मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता

श्रीरंग_जोशी ·

गॅरी ट्रुमन 23/01/2018 - 11:55
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे कट्ट्याला येऊ शकणार नाही. वृत्तांत आणि फोटोची वाट बघत आहे.

गवि 23/01/2018 - 12:26
लॉंग वीकेंडमधला बरोबर मधला दिवस धरल्यास अशा कट्टयाला कितपत उपस्थिती लाभेल याबद्दल शंका येते. भारतीय जनताही वीकेंड लाइफबाबत जागृत होतेय श्रीरंगअण्णा. ;-)

श्रीरंगजी, कट्टा पुढील शनिवारी करता येईल का? अनेक मिपाकर येऊ शकत नाहीयेत 27 तारखेला. मी मुंबईमध्ये असते. या शनिवारी नाही जमणार. पण पुढील शनिवारी ठरवलत तर नक्की प्रयत्न करेन.

In reply to by ज्योति अळवणी

टर्मीनेटर 24/01/2018 - 12:57
सहमत...३१ तारखे पर्यंत केरळ दौरा असल्यामुळे मनापासून यायची इच्छा असूनही २७ तारखेला उपस्थित राहणे शक्य नाही...तारीख पुढची असेल तर नक्की येणार...

नाखु 24/01/2018 - 07:25
शनिवार न कर्त्याचा वार असल्याने येणे लै अवघड आहे पंताना भेटायची प्रबळ इच्छा असलेला नाखु

समीरसूर 24/01/2018 - 13:33
श्रीरंग साहेब, २७ जानेवारीला मी पूर्ण दिवस एका समारंभात ढेपेवाडा येथे असणार आहे; त्यामुळे या कट्ट्यास इच्छा असूनही येता येणार नाही. कट्ट्याला अनेक शुभेच्छा! वेळ मिळाल्यास घरी या; बर्‍याच वर्षांत भेट नाही. कट्टा पुढे ढकलला गेल्यास येण्याचा अवश्य प्रयत्न करीन. समीर

कंजूस 24/01/2018 - 13:35
पुण्यातले सकाळी ९-३ कट्टे रेल्वेमुळे जमु शकतात. संध्याकाळी आल्यास रात्री पावणे बाराची यात्रा स्पेशल पंढरपुर गाडीतून परत यावे लागते.

प्रतिक्रियांसाठी अन शुभेच्छांसाठी सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्याच्या २ दिवस आधी हा धागा टाकला. त्यामुळे प्रतिक्रियांवर उत्तरं देता आली नाहीत. आजच पहाटे मुंबईत पोचलो अन सकाळी पुण्यात पोचलो आहे. नेहमीप्रमाणेच अत्यंत मर्यादित रजा आहेत तसेच फार थोड्या दिवसांत बरेच काही साध्य करायचे आहे. याच कारणाने कट्ट्याची तारीख अधिक मंडळींच्या सोयीची निवडणे शक्य होत नाहीये. यासाठी आपला क्षमाप्रार्थी आहे. उद्या दुपारी ४ वाजता मी व जुइ चि. उमासह शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरील प्रांगणात पोहोचू. साडेसहापर्यंत थांबण्याची योजना आहे. कन्येने कंटाळा न केल्यास थोडे अधिक थांबू शकू. साडेतीन वर्षांपूर्वीच्या कट्ट्याला भेटलेल्या मिपास्नेह्यांच्या पुनर्भेटीसाठी अन अनेक इतर मिपास्नेह्यांच्या प्रथम भेटीसाठी उत्सुक आहोत. गेल्या खेपेप्रमाणे काही मिपावाचकही कट्ट्याला उपस्थित राहून दुधात साखर घालतील अशी आशा आहे.

चौथा कोनाडा 27/01/2018 - 10:09
या कट्ट्यात आमची संघटना सहभागी होऊ शकत नाही, वेळे अभावी. तथापी कट्ट्यास आमच्या संघटने तर्फे भरभरून शुभेच्छा ! - मिपा उर्वरित कट्टा करणी सेना

सर्वप्रथम मी कट्ट्याला उपस्थित असणार्‍यांची मी स्वतः खूप उशिरा पोचल्याबद्दल माफी मागतो. बहुधा मी ४:५० वाजता पोचलो. डॉ. सुहास म्हात्रे, कुमार१ व अभिजीत अवलिया यांना कट्ट्यात सामील झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थोडक्यात क्षणचित्रे - मी चि. उमा व माझ्या आईबरोबर कट्ट्याच्या स्थळी पोचलो तेव्हा डॉ. म्हात्रे व कुमार१ तिथे बर्‍याच वेळापासून उपस्थित होते असे दिसले. मी भेटताच उशिर झाल्याबदल त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या मिनिटालाच जुइ तिच्या वडिलांबरोबर कट्टास्थळी पोचली. त्यानंतर आम्ही थोडा वेळ ओळख करणे व जुजबी गप्पा करण्यात घालवला अन अभिजीत अवलिया यांचे आगमन झाले. क्रमशः ....

हेमंतकुमार 27/01/2018 - 20:16
माझा हा पहिलाच मिपा कट्टा. त्यामुळे आभासी जगातील काहीजणांना तरी प्रत्यक्षात पाहण्याची जाम उत्सुकता होती. ४.१० ला पोचलो. नजर सैरभैर. अद्याप कोणालाच पाहिलेले नाही, मग ओळखायचे तरी कसे? वाड्याच्या दाराशी एकजण उभे होते. त्यांच्याकडे पाहून कसेनुसे हसलो आणि भीतभित विचारले,"तुम्ही जोशी का?" पण निराशाच पदरी कारण त्यांनी फक्त नकारदर्शक मान हलवली. मग थोडी उंचावरील जागी उभे असलेल्यांवरून नजर फिरवू लागलो. मग एक 'सभ्य गृहस्थ' नजरेत भरले. का कोण जाणे पण एकदम आतून वाटले की हा 'आपला माणूस' आहे. मग हळूच जवळ गेलो अन त्यांचेकडे बोट दाखवत 'मिसळ पाव?' असे विचारले. आता मात्र नेम बसलेला होता! मंडळी, हे गृहस्थ म्हणचेच आपले आदरणीय आणि मित्रवत डॉ. सुहास म्हात्रे ! तर अशा या आनंददायी भेटीने शनिवारचा शनिवारवाडा कट्टा चालू झाला होता..…. (क्रमशः)

हेमंतकुमार 27/01/2018 - 21:34
पुढे चालू... आता मात्र एकदम जिवात जीव आला. आता दोन ऐवजी चार डोळे अन्य मिपाकरांची वाट पाहू लागले. दरम्यान आमचा ओळख कार्यक्रम सुरू झाला. आता हे ‘डॉ’ गृहस्थ म्हणजे माझ्यासारखेच वैद्यकीय डॉ. की पीएचडी धारक हे अद्याप कळायचे होते. मग जेव्हा कळले की आम्ही दोघेही पुण्याच्याच बी.जे. मेडिकल चे माजी विद्यार्थी आहोत तेव्हा झालेला आनंद काय सांगू ! मग ती ‘तुमची बॅच, आमची बॅच, कोणते हॉस्पिटल-युनिट, अजून कोणकोण वर्गातले...... असे मस्त स्मरणरंजन झाले. दरम्यान एकीकडे वाड्यावरील लोकांची झुंबड वाढत चाललेली. अहो, जोडून सुट्या आल्यावर होणारच ना. त्यात सेल्फीवाल्यांचा धुमाकूळ. मी जरी पुणेकर असलो तरी आज जवळजवळ वीस वर्षांनी वाड्यात शिरणार होतो. तसे एकदा शालेय जीवनात तिथल्या एक-दोन सहली झाल्यावर पुढे तिथे मुद्दामहून आत कशाला कोण जाईल? ...आणि मग आम्हा दोघांच्या गप्पा रंगात येत असतानाच श्रीरंगचे ‘सकुसप’ आगमन जाहले...... (आता फुडचे एक दोन प्रतिसाद अन्य कट्टेकरींचे येउद्यात की राव....)

श्रीरंग जोशी आणि कुमार१ यांनी कट्टावर्णन दिले आहेच, त्यात मी काही प्रकाशचित्रांची भर टाकतो...

 बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते ;)



 मिपाकर आणि श्रीरंग जोशी यांच्याबरोबर आलेले ज्येष्ठ कट्टेकरी



 लाईट अँड साऊंड शोसाठी बनवलेल्या प्रेक्षकसज्जातल्या खुर्च्यांत बसून गप्पा मारताना शनिवारवाड्याच्या परिसराचे घेतलेले एक चित्र



गवि 27/01/2018 - 22:32
कारने गोल फेरी मारली शनिवारवाड्याला. फारच कंजेस्टेड ठिकाण. फक्त एक जलद भेट घेऊन निघायची इच्छा होती पण पार्किंग सोडाच, थांबवणंही शक्य झालं नाही. मैलोगणती दूर पार्किंग करुन फॅमिलीला तंगदतोड़ करत आणणं कठीण होऊन बसलं. त्यामुळे नाइलाजाने शनिवारवाड्याला दुरूनच रामराम करावा लागला. उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती. पुढील कट्टयांना शुभेच्छा.

In reply to by गवि

.....किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती. ------ आमच्या डोंबोलीला कधी येताय? बस सिर्फ लोकल काही हय....

In reply to by मुक्त विहारि

गवि 28/01/2018 - 08:31
बस सिर्फ लोकल काही हय....
का ब्वॉ? स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना डोम्बोलीत प्रवेश बंद? ;-) अहो दोनतीनदा येऊन गेलोय तिथे स्ववाहनाने. जिथे वाहनतळ आहे आणि बसणं, खानपान, गप्पा अशा सोयी एकत्र मिळतील अशा जागा उपलब्ध असल्याचं आठवतं पण नावं आठवत नाहीत. अर्थात लोकलनेच येणें ही पूर्वअट असेल डोम्बोलीची तर मग अन्यत्र भेटूच. ;-)

In reply to by गवि

... डोम्बोलीत प्रवेश बंद?" असे नाही. पण केवळ गाडी ठेवायला जागा मिळाली नाही, म्हणून काम होवू शकले नाही, ही अडचण डोंबिवलीला तरी येवू शकत नाही. कारण लोकलचा पर्याय आहे.

In reply to by गवि

कंजूस 29/01/2018 - 07:01
लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर मळवलीला आहे) इथे दहापैकी नऊ गोष्टी आहेत. - पुणे ,मुंबईस मध्यवर्ती. - पार्कींग भरपूर - रिझॅाट एन्ट्री फी नाही - हॅाटेलात जागा भरपूर -मोठा ग्रुप असल्यास बाजुचा डाइनिंग हॅाल - फिरत फिरत गप्पा मारता येतात दोनचार गटांना - स्त्रिया ,मुले आल्यास त्यांनाही चालेल - रेल्वेनेही येता येते *( विमानतळ दूर आहे) *(कँटिनचा कान्ट्रॅक्टर बदलला की थोडा फरक पडतो मेन्यवर इतकंच)

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 29/01/2018 - 13:07
मुंबईकडून रेल्वे रिटन तिकिट रु१२०, २)बाहेरून खाद्य पदार्थ आणले तर ते कोणत्याच उपहारगृहात खाल्लेले चालत नाहीत परंतू इथे चहा कॅाफी, नाश्ता करून नंतर नदीवर जाऊन तिथे आणलेले डबे खाता येतील. शिवाय भरपूर झाडे असलेले आवार आणि बाकडी आहेत बसायला. ३) मळवली स्टेशनकडून चालत वीस मिनिटे लागतात. रेल्वे फाटकाकडून ओटो असतातच पण त्या मोठ्या रसत्याने फिरून जातात. ४) पुण्याकडचे लोणावळा लोकलने / कारने येऊ शकतात.

अर्थात, कट्याला किती मिपाकर आले हा मूद्दा फारच गौण. कधी-कधी मी एका मिपाकराबरोबर पण कट्टा केला आहे. माझा पहिला कट्टा दुबईत कुंदनशेख बरोबरच झाला होता आणि आम्ही दोघेच रात्रभर कट्टा साजरा करत होतो. असो, वृत्तांताच्या अपेक्षेत आम्ही सगळेच आहोत.

हेमंतकुमार 28/01/2018 - 15:25
....आता आम्ही वाड्यात शिरणार तेवढयात अभिजित अवलिया दाखल झाले. अशा प्रकारे आम्ही ५ मिपाकर आणि २ वाचक असे सप्तक पूर्ण झाले होते. 'हम पांच' म्हणजे डॉ. सुहास, श्रीरंग, जुई, अभिजित अ आणि मी . आणि हो! लहानग्या उमाला आम्ही 'भावी मिपाकर'च समजून घेतले. ☺ मग वाड्यात रांगेने प्रवेश, फेरफटका, इतिहासाची उजळणी, काही मिपाकरांच्या आठवणी आणि हास्यविनोद करत दोन तास आनंदात गेले. आता तेथील शिरस्त्याप्रमाणे बाहेर पडण्यासाठी च्या सूचक शिट्ट्या वाजू लागल्या. मग आमचे निरोपाचे हस्तांदोलन झाले आणि उत्साहित मनाने आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.

सर्वाना भेटून आनंद झाला. मी श्रीरंग ह्यांना ४:२० पर्यंत येतो असे सांगून ठेवले होते. आजकाल डिमेन्शिया झाल्यासारखी माझी अवस्था असल्याने मी शनिवारवाड्याच्या जवळ पोचल्यावर आत जायचे गेटच विसरलो आणि चुकून पुढे निघून गेलो. ह्या भागात सगळे वन वे असल्याने गावाला वळसा घालून परत गेट पर्यंत येण्यात १० मिनिटे गेली. अतृप्त आत्मा येतो येतो असे सांगून पण ६:१५ झाले तरी अवतरले नाहीत. वास्तविक आत्म्याला कुठेही एका क्षणात पोचता आले पाहिजे. पण असो. मजा आली.

In reply to by अभिजीत अवलिया

"अ.आंचे" दर्शन घ्यायला घरात एखादा सत्यनारायण ठेवायचा. कट्ट्या परी कट्टा पण होईल. स्वगत : ह्या सत्यनारायण कट्ट्याला मात्र जावेच लागेल.प्रसादाचा शिरा खाऊन खूप काळ लोटला.

चौथा कोनाडा 29/01/2018 - 10:37
छान सह-वृतांत !
बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते
:-) इथला ध्वनी-प्रकाशाचा खेळ पाच-सात वर्षांपुर्वी पाहिला होता. आवडला होता. आता बरा चाललाय का? फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?

हेमंतकुमार 29/01/2018 - 11:58
या वेळेस माझी एकाही मिपाकराची ओळख नव्हती त्यामुळे कट्टास्थळी पोचल्यावर जी अडचण जाणवली त्यातून मी कट्टा संयोजनासाठी काही सूचना करत आहे: १. ज्यांनी ‘नक्की येणार’ असे प्रतिसादात कळवले असते त्यांना संयोजकाने व्य नि तून आपला मोबाइल क्र कळवावा. म्हणजे प्रथम येणाऱ्यास खूप फायदा होतो. नाहीतर कोणास विचारायचे असा पेच पडतो. हे पसंत नसल्यास… २. संयोजकाने वेळेआधी 5 मि येऊन हातात ठळक दिसेल असे ‘मिपाकट्टा’ चे पत्रक ठेवावे. किंवा… ३. भेटीचे ठिकाण मोकळ्या सार्वजनिक जागेऐवजी रेस्तराँ ठेवावे म्हणजे काउंटर वर तशी सूचना देता येते. इतरांची मते / अनुभव जरूर लिहा

हेमंतकुमार 29/01/2018 - 12:01
फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?>> होय, हा फोटो त्यांनी काढला आहे. दुसरा फोटो श्रीरंग यांनी काढला आहे त्यात डॉ आहेत. तो येथे प्र करावा ही विनंती

जुइ 30/01/2018 - 04:39
कट्ट्याला शुभेच्छा देणार्‍या व कट्ट्यामध्ये सामिल होणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद. माझ्या फोनने काढलेले कट्टेकर्‍यांचे फोटोज.

In reply to by चामुंडराय

उजवीकडून डावीकडे - कुमार१, अभिजीत अवलिया, माझे सासरे, डॉ. सुहास म्हात्रे, मी (श्रीरंग_जोशी कडेवर कन्येला घेऊन), माझी आई.

In reply to by श्रीरंग_जोशी

चामुंडराय 30/01/2018 - 09:07
धन्यवाद श्रीरंग_जोशी. तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच. कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.

In reply to by श्रीरंग_जोशी

चामुंडराय 30/01/2018 - 09:07
धन्यवाद श्रीरंग_जोशी. तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच. कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.

चामुंडराय 30/01/2018 - 05:16
मिपाकर द्वि-चक्री, त्री-चक्री आणि चार-चक्री रथ दौडत कट्टास्थानी पोहोचले तर ! ज्या शनिवार वाड्यात "ध चा मा" ची कारस्थानं झाली त्या शनिवार वाड्यात एका मिपाकरास "कार-स्थान" मिळाले नाही हे वाचून मौज वाटली. या पुढे शनिवार वाड्यात कट्टा केल्यास "कार-पागा" ची सोया करावी लागेल असे दिसते. खादाडीचे फोटो नसल्याने जळजळ कमी झाली हे नमूद करतो.

गॅरी ट्रुमन 23/01/2018 - 11:55
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे कट्ट्याला येऊ शकणार नाही. वृत्तांत आणि फोटोची वाट बघत आहे.

गवि 23/01/2018 - 12:26
लॉंग वीकेंडमधला बरोबर मधला दिवस धरल्यास अशा कट्टयाला कितपत उपस्थिती लाभेल याबद्दल शंका येते. भारतीय जनताही वीकेंड लाइफबाबत जागृत होतेय श्रीरंगअण्णा. ;-)

श्रीरंगजी, कट्टा पुढील शनिवारी करता येईल का? अनेक मिपाकर येऊ शकत नाहीयेत 27 तारखेला. मी मुंबईमध्ये असते. या शनिवारी नाही जमणार. पण पुढील शनिवारी ठरवलत तर नक्की प्रयत्न करेन.

In reply to by ज्योति अळवणी

टर्मीनेटर 24/01/2018 - 12:57
सहमत...३१ तारखे पर्यंत केरळ दौरा असल्यामुळे मनापासून यायची इच्छा असूनही २७ तारखेला उपस्थित राहणे शक्य नाही...तारीख पुढची असेल तर नक्की येणार...

नाखु 24/01/2018 - 07:25
शनिवार न कर्त्याचा वार असल्याने येणे लै अवघड आहे पंताना भेटायची प्रबळ इच्छा असलेला नाखु

समीरसूर 24/01/2018 - 13:33
श्रीरंग साहेब, २७ जानेवारीला मी पूर्ण दिवस एका समारंभात ढेपेवाडा येथे असणार आहे; त्यामुळे या कट्ट्यास इच्छा असूनही येता येणार नाही. कट्ट्याला अनेक शुभेच्छा! वेळ मिळाल्यास घरी या; बर्‍याच वर्षांत भेट नाही. कट्टा पुढे ढकलला गेल्यास येण्याचा अवश्य प्रयत्न करीन. समीर

कंजूस 24/01/2018 - 13:35
पुण्यातले सकाळी ९-३ कट्टे रेल्वेमुळे जमु शकतात. संध्याकाळी आल्यास रात्री पावणे बाराची यात्रा स्पेशल पंढरपुर गाडीतून परत यावे लागते.

प्रतिक्रियांसाठी अन शुभेच्छांसाठी सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्याच्या २ दिवस आधी हा धागा टाकला. त्यामुळे प्रतिक्रियांवर उत्तरं देता आली नाहीत. आजच पहाटे मुंबईत पोचलो अन सकाळी पुण्यात पोचलो आहे. नेहमीप्रमाणेच अत्यंत मर्यादित रजा आहेत तसेच फार थोड्या दिवसांत बरेच काही साध्य करायचे आहे. याच कारणाने कट्ट्याची तारीख अधिक मंडळींच्या सोयीची निवडणे शक्य होत नाहीये. यासाठी आपला क्षमाप्रार्थी आहे. उद्या दुपारी ४ वाजता मी व जुइ चि. उमासह शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरील प्रांगणात पोहोचू. साडेसहापर्यंत थांबण्याची योजना आहे. कन्येने कंटाळा न केल्यास थोडे अधिक थांबू शकू. साडेतीन वर्षांपूर्वीच्या कट्ट्याला भेटलेल्या मिपास्नेह्यांच्या पुनर्भेटीसाठी अन अनेक इतर मिपास्नेह्यांच्या प्रथम भेटीसाठी उत्सुक आहोत. गेल्या खेपेप्रमाणे काही मिपावाचकही कट्ट्याला उपस्थित राहून दुधात साखर घालतील अशी आशा आहे.

चौथा कोनाडा 27/01/2018 - 10:09
या कट्ट्यात आमची संघटना सहभागी होऊ शकत नाही, वेळे अभावी. तथापी कट्ट्यास आमच्या संघटने तर्फे भरभरून शुभेच्छा ! - मिपा उर्वरित कट्टा करणी सेना

सर्वप्रथम मी कट्ट्याला उपस्थित असणार्‍यांची मी स्वतः खूप उशिरा पोचल्याबद्दल माफी मागतो. बहुधा मी ४:५० वाजता पोचलो. डॉ. सुहास म्हात्रे, कुमार१ व अभिजीत अवलिया यांना कट्ट्यात सामील झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थोडक्यात क्षणचित्रे - मी चि. उमा व माझ्या आईबरोबर कट्ट्याच्या स्थळी पोचलो तेव्हा डॉ. म्हात्रे व कुमार१ तिथे बर्‍याच वेळापासून उपस्थित होते असे दिसले. मी भेटताच उशिर झाल्याबदल त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या मिनिटालाच जुइ तिच्या वडिलांबरोबर कट्टास्थळी पोचली. त्यानंतर आम्ही थोडा वेळ ओळख करणे व जुजबी गप्पा करण्यात घालवला अन अभिजीत अवलिया यांचे आगमन झाले. क्रमशः ....

हेमंतकुमार 27/01/2018 - 20:16
माझा हा पहिलाच मिपा कट्टा. त्यामुळे आभासी जगातील काहीजणांना तरी प्रत्यक्षात पाहण्याची जाम उत्सुकता होती. ४.१० ला पोचलो. नजर सैरभैर. अद्याप कोणालाच पाहिलेले नाही, मग ओळखायचे तरी कसे? वाड्याच्या दाराशी एकजण उभे होते. त्यांच्याकडे पाहून कसेनुसे हसलो आणि भीतभित विचारले,"तुम्ही जोशी का?" पण निराशाच पदरी कारण त्यांनी फक्त नकारदर्शक मान हलवली. मग थोडी उंचावरील जागी उभे असलेल्यांवरून नजर फिरवू लागलो. मग एक 'सभ्य गृहस्थ' नजरेत भरले. का कोण जाणे पण एकदम आतून वाटले की हा 'आपला माणूस' आहे. मग हळूच जवळ गेलो अन त्यांचेकडे बोट दाखवत 'मिसळ पाव?' असे विचारले. आता मात्र नेम बसलेला होता! मंडळी, हे गृहस्थ म्हणचेच आपले आदरणीय आणि मित्रवत डॉ. सुहास म्हात्रे ! तर अशा या आनंददायी भेटीने शनिवारचा शनिवारवाडा कट्टा चालू झाला होता..…. (क्रमशः)

हेमंतकुमार 27/01/2018 - 21:34
पुढे चालू... आता मात्र एकदम जिवात जीव आला. आता दोन ऐवजी चार डोळे अन्य मिपाकरांची वाट पाहू लागले. दरम्यान आमचा ओळख कार्यक्रम सुरू झाला. आता हे ‘डॉ’ गृहस्थ म्हणजे माझ्यासारखेच वैद्यकीय डॉ. की पीएचडी धारक हे अद्याप कळायचे होते. मग जेव्हा कळले की आम्ही दोघेही पुण्याच्याच बी.जे. मेडिकल चे माजी विद्यार्थी आहोत तेव्हा झालेला आनंद काय सांगू ! मग ती ‘तुमची बॅच, आमची बॅच, कोणते हॉस्पिटल-युनिट, अजून कोणकोण वर्गातले...... असे मस्त स्मरणरंजन झाले. दरम्यान एकीकडे वाड्यावरील लोकांची झुंबड वाढत चाललेली. अहो, जोडून सुट्या आल्यावर होणारच ना. त्यात सेल्फीवाल्यांचा धुमाकूळ. मी जरी पुणेकर असलो तरी आज जवळजवळ वीस वर्षांनी वाड्यात शिरणार होतो. तसे एकदा शालेय जीवनात तिथल्या एक-दोन सहली झाल्यावर पुढे तिथे मुद्दामहून आत कशाला कोण जाईल? ...आणि मग आम्हा दोघांच्या गप्पा रंगात येत असतानाच श्रीरंगचे ‘सकुसप’ आगमन जाहले...... (आता फुडचे एक दोन प्रतिसाद अन्य कट्टेकरींचे येउद्यात की राव....)

श्रीरंग जोशी आणि कुमार१ यांनी कट्टावर्णन दिले आहेच, त्यात मी काही प्रकाशचित्रांची भर टाकतो...

 बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते ;)



 मिपाकर आणि श्रीरंग जोशी यांच्याबरोबर आलेले ज्येष्ठ कट्टेकरी



 लाईट अँड साऊंड शोसाठी बनवलेल्या प्रेक्षकसज्जातल्या खुर्च्यांत बसून गप्पा मारताना शनिवारवाड्याच्या परिसराचे घेतलेले एक चित्र



गवि 27/01/2018 - 22:32
कारने गोल फेरी मारली शनिवारवाड्याला. फारच कंजेस्टेड ठिकाण. फक्त एक जलद भेट घेऊन निघायची इच्छा होती पण पार्किंग सोडाच, थांबवणंही शक्य झालं नाही. मैलोगणती दूर पार्किंग करुन फॅमिलीला तंगदतोड़ करत आणणं कठीण होऊन बसलं. त्यामुळे नाइलाजाने शनिवारवाड्याला दुरूनच रामराम करावा लागला. उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती. पुढील कट्टयांना शुभेच्छा.

In reply to by गवि

.....किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती. ------ आमच्या डोंबोलीला कधी येताय? बस सिर्फ लोकल काही हय....

In reply to by मुक्त विहारि

गवि 28/01/2018 - 08:31
बस सिर्फ लोकल काही हय....
का ब्वॉ? स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना डोम्बोलीत प्रवेश बंद? ;-) अहो दोनतीनदा येऊन गेलोय तिथे स्ववाहनाने. जिथे वाहनतळ आहे आणि बसणं, खानपान, गप्पा अशा सोयी एकत्र मिळतील अशा जागा उपलब्ध असल्याचं आठवतं पण नावं आठवत नाहीत. अर्थात लोकलनेच येणें ही पूर्वअट असेल डोम्बोलीची तर मग अन्यत्र भेटूच. ;-)

In reply to by गवि

... डोम्बोलीत प्रवेश बंद?" असे नाही. पण केवळ गाडी ठेवायला जागा मिळाली नाही, म्हणून काम होवू शकले नाही, ही अडचण डोंबिवलीला तरी येवू शकत नाही. कारण लोकलचा पर्याय आहे.

In reply to by गवि

कंजूस 29/01/2018 - 07:01
लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर मळवलीला आहे) इथे दहापैकी नऊ गोष्टी आहेत. - पुणे ,मुंबईस मध्यवर्ती. - पार्कींग भरपूर - रिझॅाट एन्ट्री फी नाही - हॅाटेलात जागा भरपूर -मोठा ग्रुप असल्यास बाजुचा डाइनिंग हॅाल - फिरत फिरत गप्पा मारता येतात दोनचार गटांना - स्त्रिया ,मुले आल्यास त्यांनाही चालेल - रेल्वेनेही येता येते *( विमानतळ दूर आहे) *(कँटिनचा कान्ट्रॅक्टर बदलला की थोडा फरक पडतो मेन्यवर इतकंच)

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 29/01/2018 - 13:07
मुंबईकडून रेल्वे रिटन तिकिट रु१२०, २)बाहेरून खाद्य पदार्थ आणले तर ते कोणत्याच उपहारगृहात खाल्लेले चालत नाहीत परंतू इथे चहा कॅाफी, नाश्ता करून नंतर नदीवर जाऊन तिथे आणलेले डबे खाता येतील. शिवाय भरपूर झाडे असलेले आवार आणि बाकडी आहेत बसायला. ३) मळवली स्टेशनकडून चालत वीस मिनिटे लागतात. रेल्वे फाटकाकडून ओटो असतातच पण त्या मोठ्या रसत्याने फिरून जातात. ४) पुण्याकडचे लोणावळा लोकलने / कारने येऊ शकतात.

अर्थात, कट्याला किती मिपाकर आले हा मूद्दा फारच गौण. कधी-कधी मी एका मिपाकराबरोबर पण कट्टा केला आहे. माझा पहिला कट्टा दुबईत कुंदनशेख बरोबरच झाला होता आणि आम्ही दोघेच रात्रभर कट्टा साजरा करत होतो. असो, वृत्तांताच्या अपेक्षेत आम्ही सगळेच आहोत.

हेमंतकुमार 28/01/2018 - 15:25
....आता आम्ही वाड्यात शिरणार तेवढयात अभिजित अवलिया दाखल झाले. अशा प्रकारे आम्ही ५ मिपाकर आणि २ वाचक असे सप्तक पूर्ण झाले होते. 'हम पांच' म्हणजे डॉ. सुहास, श्रीरंग, जुई, अभिजित अ आणि मी . आणि हो! लहानग्या उमाला आम्ही 'भावी मिपाकर'च समजून घेतले. ☺ मग वाड्यात रांगेने प्रवेश, फेरफटका, इतिहासाची उजळणी, काही मिपाकरांच्या आठवणी आणि हास्यविनोद करत दोन तास आनंदात गेले. आता तेथील शिरस्त्याप्रमाणे बाहेर पडण्यासाठी च्या सूचक शिट्ट्या वाजू लागल्या. मग आमचे निरोपाचे हस्तांदोलन झाले आणि उत्साहित मनाने आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.

सर्वाना भेटून आनंद झाला. मी श्रीरंग ह्यांना ४:२० पर्यंत येतो असे सांगून ठेवले होते. आजकाल डिमेन्शिया झाल्यासारखी माझी अवस्था असल्याने मी शनिवारवाड्याच्या जवळ पोचल्यावर आत जायचे गेटच विसरलो आणि चुकून पुढे निघून गेलो. ह्या भागात सगळे वन वे असल्याने गावाला वळसा घालून परत गेट पर्यंत येण्यात १० मिनिटे गेली. अतृप्त आत्मा येतो येतो असे सांगून पण ६:१५ झाले तरी अवतरले नाहीत. वास्तविक आत्म्याला कुठेही एका क्षणात पोचता आले पाहिजे. पण असो. मजा आली.

In reply to by अभिजीत अवलिया

"अ.आंचे" दर्शन घ्यायला घरात एखादा सत्यनारायण ठेवायचा. कट्ट्या परी कट्टा पण होईल. स्वगत : ह्या सत्यनारायण कट्ट्याला मात्र जावेच लागेल.प्रसादाचा शिरा खाऊन खूप काळ लोटला.

चौथा कोनाडा 29/01/2018 - 10:37
छान सह-वृतांत !
बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते
:-) इथला ध्वनी-प्रकाशाचा खेळ पाच-सात वर्षांपुर्वी पाहिला होता. आवडला होता. आता बरा चाललाय का? फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?

हेमंतकुमार 29/01/2018 - 11:58
या वेळेस माझी एकाही मिपाकराची ओळख नव्हती त्यामुळे कट्टास्थळी पोचल्यावर जी अडचण जाणवली त्यातून मी कट्टा संयोजनासाठी काही सूचना करत आहे: १. ज्यांनी ‘नक्की येणार’ असे प्रतिसादात कळवले असते त्यांना संयोजकाने व्य नि तून आपला मोबाइल क्र कळवावा. म्हणजे प्रथम येणाऱ्यास खूप फायदा होतो. नाहीतर कोणास विचारायचे असा पेच पडतो. हे पसंत नसल्यास… २. संयोजकाने वेळेआधी 5 मि येऊन हातात ठळक दिसेल असे ‘मिपाकट्टा’ चे पत्रक ठेवावे. किंवा… ३. भेटीचे ठिकाण मोकळ्या सार्वजनिक जागेऐवजी रेस्तराँ ठेवावे म्हणजे काउंटर वर तशी सूचना देता येते. इतरांची मते / अनुभव जरूर लिहा

हेमंतकुमार 29/01/2018 - 12:01
फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?>> होय, हा फोटो त्यांनी काढला आहे. दुसरा फोटो श्रीरंग यांनी काढला आहे त्यात डॉ आहेत. तो येथे प्र करावा ही विनंती

जुइ 30/01/2018 - 04:39
कट्ट्याला शुभेच्छा देणार्‍या व कट्ट्यामध्ये सामिल होणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद. माझ्या फोनने काढलेले कट्टेकर्‍यांचे फोटोज.

In reply to by चामुंडराय

उजवीकडून डावीकडे - कुमार१, अभिजीत अवलिया, माझे सासरे, डॉ. सुहास म्हात्रे, मी (श्रीरंग_जोशी कडेवर कन्येला घेऊन), माझी आई.

In reply to by श्रीरंग_जोशी

चामुंडराय 30/01/2018 - 09:07
धन्यवाद श्रीरंग_जोशी. तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच. कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.

In reply to by श्रीरंग_जोशी

चामुंडराय 30/01/2018 - 09:07
धन्यवाद श्रीरंग_जोशी. तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच. कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.

चामुंडराय 30/01/2018 - 05:16
मिपाकर द्वि-चक्री, त्री-चक्री आणि चार-चक्री रथ दौडत कट्टास्थानी पोहोचले तर ! ज्या शनिवार वाड्यात "ध चा मा" ची कारस्थानं झाली त्या शनिवार वाड्यात एका मिपाकरास "कार-स्थान" मिळाले नाही हे वाचून मौज वाटली. या पुढे शनिवार वाड्यात कट्टा केल्यास "कार-पागा" ची सोया करावी लागेल असे दिसते. खादाडीचे फोटो नसल्याने जळजळ कमी झाली हे नमूद करतो.
यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल द्रविड - The wolf who lived for the pack

जे.पी.मॉर्गन ·

प्रचेतस 11/01/2018 - 17:36
सुंदर लेख.
तसं तुझ्या फलंदाजीत काही आकर्षक नव्हतं रे!
ह्याच्याशी मात्र असहमत, स्पिनर्सला खेळतानाचं त्याचं विलक्षण पदलालित्य, पेसर्सला मारलेले पूल, हूक, स्क्वेअरकट्स, ड्राईव्हज भीषण सुंदर.

In reply to by प्रचेतस

स्पिनर्सला खेळतानाचं त्याचं विलक्षण पदलालित्य, पेसर्सला मारलेले पूल, हूक, स्क्वेअरकट्स, ड्राईव्हज भीषण सुंदर.
इतकंच काय, त्याचा 'लीव्ह' सुद्धा सुंदर असायचा...

फारएन्ड 11/01/2018 - 18:58
सही! शुभेच्छा राहुल द्रविड ला! द्रविड च्या अनेक मेमरीज आहेत पण त्याची सर्वात लास्टिंग मेमरी आता आहे ती त्याची २०११ ची इंग्लंड टूर. त्याआधी २००७ च्या वर्ल्ड कप च्या निराशेनंतर तो कसोटीतही बराच काळ चाचपडत होता. एक दीड वर्ष लागले त्याला पुन्हा जुना फॉर्म मिळायला. २००८ व २०१० च्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सिरीज (त्याच्या लेव्हलच्या मानाने) भाकड गेल्या. मग पुन्हा फॉर्म मधे आला आणि एक दोन वर्ष चांगला खेळला. पण तरीही जेव्हा भारताने २०१०-११ मधे द. आफ्रिके मधे कसोटीत प्रथम क्रमवारी मिळवली, त्यात त्याचा फार हातभार नव्हता. संघात तो उठून दिसत नसे तो थोडा(च) काळ. मग मधल्या काळात भारताने वर्ल्ड कप जिंकला, त्यातही तो नव्हता. तेव्हा कसोटी मधे नं १ व वन डेज मधे कप जिंकलेला, अशा स्थितीतून भारताचा बाकी संघ एक्दम शैथिल्य आल्यासारखा पूर्ण आउट ऑफ फॉर्म गेला. वेस्ट इंडिज मधे बरे खेळले पण नंतर इंग्लंड मधे बाकी जवळजवळ सर्व अपयशी ठरले. मात्र अशा वेळेस उभा राहिला तो फक्त द्रविड. आधी विंडिज मधे शतक मारून तो पुन्हा फॉर्म मधे आला होता. मग इंग्लंड मधे तर त्याने ४ कसोटीत ३ शतके मारली. पण प्रत्यक्ष धावसंख्येपेक्षा तेथील स्विंग व एकूणच हवामानात कसे खेळावे याचे धडे तो सर्वांना देत होता. आजूबाजूला बाकीचे किरकोळीत उडत असताना अक्ष्ररशः प्रत्येक डावात इंग्लिश बोलर्स ना त्याची विकेट मिळवायला खूप मेहनत करावी लागली. त्यावेळचे विकेट्स चे वर्णन वाचले तरी लक्षात येते की बहुतांश वेळा बोलर ने किंवा बॉल ने काहीतरी करामत केल्याने त्याची विकेट उडाली आहे. द्रविड बद्दलचा आदर त्या सिरीज मधे द्विगुणित झाला. त्यानंतर तो थोडाफार खेळला. त्याची बहुधा शेवटची लक्षणीय इनिंग म्हणजे मेलबर्न ला डिसेंबर २०११ मधली सचिन बरोबर शतकी भागीदारी. दोघेही अतिशय सुंदर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या ३३३ ला उत्तर देताना भारत २१४/२ वर होता आणि सचिन आणि द्रविड क्रीज वर होते. त्यावेळची इयान चॅपेल ची "ominous signs for Australia!" ही कॉमेण्ट अजूनही लक्षात आहे. दुर्दैवाने रिची बेनॉ च्या कॉमेण्ट्स सारखी ती कॉमेण्ट म्हणजे एक "भाकित" नव्हते :) तेथून दोघेही आउट झाले आणि २१४/२ वरून भारत २८२ ऑल आउट. अंडर-१९ चा प्रशिक्षक त्याला करणे हा फार चांगला निर्णय आहे.

फेरफटका 12/01/2018 - 00:12
राहूल द्रविड वर लेख वाचणं, त्याची इनिंग बघणं हे सगळच एका रिलिजियस रिच्यूअल प्रमाणे आहे माझ्यासाठी. पण द्रविड वरचा लेख त्याच्या टेस्ट इनिंग इतका भरभक्कम लिहायचा. वाचता वाचता संपून गेला!!! छ्या!! द्रविड वर फिल्म बनवावी आणी त्याच्या टी-२० इनिंग बद्दल दाखवावं असं वाटलं.

राघव 12/01/2018 - 17:05
आज जेव्हा आफ्रिकेत आपली टीम चाचपडत खेळतांना दिसते, तेव्हा या महारथ्याची हटकून आठवण होतेय! सलाम!!

शलभ 12/01/2018 - 21:41
खूप छान लेख. ते Bradman Oration खूपच मस्त. कसलं भारी स्पीच आहे. त्या लिंकसाठी खूप धन्यवाद. ह्या स्पीच ची लिंक आहे का. फक्त लिखाणाची.

पैसा 12/01/2018 - 22:27
सुरेख लेख! समकालीन खेळाडूंचा स्वार्थीपणा बघता राहुल द्रविड फारच वेगळा उठून दिसतो!

श्रीरंग 14/01/2018 - 07:20
जबरदस्त लिखाण, जेपी! प्लीज, प्लीज, "एका खेळीयाने" मालिका पुन्हा सुरू करा. फेल्प्स, फेडरर, जॉर्डन, इत्यादींबद्दल तुम्ही लिहिलेलं वाचायला खूप आवडेल!

प्रचेतस 11/01/2018 - 17:36
सुंदर लेख.
तसं तुझ्या फलंदाजीत काही आकर्षक नव्हतं रे!
ह्याच्याशी मात्र असहमत, स्पिनर्सला खेळतानाचं त्याचं विलक्षण पदलालित्य, पेसर्सला मारलेले पूल, हूक, स्क्वेअरकट्स, ड्राईव्हज भीषण सुंदर.

In reply to by प्रचेतस

स्पिनर्सला खेळतानाचं त्याचं विलक्षण पदलालित्य, पेसर्सला मारलेले पूल, हूक, स्क्वेअरकट्स, ड्राईव्हज भीषण सुंदर.
इतकंच काय, त्याचा 'लीव्ह' सुद्धा सुंदर असायचा...

फारएन्ड 11/01/2018 - 18:58
सही! शुभेच्छा राहुल द्रविड ला! द्रविड च्या अनेक मेमरीज आहेत पण त्याची सर्वात लास्टिंग मेमरी आता आहे ती त्याची २०११ ची इंग्लंड टूर. त्याआधी २००७ च्या वर्ल्ड कप च्या निराशेनंतर तो कसोटीतही बराच काळ चाचपडत होता. एक दीड वर्ष लागले त्याला पुन्हा जुना फॉर्म मिळायला. २००८ व २०१० च्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सिरीज (त्याच्या लेव्हलच्या मानाने) भाकड गेल्या. मग पुन्हा फॉर्म मधे आला आणि एक दोन वर्ष चांगला खेळला. पण तरीही जेव्हा भारताने २०१०-११ मधे द. आफ्रिके मधे कसोटीत प्रथम क्रमवारी मिळवली, त्यात त्याचा फार हातभार नव्हता. संघात तो उठून दिसत नसे तो थोडा(च) काळ. मग मधल्या काळात भारताने वर्ल्ड कप जिंकला, त्यातही तो नव्हता. तेव्हा कसोटी मधे नं १ व वन डेज मधे कप जिंकलेला, अशा स्थितीतून भारताचा बाकी संघ एक्दम शैथिल्य आल्यासारखा पूर्ण आउट ऑफ फॉर्म गेला. वेस्ट इंडिज मधे बरे खेळले पण नंतर इंग्लंड मधे बाकी जवळजवळ सर्व अपयशी ठरले. मात्र अशा वेळेस उभा राहिला तो फक्त द्रविड. आधी विंडिज मधे शतक मारून तो पुन्हा फॉर्म मधे आला होता. मग इंग्लंड मधे तर त्याने ४ कसोटीत ३ शतके मारली. पण प्रत्यक्ष धावसंख्येपेक्षा तेथील स्विंग व एकूणच हवामानात कसे खेळावे याचे धडे तो सर्वांना देत होता. आजूबाजूला बाकीचे किरकोळीत उडत असताना अक्ष्ररशः प्रत्येक डावात इंग्लिश बोलर्स ना त्याची विकेट मिळवायला खूप मेहनत करावी लागली. त्यावेळचे विकेट्स चे वर्णन वाचले तरी लक्षात येते की बहुतांश वेळा बोलर ने किंवा बॉल ने काहीतरी करामत केल्याने त्याची विकेट उडाली आहे. द्रविड बद्दलचा आदर त्या सिरीज मधे द्विगुणित झाला. त्यानंतर तो थोडाफार खेळला. त्याची बहुधा शेवटची लक्षणीय इनिंग म्हणजे मेलबर्न ला डिसेंबर २०११ मधली सचिन बरोबर शतकी भागीदारी. दोघेही अतिशय सुंदर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या ३३३ ला उत्तर देताना भारत २१४/२ वर होता आणि सचिन आणि द्रविड क्रीज वर होते. त्यावेळची इयान चॅपेल ची "ominous signs for Australia!" ही कॉमेण्ट अजूनही लक्षात आहे. दुर्दैवाने रिची बेनॉ च्या कॉमेण्ट्स सारखी ती कॉमेण्ट म्हणजे एक "भाकित" नव्हते :) तेथून दोघेही आउट झाले आणि २१४/२ वरून भारत २८२ ऑल आउट. अंडर-१९ चा प्रशिक्षक त्याला करणे हा फार चांगला निर्णय आहे.

फेरफटका 12/01/2018 - 00:12
राहूल द्रविड वर लेख वाचणं, त्याची इनिंग बघणं हे सगळच एका रिलिजियस रिच्यूअल प्रमाणे आहे माझ्यासाठी. पण द्रविड वरचा लेख त्याच्या टेस्ट इनिंग इतका भरभक्कम लिहायचा. वाचता वाचता संपून गेला!!! छ्या!! द्रविड वर फिल्म बनवावी आणी त्याच्या टी-२० इनिंग बद्दल दाखवावं असं वाटलं.

राघव 12/01/2018 - 17:05
आज जेव्हा आफ्रिकेत आपली टीम चाचपडत खेळतांना दिसते, तेव्हा या महारथ्याची हटकून आठवण होतेय! सलाम!!

शलभ 12/01/2018 - 21:41
खूप छान लेख. ते Bradman Oration खूपच मस्त. कसलं भारी स्पीच आहे. त्या लिंकसाठी खूप धन्यवाद. ह्या स्पीच ची लिंक आहे का. फक्त लिखाणाची.

पैसा 12/01/2018 - 22:27
सुरेख लेख! समकालीन खेळाडूंचा स्वार्थीपणा बघता राहुल द्रविड फारच वेगळा उठून दिसतो!

श्रीरंग 14/01/2018 - 07:20
जबरदस्त लिखाण, जेपी! प्लीज, प्लीज, "एका खेळीयाने" मालिका पुन्हा सुरू करा. फेल्प्स, फेडरर, जॉर्डन, इत्यादींबद्दल तुम्ही लिहिलेलं वाचायला खूप आवडेल!
प्रिय राहुल, ४५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम मध्ये तुझ्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता... आज जरा पुढे जाऊन मन मोकळं करावं म्हणतो. एकतर तू क्रिकेट खेळत नाहियेस हेच पटत नाही बघ. बॅटिंग करताना तू ४५ वर पोहोचेपर्यंत समोरच्या गोलंदाजांनी हत्यारं म्यान केलेली असायची. सिनेमातल्या डॉक्टरनं "अब इनको दवा की नहीं दुवा की जरूरत है" सांगितल्यावर नातेवाईकांचे होतात तसे चेहरे करून "फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे" असा कर्मयोगी विचार करून बिचारे गोलंदाजी करत राहायचे.

प्रिय बाळा

_मनश्री_ ·

आपली व माझी ओळख नाही ना मी आपल्या भावाला ओळखत होतो पण एवढ्या लहान वयात त्याचे जाणे हे आपल्याला चटका लावणारे असणार हे मी ओळखतो. परमेश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व आपल्याला हे दु:ख झेलण्याची शक्ती. - जयंत कुलकर्णी.

सर्वसाक्षी 29/12/2017 - 15:26
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या बरोबर असलेली एक जवळची व्यक्ति अचानक निघुन जाणे फार धक्कादायक असते, वास्तव स्विकारणेही कठिण असते. आपल्या दु:खात मी सहभागी आहे.

नाखु 30/12/2017 - 09:03
आपणांस हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, आणि सर्व सुह्रदांचे पाठबळ मिळो हीच प्रार्थना

योगी९०० 01/01/2018 - 23:13
तुमच्या धाकट्या भावाला मनःपूर्वक श्रद्धांजली. ईश्वर आपल्या भावाच्या आत्म्यास शांती देवो. इतक्या कमी वयात हे असं कसं झालं? काही सांगू शकाल का?

आपली व माझी ओळख नाही ना मी आपल्या भावाला ओळखत होतो पण एवढ्या लहान वयात त्याचे जाणे हे आपल्याला चटका लावणारे असणार हे मी ओळखतो. परमेश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व आपल्याला हे दु:ख झेलण्याची शक्ती. - जयंत कुलकर्णी.

सर्वसाक्षी 29/12/2017 - 15:26
ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या बरोबर असलेली एक जवळची व्यक्ति अचानक निघुन जाणे फार धक्कादायक असते, वास्तव स्विकारणेही कठिण असते. आपल्या दु:खात मी सहभागी आहे.

नाखु 30/12/2017 - 09:03
आपणांस हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, आणि सर्व सुह्रदांचे पाठबळ मिळो हीच प्रार्थना

योगी९०० 01/01/2018 - 23:13
तुमच्या धाकट्या भावाला मनःपूर्वक श्रद्धांजली. ईश्वर आपल्या भावाच्या आत्म्यास शांती देवो. इतक्या कमी वयात हे असं कसं झालं? काही सांगू शकाल का?
दिनांक २४रोजी माझ्या धाकट्या भावाचे वय वर्ष २१ दुःखद निधन झाले. माझ्या प्रिय बाळाच्या आत्म्याला शांती लाभावी ह्यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी हि विनंती . फार फार गुणी आहे आमच लेकरु त्याला शांती लाभावी ह्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या प्रार्थनेची त्याला गरज आहे.

कमलताल

शिव कन्या ·

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.
(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

'सिद्धार्थ' आणि शशी कपूर

शिव कन्या ·

मित्रहो 05/12/2017 - 14:39
शशीकपूर यांना श्रद्धांजली !! सिद्धार्थ बघितला नाही . शशीकपूरने निर्मता म्हणून जे सिनेमे केले ते सुद्धा उत्तम होते. आणि पृथ्वी थियेटर श्रद्धांजली

स्मिता. 05/12/2017 - 17:14
शशीकपूर यांना श्रद्धांजली !! सिद्धार्थ हे पुस्तक वाचलंय पण चित्रपट बघितला नाही, खरंतर तो आहे हेच आतापर्यंत माहिती नव्हतं. आता चित्रपट शोधून नक्कीच बघेन.

मारवा 09/12/2017 - 23:40
हर्मन हेसे चा सिद्धार्थ अनेकदा वाचलाय व प्रत्येक वेळेस तो प्रचंड आवडतो नदीच्या वर्णनापाशी अनेकदा मन घुटमळतं हर्मन हेसेची ही महान कलाकृती आहे. अद्वितीय अशी

सिमी गरेवालच्या ओझरत्या topless दर्शनासाठी आंबटशोकी आणि उपासमार झालेल्या भारतीय प्रेक्षकांना ह्या चित्रपटाचे विशेष आकर्षण होते. 'जिना' ह्या मोहमद अली जिनांवरच्या पाकिस्तानी चित्रपटातील शशि कपूरची भूमिकाहि ध्यानामध्ये राहिलेली आहे. (ह्या चित्रपटाला IMDB चे ८.१ इतके रेटिंग आहे.) (जाताजाता - जिनांची मुलगी दिना वाडिया ह्यांचे अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये निधन झाले,)

मित्रहो 05/12/2017 - 14:39
शशीकपूर यांना श्रद्धांजली !! सिद्धार्थ बघितला नाही . शशीकपूरने निर्मता म्हणून जे सिनेमे केले ते सुद्धा उत्तम होते. आणि पृथ्वी थियेटर श्रद्धांजली

स्मिता. 05/12/2017 - 17:14
शशीकपूर यांना श्रद्धांजली !! सिद्धार्थ हे पुस्तक वाचलंय पण चित्रपट बघितला नाही, खरंतर तो आहे हेच आतापर्यंत माहिती नव्हतं. आता चित्रपट शोधून नक्कीच बघेन.

मारवा 09/12/2017 - 23:40
हर्मन हेसे चा सिद्धार्थ अनेकदा वाचलाय व प्रत्येक वेळेस तो प्रचंड आवडतो नदीच्या वर्णनापाशी अनेकदा मन घुटमळतं हर्मन हेसेची ही महान कलाकृती आहे. अद्वितीय अशी

सिमी गरेवालच्या ओझरत्या topless दर्शनासाठी आंबटशोकी आणि उपासमार झालेल्या भारतीय प्रेक्षकांना ह्या चित्रपटाचे विशेष आकर्षण होते. 'जिना' ह्या मोहमद अली जिनांवरच्या पाकिस्तानी चित्रपटातील शशि कपूरची भूमिकाहि ध्यानामध्ये राहिलेली आहे. (ह्या चित्रपटाला IMDB चे ८.१ इतके रेटिंग आहे.) (जाताजाता - जिनांची मुलगी दिना वाडिया ह्यांचे अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये निधन झाले,)
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर (आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. ) मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'. नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला. तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो....

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे ·
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

एका माणसाची गोष्ट

परशुराम सोंडगे ·
कथा आणि व्यथा ************** **एका माणसाची गोष्ट ** शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?" " हो, तुला कसं कळलं ?" " असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? " अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं. " बरं तुझी गाडी कोणती ?' " मॅक्स आहे साहेब " " टेप ?" " आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.." " पण ड्रायवर चांगला का ?" " एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा" " अरे...!

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

साहित्य संपादक ·

आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!

कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....

In reply to by शार्दुल_हातोळकर

नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.

In reply to by साहित्य संपादक

महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)

In reply to by शार्दुल_हातोळकर

आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

देशप्रेमी 02/05/2017 - 13:41
तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....

राघव 02/05/2017 - 09:43
सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)

वरुण मोहिते 02/05/2017 - 14:17
सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .

सपे-पुणे-३० 02/05/2017 - 14:54
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

माहितगार 02/05/2017 - 15:03
महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.

In reply to by माहितगार

माहितगार 02/05/2017 - 15:15
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.

सही रे सई 02/05/2017 - 19:45
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.

In reply to by सही रे सई

स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__

In reply to by शार्दुल_हातोळकर

दशानन 02/05/2017 - 22:35
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?

In reply to by शार्दुल_हातोळकर

यशोधरा 03/05/2017 - 07:45
मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.

In reply to by यशोधरा

देशप्रेमी 03/05/2017 - 14:15
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.

In reply to by देशप्रेमी

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.

चौथा कोनाडा 05/05/2017 - 22:26
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !

पाषाणभेद 06/05/2017 - 00:56
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही

आणि विजेत्यांचे विशेष कौतुक!!! इतक्या अल्पकालीन सुचनेवर भरभरून उत्स्फूर्त चारोळ्या आल्या. मिपाकरांच्या उत्साहाला, कल्पनाशक्तीला, परीक्षकांच्या आयोजनाला, परीक्षकांच्या निवडीला सलाम!!!!

कृपया चारोळ्या कुठल्या निकषांवर निवडल्या हे सांगाल तर बरे होईल. महाराष्ट्राची महती गायची होती ना मिपाकरांनी? विषय "महाराष्ट्र" आणि उच्च दर्जाची मराठी भाषा, चारोळीचे व्याकरण, महाराष्ट्राच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन वगैरे पाहिले तर निवडलेल्या चारोळ्या का निवडल्या गेल्या हे अजिबात कळाले नाही....

In reply to by शार्दुल_हातोळकर

नमस्कार. स्पर्धेतल्या चारोळ्यांचं गुणांकन खालील निकषांवर केलं गेलं: १. विषय २. शब्दसंख्या ३. प्रमाणलेखन ('शुद्ध'लेखन नव्हे) ४. गेयता ५. अर्थ परीक्षण शक्य तितकं वस्तुनिष्ठ असावं असा प्रयत्न होता. पण अर्थात सगळ्याच निकषांत वस्तुनिष्ठता आणता येत नाही. वैयक्तिक 'बायस' येऊ नये म्हणून तीन साहित्य संपादकांनी केलेल्या गुणांकनाची सरासरी काढण्यात आली. विजेत्या तिन्ही चारोळ्यांना तिन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांत विशेष फरक नव्हता.

In reply to by साहित्य संपादक

महाराष्ट्राची महती गायची असा विषय होता, कशाने काय व्हावे आणि पडघम वाजावा हे अपेक्षित होते काय? एकुणच परिक्षणाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मग अशा सुमार दर्जाचे परिक्षण होणार असेल तर इथुन पुढे लोकांनी साहित्य संपादकांच्या विनंतीला मान देऊन सहभाग कसा घ्यायचा? केवळ मी स्वतः सहभाग घेतला होता आणि मला कसा नंबर दिला नाही म्हणुन वादविवाद करतो असे अजिबात समजु नका, पण एक साहित्यप्रेमी आणि महाराष्ट्रभक्त म्हणुन मी माझे म्हणने मांडतो आहे. आता वाचकांनाच ठरवु द्या की वरील तीन निवडलेल्या चारोळ्यांच्या तुलनेत खालील चारोळी कशी वाटते ती (केवळ उदाहरणादाखल). काही अलंकारीक भाषा, महाराष्ट्राचा गुणगौरव, खोल अर्थ वगैरे असते की नाही? बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी चला वंदुया मराठी देवलोका मोहिनी जयाची जगा नेहमी - शार्दुल हातोळकर (लेखन - २८ एप्रिल २०१७)

In reply to by शार्दुल_हातोळकर

आपण दिलेल्या विषयावर सुंदर चारोळी लिहीलेली आहे ! आपल्या 'महाराष्ट्रावर' त्याच्या गुणवैशिष्ट्यांवर लिहीताना आपली मायमराठी अलंकार लेवून सजली - नटली तर ते सुरेख दिसते ! " जय महाराष्ट्र " !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

देशप्रेमी 02/05/2017 - 13:41
तुमची चारोळी खुप आवडली ! अत्यंत उत्कृष्ट आणि अलंकारिक भाषेत स्पर्धेसाठी दिलेल्या विषयास अनुसरुन महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन....

राघव 02/05/2017 - 09:43
सर्व मिपाकरांना मनःपूर्वक धन्यवाद! उल्कातै आणि माम्लेदारचा पन्खा दोघांचेही अभिनंदन. बॅनरला अगदी शोभेशा ओळी आहेत!! :-)

वरुण मोहिते 02/05/2017 - 14:17
सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे . विजेत्यांचे तर खास अभिनंदन . अतिशय कमी काळात मिपाकरांनी चारोळ्या लिहिल्या . मजा आली वाचून .

सपे-पुणे-३० 02/05/2017 - 14:54
चारोळी स्पर्धेत विजेत्या आणि सहभागी सदस्यांचे अभिनंदन! सर्व चारोळ्या 'एक से बढकर एक' होत्या. महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र' ह्या विषयावर चारोळी स्पर्धा घेण्याचा उपक्रम अतिशय आवडला. मिपाचा बॅनरही एक नंबर झालाय.

माहितगार 02/05/2017 - 15:03
महाराष्ट्र आणि मराठीवरील 'अतुट विश्वास' या निकष जोडून मी सासं ने निवडलेल्या चारोळ्या पुन्हा वाचल्या तर दोन क्रमांकावर आलेली राघव यांची चारोळी कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! अधिक उजवी वाटली. पहिल्या आलेल्या चारोळीचे स्वरुप महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडतो मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजतो असे असते तर कदाचीत अधिक भावले असते का असे वाटून गेले.

In reply to by माहितगार

माहितगार 02/05/2017 - 15:15
महाराष्ट्राचा परिचय संस्कृतीने घडावा मराठीचा पडघम कर्तृत्वाने वाजावा या स्वरूपात कविला सांस्कृतिक narrative विशीष्ट पद्धतीचा असावा अशी इच्छा आहे. सद्य स्थिती हि सुद्धा एक narrative असते सद्य स्थिती च्या narrative बद्दल प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करणार्‍या काव्यांचाही सांस्कृतीक narrative वर लाँग टर्म मध्ये प्रभाव पडत असू शकतो पण साशंकता शिल्लक ठेऊन पेक्षा तसा विश्वास असल्याचे सांस्कृतीक narrative तसे वागण्यास आणि संस्कृती तशी घदवण्यास अधिक प्रवृत्त करू शकतात असे माझे व्यक्तिगत मत.

सही रे सई 02/05/2017 - 19:45
मिपा बॅनर नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे. विजेत्यांचे अभिनंदन. सगळ्याच चारोळ्या एकसे बढकर एक होत्या. शार्दुल हातोळकर यांची चारोळीही छानच होती. कदचित शब्द संख्येमुळे तिचा विचार झाला नसावा असे वाटते. तांत्रिकरित्या पहिलं तर उल्का यांची चारोळी २ च ओळींची (वाक्य या स्वरुपात पाहिले तर) आहे असे दिसते. त्या २ ओळी ४ ओळींमधे लिहिल्या मुळे तिला चारोळी म्हणावी का असा प्रश्न पडला आहे. अर्थात परिक्षकांचे मत अंतिमच आहे. आणि ते मान्यच आहे.

In reply to by सही रे सई

स्पर्धेच्या नियमानुसार जास्तीत जास्त चार ओळी आणि प्रत्येक ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असायला हवे होते. माझ्या चारोळीमधे वर लिहीलेल्या स्पर्धेच्या त्या नियमांचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. शिवाय चारोळी महाराष्ट्राची महती सांगणारी, गेय आणि विषयानुसारच होती. माझी चारोळी आवडल्याचे नमुद करणाऱ्या सर्व रसिक वाचकांचे मनापासुन धन्यवाद. __/\__

In reply to by शार्दुल_हातोळकर

दशानन 02/05/2017 - 22:35
मित्रा एवढे मनाला लावून घेऊ नकोस, निवड करणारे देखील शेवटी हाड मास असलेली व्यक्ती आहेत, तुझी रचना छान आहे पण जेव्हा स्पर्धा असते तेव्हा आलेला निकाल खुल्या मनाने मान्य करणे व परत नव्या स्पर्धेची तयारी करणे हेच योग्य आहे, कधी कधी आपल्याला निर्णय मान्य होत नाही, म्हणून काही सगळे विरुद्ध मताचे आहेत असे होत नाही ना? अनेकांना तुझी रचना आवडली व मला देखील, पण पंच निर्णय हा निर्णय आहे, त्यांना आवडल्या पटल्या त्यांना त्यांनी क्रमांक दिला पण तू तुझ्या लेखनाची मोजमाप त्यावर का करतोय आहेस?

In reply to by शार्दुल_हातोळकर

यशोधरा 03/05/2017 - 07:45
मला वाटते, तुमच्या चारोळीमध्ये अजून ओळी वाढवल्यात तर कविता म्हणून ती खरोखरच सुरेख वाटेल. चारोळी हा प्रकार सहसा सुटसुटीत असावा. क्लिष्ट आणि लांबलचक शब्द योजना नसावी. तुम्ही रॉय किणीकर ह्यांचं अतिशय उच्च असं उत्तर रात्र - ह्या अथवा , गेला बाजार चंगोंच्या चारोळ्या वाचल्या असतील. त्या काव्यामध्ये जसा सहजपणा आणि सुटसुटीतपणा आहे, तसा तुमच्या चारोळीत जाणवला नाही. कला संस्कृती हा एक शब्दही होऊ शकत नाही :) - ही तीट समजा. अवांतरः मी परीक्षक नाही पण मिपाकरांचे मत तुम्हांला हवे होते म्हणून लिहिले.

In reply to by यशोधरा

देशप्रेमी 03/05/2017 - 14:15
सर्वप्रथम हे स्पष्ट करतो की तुमचे वैयक्तिक मत आम्हाला मान्य आहे, पण..... साध्या चारोळ्या आणि महाराष्ट्रासाठीच्या अर्थगर्भ चार ओळी यांची तुलना कशी काय होऊ शकेल? महाराष्ट्राच्या चार ओळी या ऐकताच रक्त सळसळेल अशाच पाहिजेत. शिवाय हातोळकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेले दिसते आहे कि त्यांचा आक्षेप हा त्यांचा नंबर आला नाही म्हणुन नाहीये. आणि कलासंस्कृती हा एक शब्द कसा काय असु शकत नाही? प्रत्येक गोष्टीला संस्कृती(culture) असते. मराठीत वाचनसंस्कृती, क्रिडासंस्कृती असे इतरही शब्द आहेत. मग इथे कवीला कलासंस्कृती म्हणजे कलेची संस्कृती असे कदाचित अभिप्रेत असावे. राघव यांची चारोळी वगळता इतर दोन रचना या काही महाराष्ट्राचे फार काही वर्णन करत नाहीत.

In reply to by देशप्रेमी

शार्दुलजी पुर्ण कविता लिहा. चारोळीपेक्षा उत्तम जमेल.

चौथा कोनाडा 05/05/2017 - 22:26
हार्दिक अभिनंदन, विजेत्यांचे ! क्रियाशिल मिपाकरांचा प्रशंसनिय उपक्रम ! मजा आली चारोळ्या वाचायला ! नंबरात न आलेलया, पण उल्लेखनियअसलेल्या चारोळ्यांना मिपाच्या बॅनरवर योग्य त्या निमित्ताने ( दसरा, दिवाळी, साहित्यिकांचे वाढदिवस इ. निमिताने) स्थान देण्यात यावे ही संमंला आग्रहाची विनंती !

पाषाणभेद 06/05/2017 - 00:56
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन!! लावणी अन अभंग सुखे नांदती तसेच तलवार अन बोरूही महाराष्ट्र माझा सदैव पुढेच राहील उज्वल भवितव्याची ग्वाही ही
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या.

द मेन्स्ट्रुअल मॅन

इरसाल कार्टं ·

पाटीलभाऊ 10/02/2017 - 15:50
या माणसाविषयी फेसबुकवर वाचले होते. खरंच महान माणूस आहे. _/\_ क्लासमेट्स फाउन्डेशन हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल.

In reply to by पाटीलभाऊ

मोदक 10/02/2017 - 17:34
आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल. हेच बोल्तो.. कांही करण्यासारखे असेल तर सांगा हो..!!

पैसा 10/02/2017 - 16:23
मुरुग बद्दल तपशीलवार वाचलं आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही विद्यार्थी लोक उत्तम काम करत आहात. तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! मिपाकरांकडून काय मदत होउ शकेल जरूर लिहा.

In reply to by पैसा

पण खरेतर आमच्यापैकी कोणीही विद्यार्थी नाहीत. सगळे स्ट्रगलर्स आहोत तिशीच्या आतले. माणूस हा जन्मभर विद्यार्थी असत या न्यायाने मात्र विद्यार्थी आहोत. आताशा शिकायला लागलोय. : )

एका प्रसिद्धीपरान्मुख स्पृहणिय कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! तुम्हा मित्रांचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करता आले नाही तरी त्या कामाला हातभार कसा लावता येईल ते लिहिलेत तर उपयोगी ठरेल.

अभ्या.. 10/02/2017 - 18:35
इरसालदादा, आयडीया आणि उपक्रम उत्कृष्ट आहे. अभिनंदन. शुभेच्छा. ह्याच प्रोजेक्टनुसार महिला बचत गटांनी त्यांचे उत्पादन चालू केल्याचे पाहण्यात आहे. होते काय की शाळेतल्या मुली टीव्ही वगैरेंशी परिचित असतात. टीव्हीवर वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या नॅपकीन्सच्या जाहीरातींचा मारा सतत चालू असतो. त्या पॅकींग आणि ब्रॅन्डपुढे आपण केलेले पॅकींग आणि ब्रॅडिंग फिके पडते. तुमचे हे धोरण कसे आहे? म्हणजे विकणार आहात की वाटप करणार आहात? नॅपकीन्स या कन्सेप्टची ओळख करुन देणार आहात की आरोग्य व त्याची गरज ह्यावर डिटेल प्रबोधन करणार आहात? एखादे प्रॉडक्शन युनिट स्वतः उभारायचा विचार आहे की अशाच एखाद्या बचतगटासारख्या उपक्रमात बनवलेले पॅड्स तुम्ही डिस्ट्रीब्त्युट करणार आहात? असे उपक्रम राबवलेले मी पहिलेले आहेत पण तुमचे कसे प्लॅनिंग आहे ते लक्षात येत नाहीये. डिट्टेलवार लिहिल्यास जेवढी जमेल तेवढी मदत करायचा मी शब्द देतो.

खरंतर मी असा बचत गट शोधतोय जो आदिवासी महिलांचा असेल आणि त्या पॅड्सच्या ऊत्पादनात रस घेतील. अवती भवती एवढ्या गरीब आदिवासी तरुणी-महिला आहेत की त्यांना ग्राहकांची कमी नाही. स्वत: क्लासमेट्स फाऊंडेशन त्यांच्याकडुन पॅड्स विकत घेऊन मोफत वाटप करील. पण त्यासाठी नियमित निधी लागेल. दुर्दैवाने आमच्या परिसरातिल संस्था फक्त प्रसिद्धीसाठी कामं करतात. नेमकी हीच गोष्ट आम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. म्हणुन सद्या फक्त 'एक गरजु शाळेत' ही संकल्पना राबवुन मगच पुढे जाणार आहे.

माबोवर ह्या माणसाबद्दल वाचलं होतं. थक्क होणासारखीच गोष्ट आहे ही... तुम्हाला शक्य ती सगळी मदत नक्की करु. फक्त इथे लिस्ट टाका की नक्की काय अपेक्षित आहे.

उत्तम लेख ! अरुणाचलम मुरुगनाथम आणि त्यांचे काम बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मात्र नॅपकीन्स वापरण्याबद्द्ल जेवढ्या प्रमाणात जागरुकता आहे तेवढी त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी याबद्द्ल नाही असे खेदाने म्हणावे लागेल. हीच गोष्ट निरोध, सॅनिटरी नॅपकीन्स आणि इतर जैविक कचर्‍याबद्द्ल (एवढेच काय ओला कचरा, सुका कचरा) याबद्द्ल लागू आहे. जैविक कचरा झाडुवाल्याने कोणतीही खळखळ न करता उचलावा अशीच सध्या तरी बर्‍याच जणांची अपेक्षा दिसते. काही काही स्त्रिया तर हे नॅपकीन्स सरळ शौचालयाच्या भांड्यात टाकून फ्लश करतात. ८-१५ दिवसांनी ड्रेनेजचे पाईप तुंबतात तेव्हाच हे प्रकरण उघडकीस येते. तुमचा उपक्रम स्त्युत्य आहे पण हा ही एक भाग त्यात जोडावा ही विनंती. !

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 11/02/2017 - 00:37
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत... तुम्ही एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. मागे कचर्‍याबद्दल अभ्यास करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली व सर्व जगातही नॅपकिन्सचा कचरा याविषयी गंभीर चर्चा व संशोधन चालू आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे नॅपी'ज.. इत्यादी तत्सम पॅड्स हे वापरुन झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण करतात. ह्यांचे विघटन होत नाही, पुनर्वापर, रिसायकलिंग शक्य नाही. त्यामुळे हा कचरा सरळ डम्पिंग ग्राउंड वर जातो व जमीनीत दाबला जातो. कालांतराने (व भारतात तरुण लोकसंख्या जास्त असल्याने आता पुढील काही दशके प्रजनन जास्त होत राहिल, त्यातून जागृतीमुळे नॅपिज च्या वापरात वाढ होत राहिल) हा कचरा अधिकाधिक जमीन कायमस्वरुपी खात जाणार आहे. त्यातून जलस्रोत खराब होणे, जमीनीचा पोत बिघडणे यासारखे कायमस्वरुपी परिणाम घडवणारे बदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुरुगनाथम यांचे काम खरंच ग्रेट आहे व त्यात कसलाही मतभेद नाही. पण भविष्याचा विचार करता नॅपकिन्सचा पर्याय शोधायला लागणे ही आता लगेचची मोठ्ठी गरज आहे. रियुजेबल-पुनर्वापर करता येण्याजोगे नॅपकिन्स चे शोधही लागले आहेत, आम्ही आमच्या मुलांसाठी असे नॅप्पिज मागवले होते, पण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल समस्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर होऊन १००% पुनर्वापर होऊ शकणारे नॅपिज तयार व्हावेत यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.... तसेच ज्या मोठ्या बहुराष्ट्रिय कंपन्या आहेत त्या आपला फायदा पाहून रियुजेबल पेक्षा वन-टाइम-युज ह्याप्रकारच्या उत्पादनांवरच भर देतील हेही स्पष्ट आहे. त्यामुळे आता रियुजेबल नॅप्किन्स ही लोकचळवळीच्या माध्यमातूनच उभी राहू शकतील असे वाटते... त्यासाठी धागाकर्ते करत आहेत तशा अनेक संघटनांची आवश्यकता भासणार आहे.

In reply to by संदीप डांगे

नॅपकीन्सला "कप" हा पर्याय आलेला आहे. तो वापरण्याची मानसिक तयारी व्हायला बराच वेळ जाईल. पण त्यावर भरभक्कम चर्चा केल्यावर हा एक सक्षम पर्याय आहे असे माझे तरी मत झालेय. (लिंक ऐसी.. वर नेईल. मी तिथेच पहिल्यांदा वाचलं म्हणून ती लिंक देतेय.) ऑफिसेस मध्ये नॅपकिन्सची विल्हेवाट लावायला वेगळे डम्पिंग बीन्स असतात जेणेकरुन सफाई कामगारांनाही त्रास होऊ नये. पण अर्थात हा फार मोठा मुद्दा आहे. ह्यावर नक्कीच विचार व्हायला हवाय.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 11/02/2017 - 01:56
खूप खूप धन्यवाद लिंक व माहिती पुरवल्याबद्दल. सर्वच बाजूंनी खूप सोयीचा असला तरी पूर्णपणे अंगिकारण्यास सुरुवातीला कठिण वाटेल हा पर्याय... (काही वर्षांनी पर्यायच न राहिल्याने आजचा भीतीचा पर्यायही आपसूक राहणार नाही) हे भयाचे भिताड कसे पाडावे ह्यावर डोक्यात विचारांची गिरणी सुरू झाल्येय... जरा वेळाने चर्चा करुयात ह्यावर. मी अजून माहिती मिळवतो. याबाबतीत काहीतरी विधायक करता येईल असे वाटत आहे.

In reply to by संदीप डांगे

ह्या लेखाच्या लेखिका मिपाकर आहेत बहुदा. त्या ह्यावर बरंच काम करत आहेत. बर्‍याच पेपर मध्ये हा लेख आलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करु शकता.

In reply to by संदीप डांगे

शिवोऽहम् 11/02/2017 - 04:12
सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची समस्या आणि उपाय यावर हा लेख वाचनात आला. स्वाती व श्यामसुंदर बेडेकर या दांपत्याने हा उपक्रम चालू केला आहे. ग्रामीण भारतीय परिस्थितीत अशा प्रकारचे संशोधन फायदेशीर ठरेल. https://qz.com/557026/this-machine-to-discard-sanitary-pads-could-make-a-huge-difference-to-womens-health-in-rural-india/

In reply to by इरसाल कार्टं

संदीप डांगे 11/02/2017 - 09:02
ही लिंक कामाची आहे... http://unicef.in/CkEditor/ck_Uploaded_Images/img_1513.pdf मला वाटतं, ड्रेनेज चोक होण्याच्या समस्या असलेल्या सोसायट्या स्वतःचे बर्नर उभे करू शकतील तेही कमी खर्चात. स्त्रियांना अडचणीचे वाटणार नाही अशा पद्धतीने नॅपकिन गोळा करणे करावे लागेल... प्रत्येक सोसायटीने आपल्याच जागेत हे केले तर शासकीय यंत्रणेवर ताण कमी होईल व बराच खर्च वाचेल. ह्या बर्नर मधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंबद्दल मात्र मला अजून शंका आहे, संशोधकांनी म्हटलंय कि असा धोका नाहीये म्हणून...

पाटीलभाऊ 10/02/2017 - 15:50
या माणसाविषयी फेसबुकवर वाचले होते. खरंच महान माणूस आहे. _/\_ क्लासमेट्स फाउन्डेशन हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल.

In reply to by पाटीलभाऊ

मोदक 10/02/2017 - 17:34
आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल. हेच बोल्तो.. कांही करण्यासारखे असेल तर सांगा हो..!!

पैसा 10/02/2017 - 16:23
मुरुग बद्दल तपशीलवार वाचलं आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही विद्यार्थी लोक उत्तम काम करत आहात. तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! मिपाकरांकडून काय मदत होउ शकेल जरूर लिहा.

In reply to by पैसा

पण खरेतर आमच्यापैकी कोणीही विद्यार्थी नाहीत. सगळे स्ट्रगलर्स आहोत तिशीच्या आतले. माणूस हा जन्मभर विद्यार्थी असत या न्यायाने मात्र विद्यार्थी आहोत. आताशा शिकायला लागलोय. : )

एका प्रसिद्धीपरान्मुख स्पृहणिय कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! तुम्हा मित्रांचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करता आले नाही तरी त्या कामाला हातभार कसा लावता येईल ते लिहिलेत तर उपयोगी ठरेल.

अभ्या.. 10/02/2017 - 18:35
इरसालदादा, आयडीया आणि उपक्रम उत्कृष्ट आहे. अभिनंदन. शुभेच्छा. ह्याच प्रोजेक्टनुसार महिला बचत गटांनी त्यांचे उत्पादन चालू केल्याचे पाहण्यात आहे. होते काय की शाळेतल्या मुली टीव्ही वगैरेंशी परिचित असतात. टीव्हीवर वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या नॅपकीन्सच्या जाहीरातींचा मारा सतत चालू असतो. त्या पॅकींग आणि ब्रॅन्डपुढे आपण केलेले पॅकींग आणि ब्रॅडिंग फिके पडते. तुमचे हे धोरण कसे आहे? म्हणजे विकणार आहात की वाटप करणार आहात? नॅपकीन्स या कन्सेप्टची ओळख करुन देणार आहात की आरोग्य व त्याची गरज ह्यावर डिटेल प्रबोधन करणार आहात? एखादे प्रॉडक्शन युनिट स्वतः उभारायचा विचार आहे की अशाच एखाद्या बचतगटासारख्या उपक्रमात बनवलेले पॅड्स तुम्ही डिस्ट्रीब्त्युट करणार आहात? असे उपक्रम राबवलेले मी पहिलेले आहेत पण तुमचे कसे प्लॅनिंग आहे ते लक्षात येत नाहीये. डिट्टेलवार लिहिल्यास जेवढी जमेल तेवढी मदत करायचा मी शब्द देतो.

खरंतर मी असा बचत गट शोधतोय जो आदिवासी महिलांचा असेल आणि त्या पॅड्सच्या ऊत्पादनात रस घेतील. अवती भवती एवढ्या गरीब आदिवासी तरुणी-महिला आहेत की त्यांना ग्राहकांची कमी नाही. स्वत: क्लासमेट्स फाऊंडेशन त्यांच्याकडुन पॅड्स विकत घेऊन मोफत वाटप करील. पण त्यासाठी नियमित निधी लागेल. दुर्दैवाने आमच्या परिसरातिल संस्था फक्त प्रसिद्धीसाठी कामं करतात. नेमकी हीच गोष्ट आम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. म्हणुन सद्या फक्त 'एक गरजु शाळेत' ही संकल्पना राबवुन मगच पुढे जाणार आहे.

माबोवर ह्या माणसाबद्दल वाचलं होतं. थक्क होणासारखीच गोष्ट आहे ही... तुम्हाला शक्य ती सगळी मदत नक्की करु. फक्त इथे लिस्ट टाका की नक्की काय अपेक्षित आहे.

उत्तम लेख ! अरुणाचलम मुरुगनाथम आणि त्यांचे काम बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मात्र नॅपकीन्स वापरण्याबद्द्ल जेवढ्या प्रमाणात जागरुकता आहे तेवढी त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी याबद्द्ल नाही असे खेदाने म्हणावे लागेल. हीच गोष्ट निरोध, सॅनिटरी नॅपकीन्स आणि इतर जैविक कचर्‍याबद्द्ल (एवढेच काय ओला कचरा, सुका कचरा) याबद्द्ल लागू आहे. जैविक कचरा झाडुवाल्याने कोणतीही खळखळ न करता उचलावा अशीच सध्या तरी बर्‍याच जणांची अपेक्षा दिसते. काही काही स्त्रिया तर हे नॅपकीन्स सरळ शौचालयाच्या भांड्यात टाकून फ्लश करतात. ८-१५ दिवसांनी ड्रेनेजचे पाईप तुंबतात तेव्हाच हे प्रकरण उघडकीस येते. तुमचा उपक्रम स्त्युत्य आहे पण हा ही एक भाग त्यात जोडावा ही विनंती. !

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 11/02/2017 - 00:37
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत... तुम्ही एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. मागे कचर्‍याबद्दल अभ्यास करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली व सर्व जगातही नॅपकिन्सचा कचरा याविषयी गंभीर चर्चा व संशोधन चालू आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे नॅपी'ज.. इत्यादी तत्सम पॅड्स हे वापरुन झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण करतात. ह्यांचे विघटन होत नाही, पुनर्वापर, रिसायकलिंग शक्य नाही. त्यामुळे हा कचरा सरळ डम्पिंग ग्राउंड वर जातो व जमीनीत दाबला जातो. कालांतराने (व भारतात तरुण लोकसंख्या जास्त असल्याने आता पुढील काही दशके प्रजनन जास्त होत राहिल, त्यातून जागृतीमुळे नॅपिज च्या वापरात वाढ होत राहिल) हा कचरा अधिकाधिक जमीन कायमस्वरुपी खात जाणार आहे. त्यातून जलस्रोत खराब होणे, जमीनीचा पोत बिघडणे यासारखे कायमस्वरुपी परिणाम घडवणारे बदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुरुगनाथम यांचे काम खरंच ग्रेट आहे व त्यात कसलाही मतभेद नाही. पण भविष्याचा विचार करता नॅपकिन्सचा पर्याय शोधायला लागणे ही आता लगेचची मोठ्ठी गरज आहे. रियुजेबल-पुनर्वापर करता येण्याजोगे नॅपकिन्स चे शोधही लागले आहेत, आम्ही आमच्या मुलांसाठी असे नॅप्पिज मागवले होते, पण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल समस्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर होऊन १००% पुनर्वापर होऊ शकणारे नॅपिज तयार व्हावेत यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.... तसेच ज्या मोठ्या बहुराष्ट्रिय कंपन्या आहेत त्या आपला फायदा पाहून रियुजेबल पेक्षा वन-टाइम-युज ह्याप्रकारच्या उत्पादनांवरच भर देतील हेही स्पष्ट आहे. त्यामुळे आता रियुजेबल नॅप्किन्स ही लोकचळवळीच्या माध्यमातूनच उभी राहू शकतील असे वाटते... त्यासाठी धागाकर्ते करत आहेत तशा अनेक संघटनांची आवश्यकता भासणार आहे.

In reply to by संदीप डांगे

नॅपकीन्सला "कप" हा पर्याय आलेला आहे. तो वापरण्याची मानसिक तयारी व्हायला बराच वेळ जाईल. पण त्यावर भरभक्कम चर्चा केल्यावर हा एक सक्षम पर्याय आहे असे माझे तरी मत झालेय. (लिंक ऐसी.. वर नेईल. मी तिथेच पहिल्यांदा वाचलं म्हणून ती लिंक देतेय.) ऑफिसेस मध्ये नॅपकिन्सची विल्हेवाट लावायला वेगळे डम्पिंग बीन्स असतात जेणेकरुन सफाई कामगारांनाही त्रास होऊ नये. पण अर्थात हा फार मोठा मुद्दा आहे. ह्यावर नक्कीच विचार व्हायला हवाय.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 11/02/2017 - 01:56
खूप खूप धन्यवाद लिंक व माहिती पुरवल्याबद्दल. सर्वच बाजूंनी खूप सोयीचा असला तरी पूर्णपणे अंगिकारण्यास सुरुवातीला कठिण वाटेल हा पर्याय... (काही वर्षांनी पर्यायच न राहिल्याने आजचा भीतीचा पर्यायही आपसूक राहणार नाही) हे भयाचे भिताड कसे पाडावे ह्यावर डोक्यात विचारांची गिरणी सुरू झाल्येय... जरा वेळाने चर्चा करुयात ह्यावर. मी अजून माहिती मिळवतो. याबाबतीत काहीतरी विधायक करता येईल असे वाटत आहे.

In reply to by संदीप डांगे

ह्या लेखाच्या लेखिका मिपाकर आहेत बहुदा. त्या ह्यावर बरंच काम करत आहेत. बर्‍याच पेपर मध्ये हा लेख आलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करु शकता.

In reply to by संदीप डांगे

शिवोऽहम् 11/02/2017 - 04:12
सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची समस्या आणि उपाय यावर हा लेख वाचनात आला. स्वाती व श्यामसुंदर बेडेकर या दांपत्याने हा उपक्रम चालू केला आहे. ग्रामीण भारतीय परिस्थितीत अशा प्रकारचे संशोधन फायदेशीर ठरेल. https://qz.com/557026/this-machine-to-discard-sanitary-pads-could-make-a-huge-difference-to-womens-health-in-rural-india/

In reply to by इरसाल कार्टं

संदीप डांगे 11/02/2017 - 09:02
ही लिंक कामाची आहे... http://unicef.in/CkEditor/ck_Uploaded_Images/img_1513.pdf मला वाटतं, ड्रेनेज चोक होण्याच्या समस्या असलेल्या सोसायट्या स्वतःचे बर्नर उभे करू शकतील तेही कमी खर्चात. स्त्रियांना अडचणीचे वाटणार नाही अशा पद्धतीने नॅपकिन गोळा करणे करावे लागेल... प्रत्येक सोसायटीने आपल्याच जागेत हे केले तर शासकीय यंत्रणेवर ताण कमी होईल व बराच खर्च वाचेल. ह्या बर्नर मधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंबद्दल मात्र मला अजून शंका आहे, संशोधकांनी म्हटलंय कि असा धोका नाहीये म्हणून...
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.