण परिसरातील प्राणिमित्र आणि सामिष अन्न टाकणारे विस पंचवीस उपहारगृह यांनी उचलली आहे. आवाज,त्रास आणि उपद्रव फक्त स्थानिक रहिवाशांनी भोगायला पाहिजे असं या प्राणिमित्रांचे प्रामाणिक मत आहे. अगदी पिशवीतून आणून बिस्किटे वगैरे वगैरे दिली जातात. खरेच मनपाच्या कर्मचारी यांची घाण साफ करावी काय. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी येऊन खातरजमा करून घ्यावी हीच नम्र विनंती पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

In reply to by वामन देशमुख

बाप्पू 13/07/2019 - 20:15
वामन देशमुख जी.. मग याच न्यायाने कोंबडी, घोडे, गाय, बैल, मासे बकरी, बोकड इ इ यांच्यासाठी कधी मोर्चे निघणार?? कुत्र्यांना क्रूर पद्धतीने मारले जाते असे चीन कोरिया व्हिएतनाम इथल्या कुत्राप्रेमी लोकांना वाटते.. तर मग हे इतर प्राणी जे खाण्यासाठी मारले जातात त्यांना हसवून, गुदगुल्या करून मारले जाते का??? हिच कुत्राप्रेमी इतर प्राण्यांचे मांस कुत्र्यांना खायला देतात आणि स्वतः देखील मिटक्या मारत खातात.. किती हि हिप्पोक्रसी.. !!! सुधारणार नाही कधी हि " मनेका गांधी " ची सेना..!!

In reply to by बाप्पू

वामन देशमुख 13/07/2019 - 22:32
तसं नाही हो बाप्पू जी. भटक्या कुत्र्यांचा त्रासाबाबतीत आपण दोघेही जण एकाच पानावर आहोत. मी केवळ मीडियामधली एक बातमी इथे डकवली. रच्याकने, १. माझा एक उंच धिप्पाड तरणाबांड मित्र अवघ्या तिशीत कुत्र्याचा चाव्यांमुळे दगावला. आज पाच वर्षे झाली त्या गोष्टीला. २. अनिर्बंधपणे वाढत चाललेल्या कबुतरांमुळे माझ्या सोसायटीत आणि ऑफिस च्या परिसरात अनेकांचं दरवर्षी हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.

जेम्स वांड 13/07/2019 - 23:12
कुत्रेप्रेमी मंडळीने आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून अतिरेकी "वाहतो ही दुर्वांची जुडी" करत बसू नये अन प्रॅक्टिकल श्वानद्वेष्टे गेला बाजार भटके कुत्रे विरोधी लोकांनी आपल्या "ऑन ग्राउंड" सडकेवर उभारून पार विषाचा ड्रमही उपडा करू नये इतकं बोलून मी खाली बसतो बापडा. टीप - आम्ही एका प्रथितयश राजकारणी कुत्रे आहोत आम्हाला दोन्ही डगरींवर तंगडी वर करणे जमते, तरीही स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला आम्हांस दगड मारायची पूर्ण मुभा आहे, एकमेकांना मारण्यापरी आम्हास दगडे मारा वाटल तितकी, फक्त हाड म्हणायचं नाही, आवं हाडा की वैच, किंवा आवं हाडा साहेब म्हणायचं, आमच्या नेतृत्वाची तितकी आब राखली नाही तर दर धाग्यावर चावणेत येईल हे लक्षात घेणे (भू:भू:कार) वांडो खास सूचना - आम्ही हा प्रतिसाद पूर्ण शुद्धीत कसलीही नशापाणी न करता टंकलेला असून पोस्टिंग टाईम वरून भलते अंदाज बांधू नयेत, सदरहू कॉमेंट ही फक्त मामला गरमचा जरा गार करायला केलेली आहे तरीही संपादक/मालक आम्हांस टिरीवर टिब्बा हाणून हाकलणार नाहीत इतकी अपेक्षा, हाकलून लावलेस श्रीमान नादखुळा साहेबांनी एका मजेदार गमतीशीर पण निरुपद्रवी कुत्र्याला घालवल्याचा निषेध म्हणून चळवळ वाचकांची पत्रे सदरातून चालवावी ही नम्र विनंती. वाचकांची (बुडे) गरम (पत्रे) वांडो - ताजा कलम समाप्त अब तुम्हारे हवाले साखळी साथीयो

गड्डा झब्बू 14/07/2019 - 01:47
माझा श्वान प्रेमाबद्दलचा प्रवास प्रो ते अँटी झाल्याने पहिला प्रतिसाद प्रो धाग्यावर दिला आहे. आता दुसरा या अँटी धाग्यावर देत आहे. एके दिवशी तातडीची पैशांची गरज भासल्याने माझ्या वडिलांचे मित्र रात्री ११ वाजता घरी आले. त्यांची गरज भागवण्यासाठी आमच्या बिल्डींग पासून दोन बिल्डींग सोडून तिसऱ्या बिल्डींग मधे असलेल्या ATM मधून पैसे काढण्यासाठी मि गेलो होतो. काम झाल्यावर बाहेर पडल्यावर गल्लीच्या कोपऱ्यापासून धावत येऊन दोन भटक्या कुत्र्यांनी एकाच वेळी माझ्या दोन्ही पोटऱ्यांचा चावा घेतला. ATM चा वॉचमन धावत आला आणि हातातल्या दंडुक्याने त्याने कुत्र्यांना पिटाळून लावले. आजच्या दिवसात तुम्ही तिसरे आहात ज्यांना हि कुत्री चावली असे त्याने सांगितले. माझ्या आधी त्याच बिल्डींग मधे असलेल्या कोचिंग क्लासच्या एका विद्यार्थ्याला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका वृध्द स्त्रीला हे कुत्रे अशाच प्रकारे चावले होते. दोघांनी मिळून एकाच वेळी एकाच व्यक्तीला चावणे हि जणू त्या कुत्र्यांची मोडस ऑपरेंडी झाली होती. सहा महिने आधी माझी पाळीव कुत्री जिंजर तिचे दात शिवशिवत असल्याने चावली म्हणून इंजेक्शन्स घ्यावी लागली होती तर यावेळी दोन पिसाळलेले भटके कुत्रे विनाकारण चावल्याने घ्यावी लागली. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा पहिला तडा होता. माझ्या एका सिव्हील इंजिनियर मित्राला त्याच्या कंपनीच्या साईटवर नुकतीच व्यायलेली कुत्री कॉक्रीट मिक्सरच्या खालून बाहेर येऊन अचानक चावली. इंजेक्शन देताना डॉक्टरांनी सांगितले कि प्रसुतीनंतर वेदनाग्रस्त, भुकेल्या अवस्थेतील कुत्री स्वतःचाच एखाद्या पिल्लाला खाणे, आजूबाजूने जाणाऱ्याला चावणे असे प्रकार होतात. चार महिन्यांपूर्वी त्या साईटच्या कामावर रुजू झाल्या पासून त्या कुत्रीला नित्यनेमाने बिस्किटे खायला घालणाऱ्या व्यक्तीलाच जेव्हा ति कुत्री चावली तेव्हा कुठे गेली होती ओळख, कुठे गेले ईमान? माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा दुसरा तडा होता. आमच्या लाडक्या आठ महिन्यांच्या जिंजरने फक्त दोन तीन तास घरात एकटी ठेवल्याने रागावून, जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आक्रमक होत हल्ला करून तिच्या नखांनी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर उमटवलेल्या खुणा पुसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करायची वेळ आणली त्या दिवसापासून कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे, इमानी आहे, प्रेमळ आहे एवढेच नव्हे तर कुत्रा हा पाळीव प्राणी आहे या गोष्टीवरून पण माझा विश्वास उडाला. माझ्या श्वानप्रेमाला गेलेला हा तिसरा तडा होता. दुसऱ्याच दिवशी जिंजरची रवानगी मित्राच्या फार्म हाउसवर करून श्वानप्रेमातून मुक्त झालो. भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात, त्यांच्या भुंकण्याने/रडण्याने होणारी झोपमोड, त्यांच्याकडून होणारे पाठलाग, घाण-दुर्गंधी,चावणे हे सार्वत्रिक अनुभव आहेत. ज्यांना कुणाला भटक्या/पाळीव कुत्र्यांविषयी प्रेम, आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, दया, भूतदया, जिव्हाळा वगैरे ज्या काही भावना असतील त्या त्यांनी त्यांच्या घरात त्यांना आणून/पाळून व्यक्त कराव्यात. स्वखर्चाने किंवा समविचारी लोकांना संघटीत करून वर्गणी/देणगी जमा करून त्यांच्यासाठी निर्दयी, निष्ठुर, स्वार्थी माणसांपासून दूर अशा सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करून द्यावा. त्यांच्या श्वानप्रेमापोटी इतरांना वेठीस धरू नये हि विनंती. रच्याक- भारतात लोकशाही आहे ना? लोकशाही म्हणजे बहुसंख्य लोकांच्या इछेचा मान राखणे. मनेका गांधी आणि इतर पशु,पक्षी,सरपटणारे प्राणी,जलचर,उभयचर,कीटक,सूक्ष्मजीव प्रेमींच्या संख्ये पेक्षा जास्त संख्या त्यांना विरोध करणाऱ्यांची असेल तर कित्येक फालतू निर्णयांवर/कायद्यांवर सरकारला फेरविचार करावा लागेलच कि! काय म्हणता?

In reply to by गड्डा झब्बू

जेम्स वांड 14/07/2019 - 07:46
एखाद चांगल्या जोष्याला पत्रिका दाखवून पहा. कुत्रं मेंटेन न करता येण्याचा एखाद कुयोग असेल भाळी. पटण्यासारखे सगळे असताना एकदम कॉस्मेटिक सर्जरी वगैरे वाचले अन टोटलच हुकली. तुम्ही खोटे बोलताय असे म्हणणे नाही पण तांत्रिकदृष्ट्या कुत्र्यांच्या नख्यांनी असे स्कार पडतील कसे ते कळले नाही.

सैन्याची मदत करणारे, राखण करणारे वगैरे कुत्रे (खरं तर यांना कुत्रे म्हणणे त्यांचा अपमान वाटतो) आणि रस्त्यावर भटकणारे कुत्रे यात खूप फरक आहे. ५ रुपये किंमतीचा बिस्कीट पुडा घेऊन खाऊ घालणे म्हणजे खरं तर त्यांना स्लो पॉयझन देणेच आहे. उगा फालतू लाड करू नये राव ! ३-४ वर्षांपूर्वी दुपारी ३ ते रात्री १२ असे वर्किंग आवर्स होते तेव्हा रोज रात्री घरी येताना जो मनस्ताप भोगलाय ना तो कारणीभूत आहे कुत्र्यांचा राग यायला. अक्षरशः एक लेन चुकवायला २ किमीचा फेरा मारून यावे लागत होते. वैताग होता राव या प्राण्याचा. अजून एक महत्वाचं म्हणजे कुत्रा पाळीव प्राणी आहे, भटकता कुत्रा हा पाळीव नाहीये.

In reply to by फुटूवाला

नाखु 14/07/2019 - 10:53
भटकता कुत्रं आणि छेडछाड करणाऱ्या मवाली टोळी तर फारसा फरक नाही फक्त फुकट खायला अन्न उपलब्ध करणार्या गणंगाना कुत्री चावत नाहीत इतरांना उपद्रव होत असतो हेच कुणीही लक्षात घेत नाही. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by उगा काहितरीच

सहमत. आणी तथाकथित प्राणि प्रेमीनी या कुत्रे / मांजर / कबुतरं यांना स्वतः च्या मालकीच्या जागेत पाळून स्वतःचं प्राणी प्रेम व्यक्त करावं की. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याकडे मी स्वतः पाळलेली ३ कुत्री आणि २ मांजरं होती (गावाकडच्या बंगल्यात.) त्यामुळं त्याचा ही अनुभव आहे. असंही वाचनात आलंय की कबुतरं उडताना त्यांच्या पंखांतून वगैरे जे अत्यंत बारीक केस / पिसं बाहेर उडतात ती श्वसनावाटे फुफ्फुसांत जाऊन श्वसनाचे रोग जडतात. मिपा वरचे डॉ. लोक यावर कदाचित प्रकाश पाडू शकतील. मांजरं पार्किंग मधल्या दुचाकींची सीट कव्हर्स फाडणे रात्री अपरात्री विचित्र आवाज काढणे वगैरे करत असल्यानं त्यांचा ही उपद्रव आहेच.

बाप्पू 19/07/2019 - 10:29
संदर्भ - दैनिक लोकमत. 18 जुलै. हॅलो पुणे पान नं 3 --------------- कालच आणखी एका श्वानप्रेमी मुळे एका व्यक्तीला कोठडी ची हवा खायला लागली. वाकड येथे एका हॉटेल व्यवसायिकेचे आणि चिकन शॉप मालकाचे भटक्या कुत्र्यांमुळे रोज भांडण व्हायचे. हॉटेल व्यवसाययिका रोज आपल्या हॉटेलातील शिळे पाके पदार्थ हॉटेल समोरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत ( वाह रे तुमचे प्राणी प्रेम. _^_) परंतु त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छता आणि घाण यामुळे शेजारील चिकन शॉप मालक परेशान होता.. त्याने एके दिवशी वैतागून कुत्र्याला मारहाण केली त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला.. काल नेहमी प्रमाणे कुत्राप्रेमी हॉटेल व्यावसायिका आपल्या हॉटेल मधील शिळेपाके अन्न घेऊन कुत्र्यांना घास भरवायला आल्या पण आपला नेहमीचा कुत्रा दिसत नसल्याने त्यांनी चौकशी केली असता मारहाणीबाबत त्यांना समजले आणि आता चिकन शॉप चा मालक न्यायालयीन कोठडीत आहे.. -- बाप्पू मोड ऑन च्या आयला.. तुम्हाला भटकी कुत्री म्हणजे काय तुमच्या घरातील आणि हाटेलातील शिळे पदार्थ फेकण्याची कचराकुंडी वाटले काय.. एवढीच जर कुत्र्यांची माया असेल तर त्यांना घरी किंवा हाटेल च्या दारात बांधून त्यांचे मुके घेत बसा ना .. उगाच त्यांना काही बाही खायला घालून सार्वजनिक ठिकाणी घाण करायला लाज वाटत नाही का? आणि हो.. तुम्हाला भटकी कुत्री पाहिजेत मग त्यांनी केलेली घाण पण काढत जा ना.. रोज शिळे पदार्थ फेकायला शोधत शोधत येता त्यांना.. मग त्याच प्रकारे रोज सकाळी त्यांचे हागलेले मूतलेले पण काढायला तुमचे हात झाडलेत काय??? सार्वजनिक ठिकाणी घाण करून रोगराई आणि दुर्गंधी पसरवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही... बाप्पू मोड ऑफ. वरील घटनेत चिकन शॉप मालकाची देखील थोडी चूक आहे. त्याने प्रथम महानगरपालिका आणि पोलिस स्टेशन येथे हॉटेल व्यवसायिकेविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा होता. कारण कि तिने सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून अस्वछता केल्यामुळे.. पण त्याच्या तक्रारीला कोणी दाद दिली नसती.. या मनेका गांधी आणि फेक कुत्राप्रेमींची संख्या खूप आहे आणि त्यांनी खूप मोठी लॉबी तयार केलीये.. So feeling sad for that shop owner...!!!

इरामयी 19/07/2019 - 20:00
आपल्या मताशी पूर्ण सहमत. १. कुत्रा हा प्राणी मुळात शिकार करणारा परंतु स्कॅव्हेंजर या वर्गातला -- तरस, कोल्हा, लांडगा इ. प्राणी इतर मोठ्या प्राण्यांनी केलेल्या शिकारीतला उरलासुरला भाग खाऊन गुजराण करणारे. त्यातला कुत्रा हा प्राणी माणसांच्या जवळपास राहू लागला आणि या प्राण्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे उत्क्रांत झाला. मनुष्यवस्तीला त्याचं चिकटून रहाण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस प्रचंड प्रमाणात निर्माण करत असलेला कचरा. त्यामुळे भटके कुत्रे माणसांनी टाकून दिलेलं अन्न (यात शिळं अन्नही आलं) फस्त करतात आणि ते (सामान्यपणे) पचवू शकतात. परंतु म्हणून त्यांना मुद्दामून फक्त शिळं झालेलंच अन्न द्यावं हे मलाही पटत नाही. २. भटके कुत्रे इथे तिथे हगून ठेवतात हा त्यांच्याबद्दल घेतला जाणारा एक महत्त्वाचा आक्षेप आहे. परंतु आपण पाहिलं असेल की भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. कुत्रा या प्राण्यामध्ये स्वच्छतेची ही अशी नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतकंच काय ज्यांनी कुत्रा पाळला असेल ते सांगू शकतील की पिल्लांना जर लहानपणापासून सवय लावली तर कुत्रे स्वतःहून संडासात जाऊन शौच करतात. शहरांमध्ये जिकडेतिकडे बांधकामं करून फरश्यांनी किंवा सिमेंटने माती झाकून टाकली जाते. त्यामुळे कुत्र्यांची जी निसर्गसुलभ सवय -- विष्ठा मातीत सोडायची आणि त्यावर माती पसरून ती झाकून टाकायची -- हे त्यांना करताच येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला रस्तोरस्ती कुत्र्यांची विष्ठा पसरलेली दिसते. शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला आणि घरांच्या भोवती थोडीतरी माती ठेवणं जर अनिवार्य केलं तर बर्‍याच प्रमाणात ही समस्या कमी करता येऊ शकेल. कुत्र्यांचा माणसाला होणारा त्रास आणि तसंच माणसांचा कुत्र्यांना होणारा त्रास हे दोन्हीही अहिंसक मार्गाने केवळ माणूसच दूर / कमी करू शकतो, कुत्रा नाही. कारण माणसाकडे दयाबुद्धी, समबुद्धी आणि संकल्प सिद्धीस नेण्याची कुवत हे सर्व आहे. धन्यवाद!

In reply to by इरामयी

सुबोध खरे 01/08/2019 - 09:35
भटके कुत्रे मातीत आपलं शौचकर्म मातीत उरकतात आणि स्वतःच्या विष्ठेवर माती टाकून ती झाकून टाकतात. हि वस्तुस्थिती नाही. कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.

In reply to by सुबोध खरे

परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. आमचा बिट्टू भुभु शी झाल्यावर नाकाने चोहोबाजूने त्यावर माती टाकत असे. नुकतेच डोळे उघडल्यानंतर त्याला भटक्या कुत्रीच्या पिल्लातून मंदिरातून उचलून आणले होते.

जसे या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणं आवश्यकच आहे तसंच कबुतर संख्या आटोक्यात आणायला काही उपाय आहे का?

विजुभाऊ 23/07/2019 - 12:31
कधी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाउन पहा. सकाळी फिरायला गेलो तर कुत्र्यांची टोळी अंगावर चालून येते. हाच अनुभव सातार्‍यात देखील आला. आय टी आय परीसरात काही खाटकांची दुकाने आहेत. तेथून एकदा रात्री चालत येत होतो अक्षरशः वीस ते बावीस कुत्र्यांनी मला घेरले होते. शेजारून एक रिक्षावाला जात होता त्यांच्या मदतीमुळे बचावलो

बाप्पू 01/08/2019 - 20:51
कुत्रे आपली चतुस्सीमा आपले मूत्र शिंपडून अधोरेखित करतात. त्यात विष्ठेचाही भाग असतो. त्यामुळे श्वानकुलातील कोणताही प्राणी आपली विष्ठा मातीने झाकण्याचा फंदात पडत नाही. कुत्रा हा बुद्धिमान प्राणी आहे त्यामुळे त्याला मलमूत्र बाहेर करावे यासाठी शिकवता येते परंतु विष्ठा मातीने झाकावी हि त्याची नैसर्गिक उर्मी नव्हे. काही मार्जारवर्गी प्राणी ( उदा. मांजर) तसे करतात. कारण मांजरात स्त्रीबीज निर्मिती हि समागमानंतर होते यामुळे मांजराची मादी समागमासाठी अजिबात उत्सुक नसते म्हणून आपल्या मागे मलमूत्राचा वासावर नर येऊ नये म्हणून आपले मलमूत्र मातीने झाकून टाकतात. परत परत वास घेऊन तो वास नाहीसा होईपर्यंत त्यावर माती टाकताना आपण मांजरीला पहिले असेलच.
धन्यवाद खरे सर.. इरावती यांच्या जस्टिफिकेशन ला नेमका हाच प्रतिसाद द्यावा असा विचार मी बरेच दिवस करत होतो.. परंतु... कुत्रे रस्त्यावर घाण करतात याला सुद्धा माणूस च कसा जबाबदार आहे हे येनकेन प्रकारे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न बघून मी मनातून त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि गप्प बसलो. यांना बोलण्यात काही अर्थ नाही कारण कुत्राप्रेम आणि कुत्रत्वाच्या नात्याच्या पुढे जाऊन प्रॅक्टिकल विचार करण्याच्या मानसिकतेत हे लोक येतील असे वाटत नाही..
कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे. इमानी आहे, प्रेमळ आहे, अमुक करतो, तमुक करतो इ इ आपण https://www.misalpav.com/node/44832 या आणि अश्या अनेक धाग्यावर आणि प्रतिक्रियांमध्ये वाचलेच असेल.. पण ज्या न्यायाने प्रत्येक माणूस एकसारखा नसतो त्याच्या न्यायाने प्रत्येक इतर प्राणी देखील एकसारखा नसतो. उदा. काही बैल आपल्या मालकाशी प्रेमाने वागतात तर काही बैल समोर येईल त्याला डोक्यावर घेतात. मग तो मालक असो वा आणखी कोणी.. मग कुत्रा देखील याला अपवाद कसा असेल?? काही लोक भटक्या तसेच पाळीव कुत्र्यामुळे होणाऱ्या समस्यांकडे कसे काय दुर्लक्ष करू शकतात बुवा?? नाही..

देवाची दुश्मन

परशुराम सोंडगे ·

नाखु 23/11/2018 - 18:30
फार दिवसांनी इतकी सशक्त कथा वाचली. कोरसाबाहेरचा कोरडाठाक नाखु वाचकांची पत्रेवाला

अथांग आकाश 24/11/2018 - 13:59
हृदयस्पर्शी कथा! पण छोट्या वाक्यांच्या आवडीपायी दोन दोन शब्दांनंतर पूर्णविराम देण्याचे टाळा राव! वाचताना रसभंग होतो, तिथे स्वल्पविराम वापरा असा अनाहूत सल्ला देतो! बाकी लिखाण आवडले!

विशुमित 25/11/2018 - 09:48
तुमचं लिखाण जणू सुई घेऊन छाताडावर बसले आहे, अन वाक्या गिनीज काळजावर टोच्या मारत आहे. .... ही परिस्थिती फक्त शिक्षणच बदलू शक्ती. आळ्यातला चाफा फुलवू शकते. ... अप्रतिम..!

नाखु 23/11/2018 - 18:30
फार दिवसांनी इतकी सशक्त कथा वाचली. कोरसाबाहेरचा कोरडाठाक नाखु वाचकांची पत्रेवाला

अथांग आकाश 24/11/2018 - 13:59
हृदयस्पर्शी कथा! पण छोट्या वाक्यांच्या आवडीपायी दोन दोन शब्दांनंतर पूर्णविराम देण्याचे टाळा राव! वाचताना रसभंग होतो, तिथे स्वल्पविराम वापरा असा अनाहूत सल्ला देतो! बाकी लिखाण आवडले!

विशुमित 25/11/2018 - 09:48
तुमचं लिखाण जणू सुई घेऊन छाताडावर बसले आहे, अन वाक्या गिनीज काळजावर टोच्या मारत आहे. .... ही परिस्थिती फक्त शिक्षणच बदलू शक्ती. आळ्यातला चाफा फुलवू शकते. ... अप्रतिम..!
लेखनविषय:
लेखनप्रकार
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली.

देवाची दुश्मन

परशुराम सोंडगे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली.

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास ·

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

मला भेटलेले रुग्ण - १६

डॉ श्रीहास ·

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_
https://www.misalpav.com/node/42489 मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.

(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

प्रसाद गोडबोले ·

वीणा३ 18/05/2018 - 09:56
या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

पुंबा 18/05/2018 - 11:29
वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अभ्या.. 18/05/2018 - 12:05
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

In reply to by अभ्या..

प्रचेतस 18/05/2018 - 13:15
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/05/2018 - 13:25
द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

In reply to by प्रचेतस

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 20:37
.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

In reply to by माहितगार

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 21:22
या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 09:04
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 09:00
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 09:49
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 10:29
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:01
यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 11:11
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:22
:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:26
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

राघव 18/05/2018 - 12:11
मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

शाली 18/05/2018 - 13:22
जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,

प्रचेतस 18/05/2018 - 18:23
दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त 18/05/2018 - 21:25
भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु 18/05/2018 - 23:10
भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु

In reply to by मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/05/2018 - 10:18
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 10:38
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 19/05/2018 - 11:26
कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

In reply to by मदनबाण

गणामास्तर 19/05/2018 - 12:36
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

In reply to by गणामास्तर

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस . आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =)) तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;) हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 19/05/2018 - 23:06
आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे (पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच) गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान 20/05/2018 - 01:53
मार्कस, खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही. मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार गा पै ! आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो " स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || " :(

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 20/05/2018 - 17:21
नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते . धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते. या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे . या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये) सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे. मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला . अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली . बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

एस 20/05/2018 - 05:08
उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

गामा पैलवान 20/05/2018 - 14:56
मार्कस, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो. १.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .
हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?
खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "
हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !
अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 11:14
अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले! Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला. "३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!" माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का) तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का? अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे. असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले. img

In reply to by गणामास्तर

माहितगार 21/05/2018 - 20:38
@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो ) आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे. मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

In reply to by माहितगार

गणामास्तर 22/05/2018 - 12:36
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

In reply to by अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =)))) ( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 22/05/2018 - 21:18
पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर
सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

In reply to by गणामास्तर

माहितगार 22/05/2018 - 18:13
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

In reply to by शब्दबम्बाळ

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार ! त्यामुळे पास !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 21:06
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे. ( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

In reply to by माहितगार

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत
>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.
तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/05/2018 - 21:58
तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 22:10
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 22:47
खी खी खी (उगाचच!) तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !
एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही
ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?
इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...

In reply to by शब्दबम्बाळ

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे ! सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?
कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही ! तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो
अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 22/05/2018 - 04:07
असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे
सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे. .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 24/05/2018 - 00:52
मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच! माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !
अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !
असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक 22/05/2018 - 00:15
इस्काॅन की सच्चाई जानिए ===================== दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥ ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness । एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है ! ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं ! आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है ! बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है ! कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें ! मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं ! कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया : मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%) ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%) मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%) अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%) ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है ! भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है ! हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!! कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

स्वधर्म 24/05/2018 - 16:11
लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 17:02
...नेमकं काय खटकलं?..
माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 19:30
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

In reply to by माहितगार

येस. तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता ! बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही ! पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते ! आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)

वीणा३ 18/05/2018 - 09:56
या उपद्व्यापाबद्दल माझ्यातर्फे तुम्हाला एक चॉकलेट. फार वात आणतात हे लोक. एकदा गीते चा पुस्तक हातात दिलं, म्हटलं नकोय, तर म्हणे देवाला नाही म्हणू नये. जाम चिवट असतात.

पुंबा 18/05/2018 - 11:29
वा.. वा.. वा.. तोडलंत.. आता, कुणी इस्कॉनचा उंडगा किंवा टवळी आली पिडायला तर त्यांची काशी करायला झकास मटेरियल दिलंत.. आमच्या नशीबात हे इस्कॉनवाले, आर्ट ऑफ लिव्हिंगवाले आणि अ‍ॅम्वेवाले फार. गोड बोलून जाल बिछतात..(जमला का मटारी मोड?)

अभ्या.. 18/05/2018 - 12:05
अरे चांगले प्रिंटिंग अस्ते त्या गीतेचे, चित्रे पण चान चान असतात. ह्या जन्मातल्या कर्माचे फळ पुढच्या जन्मात कोणती योनी मिळते त्याचे व्हिज्युअलायझेशन पाहा नुसते. दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात. साधेसुधे नाही तर गुलाबी गुलाबी, गोंडस धश्टपुष्ट डुक्कर. आक्खे महाभारत एलए मध्ये घडले होते असेच वाट्ते.

In reply to by अभ्या..

प्रचेतस 18/05/2018 - 13:15
दारु पिणारे पुढच्या जन्मी डुक्कर होतात
त्यांना खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन वाचावयास द्या.

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/05/2018 - 13:25
द्या द्या, तुम्हीच वाचायला द्या. त्यावर पण तशीच रिअलिस्टिक रिअलिस्टिक चित्रे काढायला सांगा ना गडे. ;)

In reply to by प्रचेतस

खांडवदाहउपपर्वाच्या सुरुवातीची कृर्ष्णार्जुनांची यमुनेतील जलक्रीडेचे वर्णन
>> त्या पेक्षा हे चालेल का ? ;) सभा पर्वातील हे दाखवु का त्यांना की युध्धीष्ठिराने कसे वराहाचे अन हरीणाचे मांस खायला घालुन १०००० ब्राह्मणांना संतुष्ट केले , आय टेल यु बेकन इज अनरेजिस्टेबल =)))) इत्युक्त्वाऽऽलिङ्ग्य वीभत्सुं विसृष्टः प्रययौ मयः'। 2-4-6 (11373) ततः प्रवेशनं तस्यां चक्रे राजा युधिष्ठिरः। अयुतं भोजयित्वा तु ब्राह्मणानां नराधिपः॥ 2-4-7 (11374) साज्येन पायसेनैव मधुना मिश्रितेन च। भक्ष्यैर्मूलैः फलैश्चैव मांसैर्वाराहहारिणैः। कृसरेणाथ जीवन्त्या हविष्येण च सर्वशः॥ 2-4-8 (11375) मांसप्रकारैर्विविधैः खाद्यैश्चापि तथा नृप। चोष्यैश्च विविधै राजन्पेयैश्च बहुविस्तरैः॥ 2-4-9 कुंभकोणम इडिशन किंव्वा ह्या इस्कॉन वाल्यांना हे दाखवु का त्यांना >>> उद्योगपर्व यानसंधीपर्व अध्याय ५९ संजय म्हणतो : नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै | यत्र कृष्णौ च कृष्णा च सत्यभामा च भामिनी ||४|| उभौ मध्वासवक्षीबावुभौ चन्दनरूषितौ | स्रग्विणौ वरवस्त्रौ तौ दिव्याभरणभूषितौ ||५|| अर्जुनोत्सङ्गगौ पादौ केशवस्योपलक्षये | अर्जुनस्य च कृष्णायां सत्यायां च महात्मनः ||७|| - कृष्णार्जुनाच्या अंतःपुरात अभिमन्यु , नकुल सहदेव वगैरेंना प्रवेश नव्हता , तिथे केवळ कृष्ण सत्यभामा अर्जुन आणि द्रौपदी इतकेच लोक होते ! कृष्ण आणि अर्जुन दोघेही मध्वा ( मधु / माध्वी ) नामक सुरा पिऊन मत्त झालेले होते , त्यावेळी कृष्णाचे दोन्ही पाय अर्जुनाच्या मांडीवर होते तर अर्जुनाचा एक पाय द्रौपदीच्या मांडीवर तर दुसरा सत्यभामेच्या मांडीवर ! सत्यभामेच्या ??? आर यु किडींग मी ? इथे तर माझ्यासारख्या सनातनी माणासालाही ठसका लागला होता , इस्कॉनवाल्यांना काय होईल देव जाणे बहुतेक ९११ ला कॉल करावा लागेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 20:37
.
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
या ओळीतील शब्दांचा अर्थ कसा वाचला जातो ? आणि या ओळीच्या अर्थात नकुल सहदेवाचे नाव यात कसे अंतर्भूत होते ? मी क्लेम कॉन्टेस्ट करता नाहीए केवळ एका माहिती करून घेण्याची शंका म्हणून .

In reply to by माहितगार

ह्यात जरा टेक्निकल घोळ आहे . मी उधृत केलेले श्लोक भांडारकरच्या ( BORI च्या) क्रिटिकल एडिशन मधुन कॉपी पेस्ट केलेले आहे अन अर्थ वल्ली सरांनी शेयर केलेया महाभारताच्या मराठी अनुवादतुन घेतलेलेला आहे जे की बहुतेक प्रसाद प्रकाशनाचे आहे आणि कुंभकोणम एडिशन वरुन लिहिलेले. म्हणुन मी हाच श्लोक कुंभकोणम एडिशन मध्ये कसा दिला आहे ते पहायचा प्रयत्न केला तर सापडले नाही :( श्लोकांचे नंबर इव्हन काही काही अध्यायांचे नंबर वरखाली झालेले दिसले. थोडक्यात काय तर बोरी ची आवृत्ती , कुंभकोणम ची आवृत्ती आणि मराठी अनुवाद ह्यात मला १-१-१ वन ऑन वर मॅपिंग साप्डले नाहीये. थोडा वेळ देवुन शोधतो आणि कुंभकोणम आवृत्ती मधील श्लोक टाकायचा प्रयत्न करतो ! अवांतर : बाकी तो सभापर्वातील श्लोक बोरीच्या आवृत्तीत नाहीये , कुंभकोणमच्या आवृत्तीत आहे हे ही नमुद करतो ह्या निमित्ताने ! आणि ह्याच्याही पुढे जाऊन हे सारे संस्कृत लिटरेचर संस्कृत डॉक्युमेन्ट्स . ऑर्ग वरील संदर्भाने लिहिलेले आहे , ते मुळ प्रकाशित आवृत्ती सारखेच असेल असा अंदाज आहे , खात्री नाही . मी फक्त मराठी अनुवाद वाचल्या असल्याने तेवढेच खात्रीने सांगु शकतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 18/05/2018 - 21:22
या दुव्यावर दिलेल्या हिंदी अनुवादात नकुल सहदेवाचा उल्लेख आहे आणि आपणास मराठी अनुवादातही सापडला म्हणता म्हणजे तो तसा कोणत्यातरी आवृत्तीत असावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 09:04
विविध आवृत्त्यांत अध्यायांचे नंबर वरखाली होतात त्यामुळे हे संदर्भ शोधणे बरेच जिकीरीचे जाते. मात्र मुख्यत्वे बोरी प्रत रेफर करावी. किमान १० व्या शतकानंतरची भर त्यात नाही हे खात्रीने सांगता येते.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 09:00
..नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
यमौ-यमल-जुळे असा अर्थ आहे तो. येथे नकुल सहदेव हे शब्द वापरले नसून जुळे ह्या अर्थी घेतल्या गेला आहे.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 09:49
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार . इथे या शोध दुव्यावर महाभारतात यमौ शब्द येणारे श्लोक एकत्र दिसतील, ते पाहून यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ? कारण टेक्निकली कौरव हे त्यांचे आपापसातले जुळे भाऊ आहेत , ‘तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत ? 'तुमच्या देशातील अभिमान (गर्व या अर्थाने) आणि जुळे कौरव यांना प्रवेश नाही', असा तर अर्थ होत नाही ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 10:29
यमौ शब्द नकुल सहदेव याच अर्थाने महाभारतात अधिक वापरला असल्याची खात्री करून घेता येईल का ?
ते शोधणे किचकट आणि वेळखाऊ आहे. आख्खं महाभारत उपमांनी भरलेलं आहे त्यामुळे कोणता शब्द कुठे वापरला जाईल किंवा कोणत्या शब्दाचा अर्थ दुसर्‍या वाक्याच्या अनुषंगाने कसा बदलला जातो हे सांगणे अवघड आहे.
तम् देशम’ हे दोन शब्द कोणत्या अर्थी आले आहेत
मूळात शब्द देशमभियान्ति असा आहे. देशम अभियन्ति. ह्याचा अर्थ देशाचा अभिमान असा नसून देश (प्रदेश) आणि अभियान (जाणे) अशा अर्थी आहे. म्हणजे " ह्या प्रदेशी (ह्या ठिकाणी) जाण्यास" असा अर्थ होतो.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:01
यन्तव्य चा http://spokensanskrit.org वर to be restrained or checked or controlled असा आहे, मी अभियन्ति अर्थ जाण्यापासून थांबवणे असा घेतला. * मी देशम अभियन्ति. चे देशाचा अभिमान करत नाहीए ; नैवाभिमन्युर - न एव अभिमन्युर चा अर्थ (गर्व या अर्थाने) अभिमान असू शकतो का ? म्हणजे अर्जून पुत्र अभिमन्यूचा इथे संबम्धच नसेल, असे काही ? गर्व आणि कौरव यांना प्रवेश नाही . * अन्यथा अंतःपूरातील प्रवेशाला असलेल्या मर्यादेचा उल्लेख करताना, देश या व्यापक सज्ञेचे प्रयोजन लक्षात येत नाही . * जरा परंपरा मोड ऑन केल्या सारखे वाटेल पण , अर्जूनाचा एक पाय द्रौपदी साठी आणि एक सत्याच्या दिशेने आहे , आणि म्हणून कृष्णाचे पाय (समर्थन) अर्जूनाच्या दिशेने आहे ; असे काही रुपक असेल तर वर मी म्हणतो तसे गर्व आणि कौरवांना , कृष्ण , अर्जून , द्रौपदी आणि सत्यभामामहाभाच्या अंतःपूरात म्हणजे मनात प्रवेश नाही' असे काहीसे रुपक जरासे ताणल्या सारखे होतेय , ' परंपरा मोड ऑफ . अर्थात हा सर्व तर्क यमौ हा शब्द कौरवांसाठी महाभारतात इतर श्लोकात येत असेल तरच लागू पडेल. यमौ हा शब्द इतरत्र मुख्यत्वे नकुल-सहदेव या अर्थाने येत असेल तर परंपरा मोड मधला तर्क पूर्णच ढासळेल.

In reply to by माहितगार

प्रचेतस 19/05/2018 - 11:11
नैवाभिमन्युर्न यमौ तं देशमभियान्ति वै |
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात. न एव: अभिमन्यु: यमौ तं देशम अभियान्ति वै अभिमन्यु आणि जुळे देखील ह्या स्थानी जाउ शकत नाहीत. आता मात्र उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:22
:)) मान्य देश शब्द कदाचित स्थान या अर्थाने येऊ शकेल; पण जुळे म्हणजे नकुल आणि सहदेवच कसे ठरवणार ? या संदर्भा नुसार महाभारतात जुळ्यांच्या किमान सात जोड्या आहेत. अभिमन्यु कदाचित वयाने लहान म्हणून समजता येते, पण नकुल आणि सहदेवालाच नाही असे सांगण्याचा उद्देश्य काय असावा ? कारण नकुल सहदेव असा विशीष्ट उल्लेख करण्या एवढेही लहान नसावेत , पांडव बंधू मध्ये माझ्या समजानुसार दोन दोन वर्षाचे अंतर होते, सदर संवाद होतोय तो पर्यंत पांडवांची वये नकुल सहदेवासह पुरेशी मोठी असावित.

In reply to by प्रचेतस

माहितगार 19/05/2018 - 11:26
तुम्ही साध्या वाक्याचा अर्थ खूपच किचकट करत आहात.
=)) परंपरा मोड ऑनः तुम्हाला तो व्यास आणि गणपती संवाद ठाऊक आहे ना ! परंपरा मोड ऑफ :))

राघव 18/05/2018 - 12:11
मस्त! :-) मलाही एक असाच भेटला होता.. थोडा वेळ सुद्धा काहीही वेगळं ऐकून घ्यायची यांची तयारी नसते. उगाच पिडतात.. म्हटले मलाही वेळ आहे.. मीच पिडतो तुला.. नंतर शिव्याशापांची लाखोली वाहत गेला.. मजा आली. बाकी तुमच्याएवढा माझा अभ्यास नाही.. त्यामुळे संस्कृत श्लोक तोंडावर फेकून मारता आले नाहीत. आता जरा करावा म्हणतो! :-)

शाली 18/05/2018 - 13:22
जाम भारी. कल्पना करत होतो "तुमचा संवाद ऐकायला तिथे हजर असतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळता आले असते" मस्तच. आवडले एकदम.

हे इस्कॉनवाले भलते त्रास देतात कधी कधी. पुण्यात खडी मशीन जवळ एक इस्कॉनचे देउळ आहे. तिकडे संध्याकाळी प्रसाद म्हणुन मिळणारी खिचडी फारच स्वादिष्ट असते. ती खाण्यासाठी बर्‍याच वेळा या लोकांना सहन करावे लागते. पैजारबुवा,

प्रचेतस 18/05/2018 - 18:23
दुत्त दुत्त....! असं चावतात व्हय इस्कॉनवाल्या लोकांना?? सत्यनारायण भगवान तुमचा मोबाईल हरवून टाकेल.

In reply to by प्रचेतस

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आम्ही सहस्त्रार्जुनाचा मंत्र म्हणुन आमचा मोबाईल परत मिळवु : कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! पण तसेही आमच्यावर परशुरामाची कृपा आहे , नवीनच मोबाईल देईल तो आम्हाला =))))

तुमचा चेहराच तसा असावा म्हणून इस्कॉनवाले तुमच्या मागे लागतात. ;) (हघ्या) आमाला लय वेळा दिसले एनवायसीमध्ये सबवेच्या स्टेशन्सवर पण एकदाही आमच्या मागे लागण्याचे धाडस केले नाही !!! =)) =)) =)) असे अनुभव अजून लिहा. असे हजरजबाबी संवाद वाचायला मजा येते... आम्हाला बर्‍याचदा असे वेळ निघून गेल्यावर सुचते :( ;) :)

चित्रगुप्त 18/05/2018 - 21:25
भारी अनुभव. एकदोनदा यांचेशी गाठ पडली होती तेंव्हा मी पण अशीच मजा केली होती. अत्यंत ठोंबे लोक असतात असाच अनुभव येतो. त्या 'गीता जशी आहे तशी' पुस्तकाला हल्लीचे आधुनिक इंग्रजी शाळांमधून शिकलेले, संस्कृत वा मातृभाषेचा गंध नसलेले गिर्‍हाईक हमखास मिळतात असे बघितले आहे. मुद्दाम 'जशी आहे तशी' या शीर्षकावरूनच शंका आली होती की काहीतरी चालूगिरी असणार. वाचल्यावर स्पष्टच झाले. उदाहरणार्थ 'निष्काम कर्म' चा त्यांनी दिलेला अर्थ बघा : 'प्रमाणित' गुरूने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. आता 'प्रमाणित गुरू' कोण हे तर उघडच आहे. निव्वळ धंदेबाजी. यांच्यातल्या कुणी भ्रमनिरास झालेल्याने यांचे बिंग फोडले पाहिजे. अर्थात अश्या बाबतीत जिवाचा धोकाही असतोच म्हणा. एक मात्र आहे. त्यांच्याकडे खाण्याचे पदार्थ चांगले मिळतात... निदान मी काही वर्षांपूर्वी खाल्ले होते तेंव्हातरी.

नाखु 18/05/2018 - 23:10
भारी सत्यनारायण अख्खं जहाज गायब करत असल्याने चिल्लर मोबाईल गायब करणार नाही. गोड (बोल्या )प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती न वाचता वाचाल नाखु

In reply to by मदनबाण

कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज ! त्या ला सोबत म्हणुन श्रीमदाद्यशंकराचार्यह्यांचे गीताभाष्य , त्या खालोखाल ज्ञानेश्वरी , ते समजायला किचकट वाटले तर रामकृष्ण मिशन ची संदर्भ पुस्तके हाच क्रम योग्य आहे ! गीतारहस्य अप्रतिम पण सर्वसामान्य सश्रध्द भाविकांना कंफ्युज करते म्हणौन टाळलेलेच उत्त म किंवा हाती घेतलेच तर अगदी साधनेच्या हुच्च अवस्थेत ! राजकारणात जायचे असेल तर विनोबांची गीताई आणि सोबत "युनोहु" सहस्त्रनामे फ्री ! ( हा यु नो हु ची सहत्रनामे हा काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर व्य नि करावा , ओपन फोरमवर लिहायची भीती वाटते . अत्यंत्य धक्कादायक प्रकार आहे हा . एक दांभिक माणुस शहामृगासारखे जमीनीत किती खोलवर मुंडके खुपसु शकतो ह्याचे क्लासिक उदाहरण !) बाकी ओशोची प्रवचने, योगी अरविंदांची प्रवचने , सी.राजगोपालचारी वगैरे वगैरे ऐकुन आहे पण एका ज्ञानेश्वरी नंतर कशाचीही गरज पडत नाही ! अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही , अभ्या म्हणाला तसे चित्रे भारी असतात त्यांची आणि जेवणही =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 19/05/2018 - 10:18
हरे रामा हरे कृष्णा पंथावरील वरील मुख्य प्रभाव भागवताचा आहे का ? (आणि म्हणून अंधश्रद्धा प्रभाव अधिक , असे काही आहे का ? ) भागवत परंपरेबद्दल माझा परिचय मर्यादित असल्यामुळे चूभूदेघे ( अपूर्ण ज्ञानीसाठी डिस्क्लेमर : या चर्चेचा भागवतजींशी काही संबंध नाही ) अवांतर : सहसा अन्धश्रद्धेस जनाश्रय मिळतो तेवढा रॅशनल मांडणींना मिळत नाही

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 19/05/2018 - 10:38
भगवद्गीता अभ्यासायचीच असेल तर - सर्वप्रथम मुख्य ग्रंथ महाभारताच्या संदर्भाने पहाणे आणि स्वतःच्या सत्सद्विवेकबुधीला अनुसरुन अर्थ लावणे ! त्याला सगळ्यात जास्त वेटेज !
आगदी सहमत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मदनबाण 19/05/2018 - 11:26
कितीही गोड बोलुन प्रवचंनं देवोत , मुद्दा तो नाहीयेच मुळी ! म्हणुनच मी अवांतर असे लिहले आहे. मुद्दा हा आहे की हे लोक भगवद्गीतेचा अत्यंत रिडिक्युलस अर्थ काढुन बिजनेस चालवतात देऊळ चित्रपटात दाखवले आहे तसे अगदी . हे वादातीत सत्य आहे ! असं असेल तर ते चूकच आहे. अगदीच मनोरंजनाच्या मुड मध्ये असाल तर मग भगवद्गीता जशी आहे तशी पहायला हरकत नाही हे तुमचे व्यक्तिगत मत आहे, माझे नाही. खुलासा :- माझा आणि इस्कॉनचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्या काही गोष्टी मला नक्कीच आवडतात ! जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

In reply to by मदनबाण

गणामास्तर 19/05/2018 - 12:36
जे जे चांगल मिळेल ते ते घ्याव. अगदी सहमत. आमच्या इथल्या इस्कॉन मंदिरात जाम प्रेक्षणीय गरबा भरतो नवरात्रात, ते फार चांगलं आहे.

In reply to by गणामास्तर

साला चिंचवड मध्ये होतो ३ वर्ष तेव्हा सांगतलं नाहीस . आपले पुलं कसं म्हणाले की ह्या कुत्रे वाल्यांचे कौतुक ऐकुन इतका वीट आला की कुत्राचे कुतुक कसे करु नये हे दाखवण्या साठी शेवटी मीच कुत्रा पाळला =)) तसे काहीसे मी म्हणतो की ह्यांच्या खोटारडेपणा दाखवण्यासाठी आता मीच इस्कॉन जॉईन करतो , आम के आम गुठलियों के भी दाम ;) हिरव्या देशातला गरबा अजुन चांगला असेल अशी अपेक्षा आहे ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 19/05/2018 - 23:06
आल्यावर आश्रम काढायच्या बोलीवर पाठिंबा दिला आहे (पेढ्या-बत्ताश्याच दुकान माझं राहीलच) गावडे सरांकडे पुस्तके आणि सीडींची जबाबदारी आहे पोप पंपावरील भांडवली नाखु

गामा पैलवान 20/05/2018 - 01:53
मार्कस, खिल्ली कोणाची उडवावी हा तात्विक प्रश्न आहे. एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही. मी तुमच्या जागी असतो तर वेगळ्या प्रकारे संवाद साधला असता. पण, अर्थात तुमचा तुमच्या पद्धतीने संवाद साधण्याचा अधिकार मान्य. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नमस्कार गा पै ! आपली अन्य धाग्यावरील मते वाचली आहेत आणि आपले बरेचसे विचार जुळतात असा माझा एक तर्क झालेला आहे . आपल्या मताचा आदरच आहे :)
एखाद्याची श्रद्धा कारण नसतांना भंजित करू नये या मताचा मी आहे. जरी ते देवाच्या नावावर धंदा करीत असले तरीही.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो . अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ? बाकी रहता राहिला मुद्दा देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांचा ! मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे . च्यायला असली माणसे मलाच कशी भेटतात देव जाणे ! भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. " आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते ! धर्माच्या नावावर डोंबार्‍या सारखा तमाशा मांडुन भोळ्या भाबड्या भाविकांकडुन पैसे उकळाणारे एक महाभाग ही मी ओळखुन आहे ! असो. लोकांचे व्यवसाय स्वातंत्र्य म्हणुन मला जाऊन दे म्हणतो , भोळ्याभाबड्या सश्रध्द भाविकांशी जमेल तितके खंडन मंडन करायचे टाळतो , पण एक सनातनी म्हणुन मला आचार्यांच्या चित्रपटातील हा संवाद आठवत रहातो " स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || " :(

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 20/05/2018 - 17:21
नेहमी प्रमाणेच फक्त ईश्वर च सनातन असू शकतो , त्यामुळे इतर कुणाही चराचराच्या सनातनतेवर एकाधिकार सांगण्याबद्दल मी साशंक असतो. त्यामुळे अमुकच पद्धतीने ईश्वर प्रमाण मानावा अशा कोणत्याही व्यक्ती, समूह पंथ धर्माच्या अत्याग्रहा बद्दल साशंकता वाटते . धर्माचा बाजार मांडणे आणि इतर सर्व व्यवहार थांबवून कर्मकांडात गुंतणे या गोष्टी आजू बाजूच्या लोकांना तिटकारा आणतात . मला इथे ओव्हर सेलिंग करून वैताग आणणारे सेल्स एजन्ट , इंशुरन्स विकण्यासाठी अनेक इन्शुरन्स कंपन्यांची एजन्ट अथवा गळेपडू टेली मार्केटिंग असे सर्व आठवते . आपणही त्यांच्याच क्षेत्रातील जाणते असलो तर कधी कधी आपण समोरच्या एजन्ट शी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या बाजू मांडून पहाता असतो अर्थात प्रथम स्तरावरील प्रतिनिधींशी वाद घालून काही उपयोग नसतो याची आपणास कल्पना असते. या निमित्ताने आपण नास्तिक अथवा मूर्तिपूजा विरोधक नसलो तरी त्यांच्याही नकारात्मक कृतींचे समर्थन ना करताही त्यांचाही वैताग जरासा समजून घेण्यास इतपत जागा ठेवली पाहिजे कि , आपली श्रद्धा , कर्मकांड आणि मूर्तिपूजा इतरांची मते नकारात्मक बनावेत एवढी वैताग आणणारी असू नयेत अशी स्वतःपुरती काळजी घ्यावी. त्याच वेळी आपला स्वतः”चा आणि आपल्या समूहाचा श्रद्धा कर्मकांडे अथवा मूर्तिपूजा करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचेही ठणकावून सांगितले पाहिजे . या निमित्ताने १९व्या शतका पर्यंत घरोघर पोहोचून विविध श्रद्धा अंध श्रद्धा पोटी चंदा गोळाकरून पौरोहित्य करून उदार निर्वाह करणारी मंडळी महात्मा ज्योतिबा फुले साराख्यान खुपणे अंशतः: समजून घेता आले पाहिजे किंवा त्या आधीच्या काळी घरोघरचा एका मुलगा अगदी लहान वयात संन्यासी अथवा भिख्खू बनवल्याने त्याचा समाजावर पडू शकणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन अशा वेळी सामाजिक बॅक क्लॅश येऊ शकतो (प्राचीन चीन मधला उल्लेख करतोय ) हे लक्षात घेतले पाहिजे . इथे मुद्याची गोष्ट हि कि कालानुरूप आणि सामाजिक गरजानुरूप सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत . ( मी दुसऱ्या टोकाच्या आततायी नास्तिकता अथवा मूर्ती भंजन प्रवृत्तीचे समर्थन हि करता नाहीये) सामाजिक सुधारणा आणि त्या दिशेने पावले उचल्याचे समर्थन करताना, विविध व्यक्ती स्वातंत्र्याच्या शक्यतोवर आड येऊन नयेत जसे व्यवसाय अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य च्या आड येऊ नयेत याची काळजी घेणे नितांत गरजेचे असावे. मार्कस यांनी धागा लेखात दिलेल्या उदाहरणात प्रचारकाला त्याचे पुस्तक त्याच्या पद्धतीने विकण्याचे अथवा श्रद्धेचा त्याच्या पद्धतीने प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आहे . आणि अशा प्रसारकाने संवाद साधल्यावर त्याचे खंडन अथवा प्रतिवाद करावा वाटला तर त्याचे स्वातंत्र्य श्रोत्यास असते ज्याचा मार्कस यांनी उपयोग केला . अर्थात तत्वज्ञान हे कुणीही परिपूर्ण नसलेले फार मोठे क्षेत्र आहे; जे उभ्या उभ्याच्या चर्चेतून धागा लेखकाचा उद्देश साधला जातो का या बद्दल मात्र साशंकता वाटली . एखाद्या ग्रंथा बद्दल जसे इथे अमुक ग्रंथाच्या अनुवादाचे बद्दल साशंकता होती तर ती पॉईंट बाय पॉईंट तुलना करून उपलब्ध करणे नुसते खिल्ली उडवण्या पेक्षा कदाचित अधिक प्रभावी रिस्पॉन्स राहू शकले असता का अशी एका शंका येऊन गेली . बेसिकली भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृतीचं प्रसार करण्यात खरे अभ्यासक पुढाकार घेता नाहीत त्यामुळे पुरेसे दर्जा ना ठेवणाऱ्यांना संधी मिळते का असे वाटून गेले . त्यामुळे खिल्ली करणे खुपले नाही पण भारतीय संस्कृतीची योग्य बाजू पुरेशा अभ्यासू आणि प्रभावीपणे परदेशात मांडल्या जात नाहीत या बद्दल खेद वाटला असे या निमित्ताने नमुद करावेसे वाटले. असो

एस 20/05/2018 - 05:08
उत्तम खंडन. विवेचन आवडले. मलाही असा कोणी चावायला आला तर मीही त्याला सोडत नाही. श्रद्धा वेगळी आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणारा धंदा वेगळा.

गामा पैलवान 20/05/2018 - 14:56
मार्कस, तुमचा वरचा प्रतिसाद वाचला. मला काय वाटलं ते लिहितो. १.
इथे कारण नसताना असे नव्हते , ते स्वत:हुन मला चावायला आलेले . तेही जर म्हणाले असते की " तुम्हाला डोनेशन द्यायचे नाहीये , काही हरकत नाही , हे पुस्तक आमच्याकडुन तुम्हाला सप्रेम भेट " तर मी मुळीच त्यांची श्रध्दा भंजित करायला गेलो नसतो .
हे माझ्या नजरेतनं सुटलं. त्याबद्दल क्षमस्व. २.
अवांतरः शंकराचार्यांनी केवळ नास्तिकच नव्हे तर अन्य सार्‍याच सांप्रदायिक मतांचे उदाहरणार्थ शाक्त , गाणपत्य, सौर , अघोर इत्यादींचे मत खण्डन केले होते त्या बद्दल तुमचे काय मत आहे ? असे करणे योग आहे की अयोग्य ?
खंडनमंडन मतांचं होतं. त्याकरिता समान पातळीचे विद्वान लागतात. अशा जाणत्यांत रीतसर वादविवाद होतात. तुम्ही जाणते आहात परंतु ते दोघे नाहीत. ३.
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी अतीव तिटकारा आहे .
मी कट्टर सनातनी असल्याने मला धर्माचा बाजार मांडणार्‍यांविषयी आजिबात तिटकारा नाही. सनातन धर्म सांभाळून हवा तेव्हढा बाजार मांडा. काळूगोरीचा आगम (=अॅप्रोच) चुकीचा आहे. प्रस्तुत प्रसंगातनं त्याची दुरुस्ती (=करेक्शन) झालेलं दिसंत नाही. दुरुस्ती तुमच्यासारख्या जाणकारांनी करावी. अशी अपेक्षा मी बाळगावी का, हा वेगळा प्रश्न आहे. ४.
भीमाशंकरच्या मंदिरात भर गाभार्‍यात " पावती फाडली तरच शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायला मिळेल" असे म्हणले होते , घृष्णेश्वरला " मोबाईल मंदिरात नेता येणार नाही , बाहेरच ठेवावा लागेल त्यासाठी १० रुपये द्यावे लागतील " असे म्हणले होते. अन्य एका आश्रमात " तुम्ही मोठ्ठे आहात , मोठ्ठी पावती फाडा " असे सुचक विधान केल्यावर बायकोने झक मारत १००० ची पावती केलेली ते पाहुन माझी काय अवस्था झालेली हे मी शब्दात सांगु शकत नाही. "
हा बाजार नव्हे. ही दरोडेखोरी आहे. ५.
आपल्या गणेश मंडळाची मोठ्ठी परंपरा आहे , १०००० ची ( अक्षरी दहा हजार . नो जोकिंग ) पावती फाडा" असे गल्लीतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्याने मला सल्ला दिला होता , माझे डोळेच फिरले होते , १०००० आर यु किडींग मी ? अपार्टमेंट मधील सार्वजनिकचे लोक वट्ट १००० वसुल करतात तेच जीवावर येते पण तिथे रहायचे असल्यामुळे झक मारत द्यावे लागते !
अशा वेळेस गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा आग्रह धरावा म्हणून सुचवेन. मी जे पैसे देतोय त्याचा अध्यात्मिक कारणासाठीच विनियोग व्हायला हवा, हे ठामपणे मांडता यायला हवं. कदाचित तुम्ही तसं करीत असालही. ६.
" स च वैदिको धर्मः | सःच उपनिषदत्परः | इदानिम् तत्सर्वंम् शिथीलायते || "
कर्तव्याची जाण वगळता बाकी सर्व शिथिल पडलेलं खपून जावं. असो. पश्चातबुद्धीने सांगतो की, मी तुमच्या जागी असतो तर सरळ गीता नाकारली असती. म्हणालो असतो की गीता ही एका थोर क्षत्रियाने दुसऱ्या महापराक्रमी क्षत्रियास भर रणांगणात सांगितलेली आहे. मी क्षत्रिय नाही व मी थोरही नाही. सध्या युद्ध चालू नाही व मी किंकर्तव्यविमूढही नाही. सबब गीता मला लागू पडंत नाही. हे सांगितल्यावर पुढे म्हणालो असतो की : "I don't want to shake your faith, but you need to introspect a bit. Why you are doing this seva? Is this your sadhana? If yes, how can it be performed more effectively? If this isn't your sadhana, perhaps this is the time you move onto another type of seva/sadhana! I wish you would discuss these points with other seekers. Stick to the one who gives you a satisfactory answer." आ.न., -गा.पै.

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 11:14
अध्यात्मिक गोष्टींमध्ये खासकरून कुठला श्लोक काय सांगतो आणि कोण त्याचा काय अर्थ काढतो यात अजून तरी फार रस नसल्याने लेख कसा झाला वगैरे लिहू शकत नाही, पण लेख "Casual Racism" ने भरलेला आहे हे मात्र सतत दिसत राहिले! Denial हा Casual Racism चा आधारच असतो तो शेवटी टीप म्हणून दिलेला दिसला. "३) आपल्याकडे विठ्ठलाला काळ्या म्हणले जाते!" माफ करा पण विठ्ठलाला असे संबोधून बोलताना मी ऐकलेले नाही, कदाचित तसे लोक भेटले नसतील. पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का) तसेच एखाद्याला 'माकड' असे म्हणून हनुमानाची उपमा देत होतो असे सांगता येईल का? अर्थात हा संपूर्ण लेख लाल रंगावर असल्याने काळा रंग विनोदनिर्मितीला वापरण्यात गैर वाटले नसावे. असो हा संपूर्ण प्रतिसाद तसा वरच्या चर्चेला अवांतरच आहे पण वाटले म्हणून लिहिले. img

In reply to by गणामास्तर

माहितगार 21/05/2018 - 20:38
@ गणामास्तर, आपण खरेच मास्तर आहात का ? (हा व्यक्तिलक्ष्य तर्क दोष आहे; म्हणजे मुद्दा सोडून मांडणी करणार्‍या व्यक्तिवर घसरणे- कोण कोणाचा डुआयडी आहे हे मोजण्यात हकनाक डोके लावणे म्हणजे विचाराला विचाराने उत्तर देण्यात कमी पडणे होय) . मी तसा सरळ सरळ उघडपणे डु आय डी स्वातंत्र्याचा तात्विक समर्थक आहे त्या संदर्भाने माझा धागा लेख / चर्चा मागे येऊन गेली असावी ; त्यामुळे डू आय डी असण्यात नैतिक दृष्ट्या गैर काही नाही . पण जे डु आय डि आपले नाही ते स्विकारण्याने माहित नसलेली अनावश्यक कायदेशीर जोखीम वाढू शकते तशी ती वाढू नये म्हणून शब्द बंबाळ हे माझे डु आय डी नाही हे म्हणण्याची औपचारीकता पूर्ण करतो ) आता आपण खरेच मास्तर असता तर -म्हणजे आपण मराठीचे तरी मास्तर नसणार असा विश्वास होतोय - शब्द बंबाळ आणि माझ्या लेखनात महत्वपूर्ण फरक चटकन कळला असता . दुसरे मी आधीच टोपण नावाने वावरतो, कठोर चिकित्सा केल्या तरी त्या सहसा मिपा धोरणात बसत असल्यामुळे माझे सदस्य खाते जाईल मग म्हणून अजून एक हवे असा काही प्रकार नाही. सगळ्या दिशांच्या निसटत्या बाजू मांडायला सहसा हा एक आयडि मला पूरला आहे. मिपा मालक आणि संपादका शपथ खरे सांगतो :) मला एक डु आयडि तात्विक कारणाने हवा आहे, कारण मी डु आयडी ंचा समर्थक आहे . मी डु आयडि समर्थनाचा धागा काढला तेव्हा डु आय डी काढण्याचा प्रयत्न नेमक्या त्या वेळी मिपा तांत्रिक अडचणीत आल्याने फसला होता. :) मिपाच्या तांत्रिक अडचणी कमी होणे गरजेचे आहे हे ह्या निमीत्ताने नमुद करावेसे वाटते. साधा डु आय डी काढणे डु आयडीच्या तात्विक समर्थकांनाही जमू नये हे बरोबर नव्हे :))

In reply to by माहितगार

गणामास्तर 22/05/2018 - 12:36
वेळेअभावी पूर्ण प्रतिसाद वाचू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. सुलभ मराठीत दोन वाक्यात सार सांगितलेत तर कृपा होईल.

In reply to by अभ्या..

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ मला वाटतंय की माहीतगारांनी सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर घेतला आहे , वल्ल्या ची खेचुन झाली , माझी उलटतपासणी झाली , मास्तर ची परीक्षा झाली , आता तुझा नंबर आहे अभ्या =)))) ( @माहीतगार , हलके घ्या , टेक इट लाईटली ;) )

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 22/05/2018 - 21:18
पहिली गोष्ट अभ्यारावांना (त्यांच्यासाठी सध्या आपल्याकडे काय नाय) तसे रेंज मध्ये चटकन येत नाहीत -रच्याकने असतात-, आताही बाहेर दिसताहेत आणि या पेक्षा रोचक विषय तुम्हाला व्यनितून विचारायचा आहे.
...सनावृता ग्रुप हिट लिस्ट वर
सनावृता काय असते ? परंपरावादी म्हणत असाल तर एक प्रतिसाद सोडला तर बाकी प्रतिसादात मीच परंपरावादी मोडांना ऑन ऑफ करत होतो आणि शब्दबंबाळांनी छिद्रान्वेषण केले नसते तर तुमच्यासगट परंपरावादी गट चक्क 'थोडासा पुरोगामी हो जाय' चे गाणे गात होता. ) गापै मात्र परंपरा बाळगून राहीले .

In reply to by गणामास्तर

माहितगार 22/05/2018 - 18:13
ट्विटर वापरुया! दोनच शब्दात झाले, दुसरे वाक्य कुठून आणू ?, म्हणजे म्हणता येईल झाली ब्वॉ गणामास्तरांची इच्छा पूर्ण !!

In reply to by शब्दबम्बाळ

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार ! त्यामुळे पास !

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 21:06
@ मार्कस , शब्द बंबाळ हे माझे खाते नाही, पण तुम्ही पण गा.पैं सारखे चुकत अथवा गणा मास्तरांसारखे मुकत ते माझे डु आयडि खाते समजून शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत ? मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे. ( खरा डिसक्लेमर : शब्द बंबाळ माझे खाते नाही .)

In reply to by माहितगार

शब्द बंबाळच्या छिद्रान्वेषणाला उत्तर का नाही देत
>>>> त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ? समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही . मागे एकदा अशाच चर्चेत मी उत्तर , संदर्भासहित अभंग दिल्यावर सरते शेवटी "तुम्ही स्वतःला ह्या संतांच्या लेव्हलचे समजता ककाय?" असा प्रतिप्रश्न आला ! आता बोला ! ह्यांना म्हणजे उत्तर नाही दिले तर तुम्ही चुकीचे , अन उत्तर दिले तरीही तुम्ही चुकीचेच ! मग कशाला वेळ वाया घालवा? ह्यांना ह्यांची घटपटा करु द्या , आपण अलिप्त राहु बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
मी तर मूळ मुद्द्याला धरूनच लेखन केले आहे.
तुमच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे दिली आहेत , अर्थात जिथे तुम्ही मुळ संस्कृत श्लोक अन त्याचा असा किंव्वा तसा अर्थ काढत येईल का अशी चर्चा सुरु केलीत तेव्हा मी थांबलो . आप्लयातील कोणीच पुर्णवेळ संशोधक नाही, केवळ आवड आहे , हौस आहे म्हणुन आपण महाभारत , गीता , वगैरे वाचतो. पुढे मागे कधी , रीटायर्ड झाल्यावर झोकुन देवुन संशोधन कराय्ला सुरुवात केली तर सविस्तर लिहिन किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 21/05/2018 - 21:58
तुम्ही सध्या हिरव्या देशात असल्याने तुम्हास मंडालेऐवजी ग्वाटेनामो बे मध्ये जायची जास्त संधी आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 21/05/2018 - 22:10
...किंव्वा मग मंडालेच्या तुरुंगात गेल्यावर :P
तुम्हाला रिटायरमेंटनंतर -जो जे वांछील तो ते लाहो- मंडालेचा प्रवास घडो ही दुत्त दुत्त शुभेच्छा . @ गणा मात्तर , मार्कस भाऊ डू आयडि फंडा स्विकारुन नाही राह्यले , त्यांना विश्वास देऊन बघा बरे जरासा .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 21/05/2018 - 22:47
खी खी खी (उगाचच!) तर महोदय तुमच्या दोन्ही प्रतिसादांवर एकत्रित लिहितो.
आता माहीत असलेले काही अभंग लिहुन तुम्हाला उत्तर दिले असते पण कशाला उगाच उपद्व्याप करा , तुम्हाला मुळ मुद्द्याशी घेणे देणेच नाहीये , नुसता छिद्रान्वेषी पणा करायचाय मग कितीही संदर्भ दिले तरी कमीच पडणार !
एक तर मी अभंगांचे संदर्भ मागितले नाहीत, त्याशिवाय मराठी नीट वाचले असते तर माझे वाक्य दिसले असते जिथे मी विठ्ठलाला कुठेतरी 'तसे' म्हटले असेल असे गृहीत धरून "पण तरीही या नियमाने "बटू" हा विष्णूचा अवतार होता म्हणून प्रत्येक उंचीने कमी असलेल्या माणसाला तोंडावर "ए बटू/बुटक्या" अशी हाक मारणे योग्य होते का?(किंवा विनोदनिर्मितीला साहाय्य करते का)" हा प्रश्न विचारलेला दिसला असता. याशिवाय मला नुसता छिद्रान्वेषीपणा करायचा आहे हा निष्कर्ष आपण कोणती विद्वत्ता वापरून काढलात? मला काय करायचं आहे ते मी ठरवू शकतो आपण तिथेही लाल रंग ओतण्याची गरज वाटत नाही.
समजा मी शोधुन २ ४ अभंग दाखवले की ज्यात साधु संतांनी देवाला देखील काळ्या म्हणले आहे तरी ह्या लोकांचे समधान होणार नाही
ह्या लोकांचे म्हणजे कोणाचे हो? हा आयडी एकवचनी आहे हे तुम्हाला कळत असेल अशी अपेक्षा आहे. इथे देखील जनरलायझेशन करून हे असले प्रश्न विचारणारे लोक कसे दुत्त असतात हे सिद्ध करायचे आहे का? :P तुमच्या लेखात काळ्या बिथरला, काळ्याचा राग अनावर झाला अशा पद्धतीची वाक्य आहेत कि नाहीत? ती वाक्य एखाद्याची रंगावरून खिल्ली उडवायला वापरली आहेत कि नाहीत असा सरळ सोप्पा मुद्दा आहे माझा! तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय? आता तुमचा मुख्य मुद्दा किंवा आक्षेप म्हणूया
त्यांना मुळ मुद्द्याशी अर्थात इस्कॉनवाल्यांनी मांडलेल्या धर्माच्या बाजाराशी घेणे देणे नाही मग कशाला त्यांच्याशी बोलत वेळ घालवा ?
इस्कॉन वाले व्यापाराचं करतात आणि त्यावर मला काही आक्षेप असावा असे मला वाटत नाही. ते जबरदस्तीने पुस्तके माथी मारत नाहीत किंवा प्रसाद विकत घ्याच म्हणून सांगत नाहीत. ज्याला इच्छा आहे त्याने ते करावे! आणि तुम्ही केलेल्या वरच्या संभाषणातून त्यांचा व्यावर बंद झाला कि सनातन का आणि कुठला धर्म त्याबद्दल समोरच्याच्या शंका दूर झाल्या? फक्त #मीचीलाल हाच उद्देश असेल तर तो मात्र सफल झाला असेल. मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो पण स्वतः वरून गाडी दुसऱ्याच्या रंग/रूपावर आली होती म्हणून प्रतिसाद दिला. असो, चालू देत...

In reply to by शब्दबम्बाळ

नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे ! सदर व्यक्ती मी काहीही खुस्पट काढले नसताना मला चावायला येते , एक तद्दन बोगस पुस्तक धर्माच्या नावाखाली माझ्या गळ्यात मारु पहाते , शिवाय ते विकत घेतले नाही तर पुढच्या जन्मी कुत्रा मांजर होशील असे धार्मिक दहशतवाद पसरवते ( टिपिकल पुजा घातली नाही तर तुमची बोट बुडेल टाईप ), इतक्या सार्‍या गोष्टी सोडुन तुम्हाला त्याला काळ्या का म्हणलो हे जर दिसत असेल तर त्याला छिद्रान्वेषीपणा च म्हणावे लागेल . असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही ! सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती उगाच अतिसहिष्णुता दाखुन धार्मिक दहशतवाद्यांना लादेनजीं म्हणणार्‍यांच्या संप्रदायातील मी नाही .
तिथेही "मी" काही चुकीचं बोललो नाही हे दाखवायला कशाला अभंग आणि श्लोकांचा आधार शोधत फिरताय आणि विठुरायाला मध्ये आणताय?
कारण त्यात काही चुकीचे नाहीयेच , असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे ! तुकोबांनी मंबाजी सालोमालो सारख्या व्यापार्‍यांना कसले झोडपुन काढले आहे हे मी दाखवायची गरज नाही ! तुका म्हणे त्यांचे । पाप नाही ताडणाचे ॥
मी देखील अशा लालेलाल व्यक्तींपासून लांबच राहतो त्यांना त्यांची घटपटा करु देतो
अत्यंत योग्य निर्णय ! अभिनंदन आणि शुभेच्छा !

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 22/05/2018 - 04:07
असल्या धर्माच्या व्यापार्‍यांना कसेही करुन झोडपुन काढावे
सत्य वचन.... त्याबरोबरच जाहिरातबाजी करून आरोग्याला अहितकर पिझाकोकादि खाद्यपदार्थांची चटक लोकांना - विशषतः लहान मुलांना लावणारे, खरी गरज नसतानाही बायपास वा तत्सम सर्जर्‍या करणारे आणि जन्मभर औषधांचे झेंगट मागे लावून देणारे, फळे भाज्या वगैरेंना विषारी रंग, फवारे मारणारे, निरमा वगैरेंपासून दूध बनवून विकणारे, फुकट आहे असे भासवून वाट्सपादी व्यसनांच्या जाळ्यात करोडो लोकांना ओढणारे, अमूक डे तमूक डे असले नवनवीन प्रकार प्रसृत करून गिफ्टा खपवणारे आणि असे नाना क्षेत्रात नानाविध उपद्व्याप करणारे .... कुणा कुणाला झोडपुन काढायचे, प्रत्येक व्यक्तीला 'नाना पाटेकर' बनावे लागेल. तरी आपल्याला जमेल तेवढे करावे हेही खरे. .

In reply to by प्रसाद गोडबोले

शब्दबम्बाळ 24/05/2018 - 00:52
मला इथे प्रतिसाद द्यायचा नव्हता पण ते छिद्रान्वेषण वाचून वाचून म्हटलं जरा लिहुयाच! माझे सविस्तर मत मी इथे एक धागा काढून दिले आहे.
नुकतीच NDTV वर Are Indians racist नावाची डिबेट पाहिली आहे , तस्मात छिद्रान्वेषीपणा करणार्‍या लोकांचा समुह कोणता हे मी ओळखुन आहे !
अभिनंदन! एक डिबेट पाहून अख्खा समूह ओळखलंत कि तुम्ही, मस्तच! पुढचा प्रतिसाद लिहिण्याआधी काही गोष्टी नमूद करतो. १. माझी प्रतिक्रिया लेखावर होती, त्यातल्या वाक्यांवर होती. लेखकावर मी आक्षेप घेतला नव्हता. पण तरीही तुम्ही प्रतिसाद देताना "वैयक्तिक टिप्पणीवरून" सुरुवात केली. आणि माझ्यावर तशाच टिप्पण्या पुढच्या प्रतिसादात सुरु ठेवल्यात! त्याने मला काही फरक पडत नसला तरी चर्चेचे बेसिक नियम आपल्याला कितपत माहित आहेत जा प्रश्न पडला. (समोरच्याचे जनरलायझेशन करणे हाच उद्देश असला तर मग असो) २. आधीच्या प्रतिसादांमध्ये तुम्ही विठ्ठलाला काळ्या म्हणतात आणि म्हणून कोणाला काळ्या म्हणणे गैर नाही अशा अर्थाने समर्थन करत होतात. मात्र या प्रतिसादात
असल्या धार्मिक दहशतवाद्यांची खिल्ली उडवणे काहीच चुकीचे नाही !
असे म्हणालात. म्हणजे किमान तुम्ही खिल्ली उडवण्यासाठी शब्दरचनेचा वापर केलात हे तरी मान्य आहे म्हणायचं! त्यापुढे जाऊन तुम्ही म्हणता
सदर व्यक्ती वट्ट गोराकुट्ट असता तरीही त्याला काहीना काही टोपण नाव देवुन खिल्ली उडवलीच असती
म्हणजेच तो गोरा असता तर त्याच्या रंगाचा वापर करून खिल्ली उडवण्याऐवजी इतर काही टोपण नाव देऊन खिल्ली उडवावी लागली असती असेच का? तसे असेल तर हेच माझ्या आक्षेपाचे मूळ कारण होते हे कदाचित तुम्ही समजू शकाल. एखाद्याला जर "काळ्याचा राग अनावर झाला" असे म्हटले कि त्याची खिल्ली उडवल्यासारखी होते मग ते तसे लिहायलाच पाहिजे का? बाकी इस्कॉनवाल्याची आणि लादेनची तुलना, वगैरे तर म्हणजे काय बोलणार! :D

उपयोजक 22/05/2018 - 00:15
इस्काॅन की सच्चाई जानिए ===================== दुनिया में सिर्फ हिन्दू ही बेबकूफ बनाए जाते हैं और सताए भी जाते है । दुर्भाग्य से इनका रहने का एक ही ठिकाना है भारत । और वो भी मुसलमान , ईसाई , कम्युनिस्ट और सेक्युलर हिन्दू के कब्जे में है । शुद्ध हिन्दू जो आर्य है और सामान्य हिन्दू सभी दुःखी है । देखिए अमेरिका हिन्दुओं को कैसे बेबकूफ बनाकर लूट रहा है । यह लेख आपकी आँखें खोल देंगी । कृपया हिन्दुओं के हित में इसे शेयर करें ॥ ISKCON का अर्थ है :---- International Society of Krishna Consiousness । एक अमेरिकन संस्था है जिसने अनेक देश मे कृष्ण भगवान के मंदिर खोले हुए हैं और ये मंदिर अमेरिका की कमाई के सबसे बड़े साधन है क्योंकि इन मंदिरों पर इनकम टैक्स भी नही है ! ये संस्था लोगों की अंधभक्ति का फ़ायदा उठाकर खरबों डॉलर इन मंदिरों में आनेवाले चढ़ावे के माध्यम से अमेरिका ट्रान्सफर कर देती है और दुर्भाग्य से इस लुटेरी ISKCON संस्था के सबसे ज्यादा मंदिर भारत मे हैं ! आपको जानकर आष्चर्य होगा कि अमेरिका की कोलगेट कंपनी एक साल मे जितना जितना शुद्ध लाभ अमेरिका भेजती है उससे 3 गुना ज्यादा अकेले बैंगलोर का ISKCON मंदिर भारत का पैसा अमेरिका भेज देता है ! बैंगलोर से बड़ा मंदिर दिल्ली मे है और दिल्ली से बड़ा मंदिर मुंबई मे है और उससे भी बड़ा मंदिर मथुरा मे हो गया है भगवान कृष्ण की छाती पर और वहां धुआंधार चढ़ावा आता है ! कृपया ISKCON और इस तरह की सभी लुटेरी संस्थाओं का प्रबल विरोध करके देश को लुटने से बचाने मे अपना अमूल्य सहयोग दें ! मन्दिरों मे दान देने वाले हिन्दू भाई बहन सुप्रीम कोर्ट की ये न्यूज़ पढ़ें...आप सोचते हैं कि मन्दिरों मे दिया हुआ दान, पैसा, सोना इत्यादि हिन्दू धर्म के उत्थान के लिए काम आ रहा है और आपको पुन्य मिल रहा है तो आप निश्चित ही बड़े भोले हैं ! कर्नाटक सरकार के मंदिर एवं पर्यटन विभाग (राजस्व) द्वारा प्राप्त जानकारी के अनुसार 1997 से 2002 तक पांच साल मे कर्नाटक Congress सरकार को राज्य मे स्थित मंदिरों से चढ़ावे मे 391 करोड़ की रकम प्राप्त हुई, जिसे निम्न मदों मे खर्च किया गया : मुस्लिम मदरसा उत्थान एवं हज मक्का मदिना सब्सिडी, विमान टिकट - 180 करोड़ (यानि 46%) ईसाई चर्च को अनुदान (To convert poor Hindus into Christian) - 44 करोड़ (यानि 11.2%) मंदिर खर्च एवं रखरखाव - 84 करोड़ (यानि 21.4%) अन्य - 83 करोड़ (यानि 21.2%) ये तो सिर्फ एक राज्य का हिसाब है, हर रोज हजारों करोड़ों रुपया / सोना दान होता है और ये सब हिन्दुओं को पता ही नही चल पता है ! भगवद गीता मे भगवान ने बताया है कि दान देते वक्त अपने विवेक और बुद्धि से दान दें, ताकि वह समाज/देश की भलाई मे इस्तेमाल हो, नही तो दानी पाप का भागीदार है ! हिन्दुओं के पैसों से, हिन्दुओं के ही विनाश का षड़यंत्र ६० साल से चल रहा है और यह सच्चाई हिन्दुओं को पता ही नही...!! कृपया अधिक से अधिक शेयर करें ताकि लोग जागरूक हो सकें ।

स्वधर्म 24/05/2018 - 16:11
लेख वाचला. नेमकं काय खटकलं? कसा धंदा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न अाहे. दिलेल्या पैशाला डोनेशन म्हणावे का किंमत हे विकणारा स्वत:च्या मर्जीने ठरवतो. तुंम्हाला या दुकानात पटलं नाही, तर दुसर्या दुकानात घ्या.

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 17:02
...नेमकं काय खटकलं?..
माझ्या अंदाजाने १) प्रसार करणार्‍या व्यक्ती आणि प्रसारीत केला जाणारा ग्रंथ धागा लेखकाच्या विश्वासाशी संबंधीत असल्यामुळे प्रसारीत करणार्‍या व्यक्तीचे आणि ग्रंथातील माहिती किमान दर्जास प्रात्प असावी असा धागा लेखकाचा आग्रह दिसतो. २) विकल्या प्रसारीत केल्या जात असलेल्या ग्रंथातील अनुवादात त्रुटी / दिशाभूल असल्याचा आणि असे त्रुटीयुक्त साहित्य प्रसारित होऊ नये असा धागा लेखकाचा विश्वास असणे . ३) अशा तर्‍हेचे व्यावसायिकरणाबद्दल (जे कदाचित फसवणूकीच्या जवळ पोहोचते) सदर धागा लेखक साशंकीत असणे . डोनेशन हे सहसा व्हॉलुंटरी असते , डोनेशनचे कंपल्शन करणे धागा लेखकास खटकले असावे . ( डिसक्लेमर : मी धागा लेखक नाही )

In reply to by स्वधर्म

माहितगार 24/05/2018 - 19:30
होय, धागालेखावरुन प्रथमदर्शनी किमान विश्वासाचा स्तर अधिक स्पष्ट पणे दृष्य वाटला (शेवटी कयासच), स्तराची लेव्हल श्रद्धेची आहे का हे धागा लेखकाने सांगणे श्रेयस्कर असावे.

In reply to by माहितगार

येस. तीनही मुद्द्यांना संपुर्ण अनुमोदन ! पण त्यातही विशेषकरुन शेवटचा मुदा जास्त महत्वाचा ! सदर प्रचारक व्यक्तीने डोनेशन देण्याविषयी सक्ती केली नसती तर कदाचित पुढील संवाद झालाच नसता ! बाकी विस्वास अन श्रध्दा ह्या शब्दच्छलात मला पडाय्चहे नाही , ज्याला जे मानयचे आहे ते माना , ज्यावर विश्वास ठेवाय्चाय , ज्यावर श्रध्दा ठेवाय्ची आहे ते ठेवा. स्वतंत्र देश आहे , फर्स्ट अमेन्डमेन्ट आहे ! माझी कशालाच हरकत नाही ! पण "जशी आहे तशी " हा असला टॅग लाऊन तुम्ही स्वतःचे मार्केटिंग करत असाल तर " ते तसे नाहीयेच , मुळ संस्कृत श्लोक तसे त्या अर्थाचे नाहीयेत , शंकराचार्यांचे भाष्य , ज्ञानेश्वरी , गीतारहस्य काहीच त्या अर्थाचे नाहीये , तुम्ही केवळ तुमच्या बिजनेस मॉडेलला सोयीस्कर अर्थ लाऊन धंदा करत आहात " हे दाखवुन देणे मला महत्वाचे वाटते ! आधीही मला अन्य धर्माच्या लोकांनी "त्यांचाच धर्म कसा श्रेष्ठ" हे प्रतिपादन करणारे ग्रंथ दिले आहेत , पण कोणीही डोनेशनची सक्ती केली नाही की " आम्ही म्हणतो हेच खरे" असा अविर्भाव दाखवलेला नाही त्यामुळे त्यांच्याशी माझा वादविवाद झाला नाही :)
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .

प्रश्नोत्तरे

मार्मिक गोडसे ·

एस 09/05/2018 - 15:41
१. होय. २. छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ च्या प्रवेशिकांबाबत असंख्य तांत्रिक अडचणी आल्या. त्या वेळेत दूर करू शकलो नाही याबद्दल सासंतर्फे खेद व्यक्त करतो. ज्या सदस्यांनी पाठवलेल्या प्रतिमा दिसत नाहीत किंवा ऍक्सेस करता येत नाहीत अशांना पुनरेकवार प्रवेशिका साहित्य संपादक यांना व्यनिने पाठवाव्यात आणि प्रतिमा सर्वांना दिसतील (पब्लिक ऍक्सेस दिलेला असेल) याची खातरी करून व्यनिमध्ये एम्बेड करून पाठवावी अशी विनंती. (आपण नेहमी प्रतिसादात किंवा धाग्यात प्रतिमा एम्बेड करतो तशा पद्धतीने). तसे व्यनि सर्वांना लवकरच पाठवू. आता मतदान घेण्यात अर्थ नाही; पण सर्व प्रवेशिका सदस्यांच्या नावाने एकत्र प्रकाशित करू असे विचाराधीन आहे.

सध्या ज्या सदस्यांच्या प्रतिमा दिसत आहेत,त्या प्रकाशित करा. ज्यांच्या प्रतिमा दिसत नाही, ते प्रतिसादात प्रकाशित करतील. असेही मतदान होणार नसल्याने त्यात अडचण येणार नाही.

एस 09/05/2018 - 15:41
१. होय. २. छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ च्या प्रवेशिकांबाबत असंख्य तांत्रिक अडचणी आल्या. त्या वेळेत दूर करू शकलो नाही याबद्दल सासंतर्फे खेद व्यक्त करतो. ज्या सदस्यांनी पाठवलेल्या प्रतिमा दिसत नाहीत किंवा ऍक्सेस करता येत नाहीत अशांना पुनरेकवार प्रवेशिका साहित्य संपादक यांना व्यनिने पाठवाव्यात आणि प्रतिमा सर्वांना दिसतील (पब्लिक ऍक्सेस दिलेला असेल) याची खातरी करून व्यनिमध्ये एम्बेड करून पाठवावी अशी विनंती. (आपण नेहमी प्रतिसादात किंवा धाग्यात प्रतिमा एम्बेड करतो तशा पद्धतीने). तसे व्यनि सर्वांना लवकरच पाठवू. आता मतदान घेण्यात अर्थ नाही; पण सर्व प्रवेशिका सदस्यांच्या नावाने एकत्र प्रकाशित करू असे विचाराधीन आहे.

सध्या ज्या सदस्यांच्या प्रतिमा दिसत आहेत,त्या प्रकाशित करा. ज्यांच्या प्रतिमा दिसत नाही, ते प्रतिसादात प्रकाशित करतील. असेही मतदान होणार नसल्याने त्यात अडचण येणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपावर लेखन करण्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत. मला प्रश्न विचारायचे असल्याने मी, प्रश्नोत्तरे हा पर्याय निवडला असता खालील प्रमाणे मेसेज येतो. You are not authorized to access this page. हा मेसेज फक्त मलाच दिसतो की इतरही मिपा सदस्यांना येतो? का ठरावीक सदस्यांसाठीच ही सुविधा आहे? गेल्या वर्षी डिसेंबर अखेरीस फुड फोटोग्राफीसाठी मीपा स्पर्धा आयोजकांनी प्रवेशिका मागितल्या होत्या. चार महिने होऊन गेले अद्याप फूड फोटोग्राफी स्पर्धेचे फोटो प्रदर्शित केले गेले नाही. स्पर्धा आयोजकांना स्पर्धेच्या धाग्यावर अधून मधून ह्याबद्दल विचारणा केली ,तरी अद्याप खुलासा केला गेला नाही.