मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

ज्योति अळवणी ·

नाखु 13/09/2019 - 23:21
एका कायप्पा समूहात म्हणजेच पंतप्रधान बाहेर सगळ्यांना अभिवादन करून मोटारीकडे जात आहेत ही. शोधून डकवतो. सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव घेतला त्याबद्दल अभिनंदन. आणि आपलं उभयतांचे लिखित साहित्य पंतप्रधान कार्यालय येथे पोहोचले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शिक्कामोर्तब झालेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

संस्मरणिय अनुभव ! तो अनपेक्षितरित्या अचानक समोर आल्याने अजूनच आनंदाचा वाटला असणार यात शंका नाही !! आपलं उभयतांचे लिखित साहित्य प्रत्यक्ष पंतप्रधानांना देवू शकलात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

जॉनविक्क 14/09/2019 - 00:00
सुरक्षेचा भेद होत नसेल तर तो जो पास होता तो कसा दिसतो ते जवळून बघायचे होते. महत्वाचे डिटेल्स ब्लर करून त्याचा फोटो टाकता येईल काय ?

योगविवेक 14/09/2019 - 02:15
ज्योती जी, आपल्या कथनातून मोदींचे प्रत्यक्ष व्यक्तिमत्व पहाताना कसे भारावल्या सारखे होते याचा प्रत्यय आपल्याला आला. त्याची झलक आम्हाला मिळाली. धन्यवाद...

टर्मीनेटर 14/09/2019 - 12:04
क्या बात है ज्योतीजी, भाग्यवान आहात! भारताच्या पंतप्रधानपदी विराजित झालेल्या माझ्या आवडीच्या दोनच व्यक्ती, एक स्व. इंदिरा गांधी आणि दुसरे श्री. नरेंद्र मोदी. राजकारण, राजकीय पक्ष, नेते मंडळी ह्यांच्याविषयी मला कुठलेही आकर्षण, आपुलकी नसूनही, खंबीर नेतृत्वगुण लाभलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदिजी ह्यांना जवळून पाहण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य तुम्हाला लाभले त्याबद्दल तुमचा हेवा वाटतोय 😇

चामुंडराय 16/09/2019 - 20:34
व्वा, ज्योती ताई, अतिशय सुरेख, दुर्मिळ आणि आयुष्यभर लक्षात राहण्याजोगा अनुभव. तुम्ही लिहिलेले 'कथा विविधा' हे पुस्तक त्यांना भेट दिले हा तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. तुमच्या अनुभवात आम्हाला सहभागी केलेत ह्या बद्दल धन्यवाद. संविधानिक इशारा : या लेखामुळे तुमची भक्त गणामध्ये गणना होण्याची शक्यता आहे असे नमूद करतो.

In reply to by चामुंडराय

जॉनविक्क 17/09/2019 - 14:35
संविधानिक इशारा : या लेखामुळे तुमची भक्त गणामध्ये गणना होण्याची शक्यता आहे असे नमूद करतो.
कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! इर्शाद इर्शाद, एकच छोटीशी विनंती आहे धाग्याचे नाव तेव्हडे बदलून श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी आम्ही! असे ठेवा. जास्त सयुक्तिक वाटते. कारण आपण इथे फक्त स्वतः बद्दल न लिहिता अगदी एखाद्या गालिचेवाल्यापासून प्रत्येकाच्या मनातील भावना टीपल्या आहेत.

In reply to by चामुंडराय

अहो आहेच भक्त मी. याची देही याची डोळा.... मला नरेंद्रजी मोदी पाहाता आले!!! तृप्त झाले

उपेक्षित 18/09/2019 - 13:39
वाह भाग्यवान आहात ज्योती ताई, पंतप्रधानांनसोबतचा हा अनुभव अत्यंत साध्या शब्दात मांडल्यामुळे आम्हीच तिथे आहोत असे वाटले क्षणभर. अभिनंदन तुमचे.

लेख आवडला. पंतप्रधान मोदी यांना भेटता आले तर असा विचार करून... झोपतो आणि स्वप्नात भेटून तो प्रसंग जागा झाल्यावर लिहितो. आज्ञा असावी! ;) Sandy

नाखु 13/09/2019 - 23:21
एका कायप्पा समूहात म्हणजेच पंतप्रधान बाहेर सगळ्यांना अभिवादन करून मोटारीकडे जात आहेत ही. शोधून डकवतो. सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव घेतला त्याबद्दल अभिनंदन. आणि आपलं उभयतांचे लिखित साहित्य पंतप्रधान कार्यालय येथे पोहोचले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शिक्कामोर्तब झालेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

संस्मरणिय अनुभव ! तो अनपेक्षितरित्या अचानक समोर आल्याने अजूनच आनंदाचा वाटला असणार यात शंका नाही !! आपलं उभयतांचे लिखित साहित्य प्रत्यक्ष पंतप्रधानांना देवू शकलात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

जॉनविक्क 14/09/2019 - 00:00
सुरक्षेचा भेद होत नसेल तर तो जो पास होता तो कसा दिसतो ते जवळून बघायचे होते. महत्वाचे डिटेल्स ब्लर करून त्याचा फोटो टाकता येईल काय ?

योगविवेक 14/09/2019 - 02:15
ज्योती जी, आपल्या कथनातून मोदींचे प्रत्यक्ष व्यक्तिमत्व पहाताना कसे भारावल्या सारखे होते याचा प्रत्यय आपल्याला आला. त्याची झलक आम्हाला मिळाली. धन्यवाद...

टर्मीनेटर 14/09/2019 - 12:04
क्या बात है ज्योतीजी, भाग्यवान आहात! भारताच्या पंतप्रधानपदी विराजित झालेल्या माझ्या आवडीच्या दोनच व्यक्ती, एक स्व. इंदिरा गांधी आणि दुसरे श्री. नरेंद्र मोदी. राजकारण, राजकीय पक्ष, नेते मंडळी ह्यांच्याविषयी मला कुठलेही आकर्षण, आपुलकी नसूनही, खंबीर नेतृत्वगुण लाभलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदिजी ह्यांना जवळून पाहण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य तुम्हाला लाभले त्याबद्दल तुमचा हेवा वाटतोय 😇

चामुंडराय 16/09/2019 - 20:34
व्वा, ज्योती ताई, अतिशय सुरेख, दुर्मिळ आणि आयुष्यभर लक्षात राहण्याजोगा अनुभव. तुम्ही लिहिलेले 'कथा विविधा' हे पुस्तक त्यांना भेट दिले हा तर दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. तुमच्या अनुभवात आम्हाला सहभागी केलेत ह्या बद्दल धन्यवाद. संविधानिक इशारा : या लेखामुळे तुमची भक्त गणामध्ये गणना होण्याची शक्यता आहे असे नमूद करतो.

In reply to by चामुंडराय

जॉनविक्क 17/09/2019 - 14:35
संविधानिक इशारा : या लेखामुळे तुमची भक्त गणामध्ये गणना होण्याची शक्यता आहे असे नमूद करतो.
कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! इर्शाद इर्शाद, एकच छोटीशी विनंती आहे धाग्याचे नाव तेव्हडे बदलून श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी आम्ही! असे ठेवा. जास्त सयुक्तिक वाटते. कारण आपण इथे फक्त स्वतः बद्दल न लिहिता अगदी एखाद्या गालिचेवाल्यापासून प्रत्येकाच्या मनातील भावना टीपल्या आहेत.

In reply to by चामुंडराय

अहो आहेच भक्त मी. याची देही याची डोळा.... मला नरेंद्रजी मोदी पाहाता आले!!! तृप्त झाले

उपेक्षित 18/09/2019 - 13:39
वाह भाग्यवान आहात ज्योती ताई, पंतप्रधानांनसोबतचा हा अनुभव अत्यंत साध्या शब्दात मांडल्यामुळे आम्हीच तिथे आहोत असे वाटले क्षणभर. अभिनंदन तुमचे.

लेख आवडला. पंतप्रधान मोदी यांना भेटता आले तर असा विचार करून... झोपतो आणि स्वप्नात भेटून तो प्रसंग जागा झाल्यावर लिहितो. आज्ञा असावी! ;) Sandy
लेखनविषय:
श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी! माझ्या लेखाचं शीर्षक वाचून आणि मी जे काही लिहिणार आहे ते वाचून कदाचित काही जणांना वाटू शकतं की पंतप्रधानांना भेटता आलं.... अगदी जवळून बघता आलं..... बोलायला मिळालं..... याबद्दल ही उगाच शेखी मिरवते आहे. पण खरं सांगू? सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! तर....

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

1 'आजचा दिवस माझा' सिनेमा ज्यांनी पाहिला असेल त्यांना वरील अंध गायकांना महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री एका रात्रीत कलाकार कोट्यातून राहायला घर द्यायला सरकारी यंत्रणा कामाला लावून चंग बांधतात आणि प्रत्यक्षातआणतात. ते ज्या कारणाने घडते त्याच्या मुळाशी त्यांचा अहंकार दुखावतो... कारण त्या रात्रीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित बडे बडे धनी, प्रतिष्ठित उच्चभ्रू त्यांचा आगमनाप्रित्यर्थ मान राखत उभे राहून अभिवादन करत असतात.

एका 'डोळस' प्रेमाची गोष्ट

हेमंतकुमार ·

वा! असा निर्णय घेण्यासाठी खूप खंबीरपणा लागतो. मी जर त्या जागी असलो असतो तर... असा विचार मनात आला आणि खरं सांगायचं तर उत्तर नकारार्थीच आलं.

जालिम लोशन 27/08/2019 - 21:40
अशी चार पाच ऊदाहरणे आहेत, समाधानी संसारासाठी मानसिक शांती महत्वाची, बाकी आर्थिक परिस्धिती आणी तब्येत बदलत असते.

खिलजि 28/08/2019 - 14:04
दुर्मिळ म्हणजे अतिशय दुर्मिळ .. संग्रहालयीन प्रेम म्हणायचं .. नशीबवान आहेत दोघेही .. एक मनावर फिदा तर दुसरी कलेवर .. दोन्ही अभिजात प्रेमाच्या बाजू .. तोड नाही ,,, एकदम फेविकॉल प्रेम .. मानलं

Rajesh188 28/08/2019 - 14:23
आयुष्याचे चार टप्पे ढोबळ मानाने असतात . लहानपण ,mature होण्याच्या सीमारेषेवर असलेलं वय आणि पूर्ण परिपक्वता आलेलं वय ह्या मधील आयुष्य ह्याला जवानी म्हणुया आणि म्हातारपण . प्रेमाची व्याख्या आणि ओढ प्रत्येक टप्प्यात वेगळी असते . जवानी च्या सुरवातीला ज्याला प्रेम समजल जाते ते परिपक्व वयात ती व्याख्या खोटी ठरते आणि म्हातारपणी प्रेम आणि उपकार ह्या मधील फरक समजत नाही

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 28/08/2019 - 14:28
मनुष्य उत्क्रांत होत असता त्याला अजूनही बऱ्याच बाबतीत नेमकेपणा सापडला नसल्याने तो बऱ्याच गुंतागुंतिला सोप्या व्याख्या बनवून मोकळा होतो. प्रेम हा शब्द त्यातीलच एक :) जसे प्रत्येकाचे बायबल वेगळं असतं तसेच प्रत्येक भावनेतून प्रेमाची एक वेगळी व्याख्या रचता येते

खिलजि 28/08/2019 - 14:36
प्रेम म्हणजे फक्त तेच नाही ओ .. खरं प्रेम अभिजात असतं , अमर असतं ,, अर्थात मला कुठल्याही मुलीवर अभिजात प्रेम झालेले नाही आहे ,, पण मी माझ्या आईवर अतोनात प्रेम केले आणि माझ्या मुलांवर तर आहेच .. पण एक मात्र नक्की ,, कि मला अभिजात प्रेम मिळालेले आहे आणि मिळतही आहे .. याचा मला सार्थ अभिमान आहे ..

Rajesh188 28/08/2019 - 14:47
खिलजी तुम्ही भाग्यवान आहात खरे प्रेमाची अनुभती लाखात एकाला होते आणि ते शब्दात सांगता येत नाही . त्या मुळे प्रेमाची ती व्याख्या सर्रास सर्व प्रेम प्रकरणात वापरता येणार नाही . अपवाद म्हणुया आपण त्याला . कुमार sir chya उदाहरण हे अपवाद आहे सर्रास असे घडत नाही . बाकी लोकांच्या बाबतीत वया नुसार प्रेमाची व्याख्या बदलते आणि भौतिक जीवन कल्पित प्रेम भावनेवर विजय मिलवावतात आणि समाजात सर्रास अशा घटना दिसतात

व्याहवारिक निकष बाजूला सारुन निस्वार्थी प्रेम करणारी मुलगी अगदी दुर्मिळच.. धन्यवाद अशा एका स्त्रीची कथा इथे लिहिल्याबद्दल

ट्रम्प 28/08/2019 - 18:20
१ ) ऐहिकसुखे पायाशी लोळन घेत असताना मन दुभंगलेली असल्यामुळे विभक्त होऊन स्वतःचे आणि मुलांचे आयुष्य अंधकारमय करणारे , २ ) रूढीपरंपरा पाळण्यासाठी अनिच्छेने शेवट पर्यंत एकमेकांची साथ देत जीवन जगणारे , 3 ) मुलांच्या भविष्याचा विचार न करता स्वैराचारला प्राधान्य देऊन लग्न / घटस्फोट या जंजाळात अडकणारे , रडतकढत जगणाऱ्याचें असे अजून कित्तेक प्रकार वर्णन करता येतील पण कुमार साहेबांनी सांगितलेल्या त्या महिलेला साक्षात दंडवत /\

In reply to by ट्रम्प

अभ्या.. 29/08/2019 - 13:18
सहमत सहमत ट्रम्पबुवा. आक्ख्ख्या प्रतिसादाला आणि दंडवतालाही सहमत.
धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे. नुकताच तिच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला.
आणि हे किती भारी, मस्त वाटलं वाचून सुध्दा. माझ्या वर्गात एक मुलगा होता, मूकबधीर जन्मजात. हे एवढेच व्यंग म्हणता येईल असे. प्रचंड देखणा, आर्थिकदृष्ट्या सुस्थापित घरातला. हातात कला, हरहुन्नरी, चांगल्या स्वभावाचा, तसे ते व्यंगही नाहीच कारण लिपरिडिंगने तो इतर बोलत असताना समजून घ्यायचा. कानातले मशीन वापरुन कार चालवायचा. एका सहाध्यायी मुलीवर त्याचे प्रेम होते. आम्हाला माहीत होते. सर्व कॉलेजला माहीत होते ती मुलगी सोडून. शेवटी तिला कळल्यावर तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण एकच. आमच्या संवाद होऊ शकणार नाही चांगल्या पध्दतीने हे कारण. तिला बर्‍याच मैत्रिणींनी समजावले बरेच. ती ह्या मुद्द्यावर ठाम होती. कॉलेज संपल्यावर काही वर्षांनी तो मुलगा दुसर्‍या एका सुस्वरुप आणि सुजाण मुलीसोबत विवाहबध्द झाला आणि दोघांचाही संसार अत्यंत सुखाने चाललेला आहे. त्या पहिल्या मुलीचाही. ;)

In reply to by अभ्या..

हेमंतकुमार 29/08/2019 - 14:55
अभ्या, तुमच्या प्रतिसादावरून एक आठवण झाली. पाश्चिमात्य जगातील एका गाजलेल्या कलाकाराला त्याच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला होता, “ समजा, तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एक महत्वाचे व्यंग असते तर तुम्ही अंधत्व पसंत कराल की बहिरेपणा ?” दोन मिनिटे विचार करून त्याने उत्तर दिले होते, “ मला एक वेळ अंधत्व चालेल पण ऐकायला आलेच पाहिजे. संगीत ऐकल्याविना जीवनाची मी कल्पनाही करू शकत नाही”. … यासंदर्भात प्रत्येकाचे विचार भिन्न असणार. पण या प्रश्नाचे उत्तर देणे तितके सोपे नाही खरे.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 29/08/2019 - 15:09
आप जँगल मेजाव, आवाजे तो व्हीपेभी आयेगी,तो मन भटकेगा - मा.मु* योगी आदित्यनाथ. मा.मु* = माननीय मुख्यमंत्री.

In reply to by हेमंतकुमार

अभ्या.. 02/09/2019 - 14:05
, “ समजा, तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एक महत्वाचे व्यंग असते तर तुम्ही अंधत्व पसंत कराल की बहिरेपणा ?”
मी आनंदाने बहिरेपणा स्वीकारला असता अशी वेळ आल्यावर. रंग आणि रूप अनुभवण्यासाठी मी संगीत त्यागू शकेन. सध्याही बऱ्याचदा कान नसते तर बरं असं वाटते खरे. ;)

निभावून नेले हे महत्वाचे! अन्यथा भावनेच्या भरात निर्णय घेतला अन पहा मग काय झाल ते! अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळाल्या असत्या.

गवि 29/08/2019 - 10:50
अत्यंत हृदयस्पर्शी. पण यात बहुसंख्य वेळा एक शक्यता उरते. भले चोवीस तास नीट विचार केलाही असेल, पण हा निर्णय दया, सिम्पथी यातून निश्चित आलेला नाही असं आत्ताच म्हणणं कठीण. प्रत्यक्ष आयुष्य अनेक दशकं अनेक थपडा देतं, तेव्हा दोन्ही बाजूंनी खंबीर आधार बनणं गरजेचं असतं. भविष्यात त्या अंध व्यक्तीला काही प्रसंगाच्या आवेगात, भरात धडधाकट जोडीदाराकडून उपकाराची भावना ऐकवली गेली, मोजणी केली गेली तर फार वेदनादायी असेल. दोघांसाठी. तसं नसावं अशी सदिच्छा.

हेमंतकुमार 29/08/2019 - 11:08
प्रकाश, सहमत. त्यांनी ३० वर्षे संसार अगदी छान निभावला आहे ! गवि , तसे बिलकूल झालेले नाही. याचा नक्कीच आनंद वाटतो.

Rajesh188 29/08/2019 - 12:53
जन्मजात आंधळे पण असेल तर होणारे मुल नॉर्मल असण्याची शक्यता १००,percent असेल तर ठीक आहे . पण तशी जर शक्यता नसेल आणि मुला मध्ये सुद्धा व्यंग येणार असेल (आंधळेपणा,) तर मात्र त्या दोघांच्या उदात्त प्रेमाला उदात्त म्हणता येणार नाही माझ्या मते . त्या दोघांचा निर्णय त्या दोघांच्या मर्यादे पर्यंत उच्च दर्जाचा आहे पण ?

ट्रम्प 31/08/2019 - 09:22
मार्केट यार्ड ,पुण्यातील माझ्या माहितीचे एक मारवाडी गृहस्थ आहेत . गडगंज संपत्ती , एकच मुलगा तो ही जन्मापासून मूक बधीर . याने त्याला लहानपणीच वारंवार अमेरिकेत नेऊन उच्च दर्जाचे उपचार / ऑपरेशन करवून घेतले व कानापाशी एक छोटे मशीन बसवून घेतले , त्या मशीन च्या वायर्स डोक्याच्या आतील भागात कुठेतरी लावलेल्या दिसतात . त्या मशीन मुळे मुलाला व्यवस्थित ऐकू येते व स्पष्ट उच्चार नाही पण बऱ्यापैकी बोलतो . डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण करून बापाच्या व्यवसायात हातभार लावत आहे . तर लग्ना साठी मुली बघताना बापाची घालमेल चालली होती . चांगली व्यवस्थित स्थळे येत नव्हती , आणि मुलाला पसंती देणाऱ्या मुलींचा आपल्या संपत्ती वर डोळा असल्याचा संशय बापाच्या मनात घर करून बसलेला . शेवटी एका गरीब स्थळ जमले , लग्न झाले , मुलीने कोर्टात केस टाकली व बऱ्यापैकी रक्कम देऊन घटस्फोट घेतला गेला . त्या नंतर पुन्हा स्थळे पाहणे सुरू झाली व आता श्रीमंत पण थोड्याशा अपंग मुली बरोबर संसार सुखाचा चालला आहे . म्हणून च कुमार साहेबांनी सांगितलेल्या त्या महिले बद्दल खूप आदर वाटतो .

हेमंतकुमार 31/08/2019 - 10:05
सर्व नवीन प्रतीसादकांचे आभार. सुधीर, तुमचा मुद्दा बरोबर. ट्रम्प, तुम्ही लिहिलेला पहिला अनुभव कटू आहे खरे. लेखातील दाम्पत्याशी आमचा संपर्क असल्याने अंधांच्या जीवनातील काही विशेष गोष्टी समजल्या. १. त्या गृहस्थांचे हातात जे मनगटी घड्याळ असते त्याची किल्ली दाबली की ‘किती वाजलेत’ ते आवाजात सांगितले जाते. २. त्यांच्या घरच्या स्वयंपाकात मिरच्या कटाक्षाने टाळल्या जातात; तिखटाची पावडरच वापरतात. कारण ‘त्यांना’ जेवताना मिरची समजली नाही तर ठसका लागू शकतो. ३. केवळ आवाजावरून घरात आलेली (परिचयातील) व्यक्ती ते अचूक ओळखतात.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 31/08/2019 - 14:25
आणि अंध व्यक्तींंमध्ये इश्वराने आणखी काही वरदाने दिलेली असतात. त्यांचे घाणेन्द्रिय (वास घेणे व ओळखण्याची क्षमता) डोळस लोकांपेक्षा जास्त संवेदनाशील असते. स्पर्शावरून देखिल त्यांना डोळस माणसांपेक्षा जास्त गोष्टी लक्षात येतात. माझा एक नातेवाईक जो अंध असून डॉक्टरेट झालेला आहे, एका राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा समिती सभासद आहे, त्याची कार्यक्षमता आपणा सारख्यांना अचंबित करणारी आहे. त्याने वयाच्या ५१ व्या वर्षी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरीतील स्त्री शी लग्न केले आहे.

आवडली गोष्ट, असा निर्णय घ्यायला आणि तो आयुष्यभर निभवायला खरोखरच धाडस लागते. रच्याकने :- कुमार सरांचा नवा लेख बहूतेक "डोळ्यांच्या आरोग्यावर" असेल अशा अपेक्षेने धागा उघडला आणि डोळ्यात झणझणीत अंजन पडले. पैजारबुवा.

हेमंतकुमार 31/08/2019 - 12:07
@ ज्ञा पै, अधूनमधून आरोग्यलेखनाला विश्रांती देतो ! (स्मित) धन्यवाद.

चंद्र.शेखर 31/08/2019 - 16:51
सुंदर उदाहरण आहे. त्या माउलींच कौतुक तर आहेच. सहज एक विचार आला की जसं जेवणारं इतर कोणी नसेल तर गृहिणी काही तरी थातुर मातुर बनवून वेळ मारून नेते तसं नवरा आपल्याला बघू शकत नाहीये म्हटल्यावर तिच्या राहणीमानावर, नटण्यावर कालांतराने फरक पडू शकतो का ? कारण आपल्या जीवाभावाच्या माणसाने आपल्याला 'बघावं' ही भावना तर असतेच ना

हेमंतकुमार 31/08/2019 - 18:13
चंद्रशेखर, तुम्ही म्हणता तशी शक्यता असू शकेल. संसारात अन्य काही अडचणीही येत असतील. आपण फक्त कल्पना करू शकतो.

Rajesh188 31/08/2019 - 19:33
ज्यांची मन घट्ट जुळलेली असतात त्या प्रेमाचे नाते खूप वेगळे असते त्याची कल्पना बाकी लोकांना येणे शक्य नाही . जसे साधू संत ,योगी ईश्र्वराशी एकरूप होतात आणि त्या ईश्वराचे अस्तित्व अनुभवता तसा काहीसा प्रकार आहे . शब्दात सांगता येणार नाही

टर्मीनेटर 02/09/2019 - 13:11
भावनेच्या भरात असे निर्णय घेऊन नंतर पश्चाताप होऊन विभक्त झाल्याची उदाहरणे अनेक आहेत, पण तुमच्या लेखातील ह्या जोडीचे उदाहरण खरोखर कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंतचा त्यांच्या यशस्वी संसार बघता त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे भविष्यही उज्वल असणार ह्याची खात्री आहेच, रादर ते तसे असावेच अशा मनःपूर्वक शुभेच्छा!

गामा पैलवान 02/09/2019 - 17:12
कुमारेक, त्या बाईंच्या हिंमतीची दाद द्यावीशी वाटते. माझ्या घरच्यांच्या ओळखीतल्या एका सुंदर व शालीन मुलीने पंगु मनुष्याशी लग्न केलं होतं ते आठवलं. ठाण्याला तलावपाळीवर दोघे फिरायला यायचे. ती त्याचा गाडा ढकलायची. पुढे काय झालं माहित नाही. तिला काहीतरी सापडलं असावं त्याच्यात, जे इतर कोणीही देऊ ( की दाखवू ? ) शकंत नव्हतं. आ.न., -गा.पै.

हेमंतकुमार 02/09/2019 - 17:44
गा पै , सहमत.
तिला काहीतरी सापडलं असावं त्याच्यात, जे इतर कोणीही देऊ ( की दाखवू ? ) शकंत नव्हतं.
त्याच्या स्वभावातील नम्रता किंवा अन्य काही गुण असू शकतील.

In reply to by हेमंतकुमार

गॉडजिला 13/06/2021 - 21:52
प्रेम म्हणजे पुढील ३ गोश्टींचा कमीजास्त प्रमाणातील मिलाफ होय... १) कंफर्ट २) सेक्योरीटी ३) स्कार्सीटी आपण प्रेमात पडतो अशा व्यक्तीच्या जी आपल्याला १) कंफर्ट कंफर्ट (झोन) देते, काळजी घेते. उदा. आइ... लहानपणापासुन तिने आपले सर्व हवं नको ते बघितलं आहे... लाड केले आहेत, काळजी घेतली आहे, तिच्या मायेची उब आपल्याला तिच्या का प्रेमात पाडणार नाही ? २) सेक्योरीटी आर्थिक, मानसीक, शारीरीक, सामाजीक... ३) स्कार्सीटी लिमीटेड एडिशन. त्याचा तिचा स्वभाव, शिक्षण, पैसा, समजुतदारपणा, रुप, हुद्दा अथवा इतर कोणताही गुण जो आपल्याला लिमिटेड एडिशन वाटतो... व दुसरा असा सहजी मिळणार नाही हा भाव प्रकट वा अप्रकट मनात तयार होतो... वरील तिन बाबींचा कमीजास्त मिलाफ आपल्या आर्थिक, मानसीक, शारीरीक, सामाजीक गरजेनुसार आपल्याला ज्या व्यक्तीत दिसतो तिच्याकडे आपण नैसर्गीकपणे आकृश्ट होतो.

In reply to by चामुंडराय

गॉडजिला 14/06/2021 - 18:30
Pheromones are substances which are secreted to the outside by an individual and received by a second individual of the same species. Many examples exist in animals but their role in humans remains uncertain since adults have no functioning vomeronasal organ, which processes pheromone signals in animals. - जालावरुन सभार

In reply to by कॉमी

हेमंतकुमार 14/06/2021 - 18:54
गॉजि, Pheromones हा रोचक विषय आहे खरा. परंतु त्यासंदर्भातील मानवी संशोधन अद्याप अपुरे आहे. .. कॉमी, छान :))

In reply to by कॉमी

गॉडजिला 14/06/2021 - 18:54
एखाद्याला आपण मनातुन (आणि क्रुतितुन) स्वेछ्चेने (द्वेशभावने न्हवे) जे अटेंशन देतो ते प्रेम होय... मग हे अटेंशन अगदी देवाला दिलेले असो कि पाळिवप्राण्याने त्याच्या मालकाला दिलेले असो अथवा एका व्यक्तिने दुसर्‍या व्यक्तिला मैत्री भावनेने दिलेले असो... की एखाद्या व्यक्तीने विशीष्ठ विचारसरणीला दिलेले असो.... वगैरे वगैरे वगैरे. पण हे अटेंशन निर्माण होण्याचे मुलभुत तिन नियम जे मी वर लिहले तेच आहेतच... ते नियम भौतीक जगात तरी कधीच मोडले जात नाहीत. हे नियम अर्थातच कोण्या ग्रंथातुन न्हवे तर तठस्त ओब्जरवेशन मधुन माझ्या प्रमाणे कोणालाही उमजुन येउ शकतात

हेमंतकुमार 13/06/2021 - 21:01
या धाग्याचा विषय असलेला मराठी चित्रपट 'असेही एकदा व्हावे' आत्ताच पाहिला. युट्युबवर आहे. चांगला आहे. उमेश कामत, तेजश्री प्रधान, कविता लाड, अजित भुरे. ज्यांना भावनाप्रधान चित्रपट आवडतात त्यांनी जरूर पहावा.

वा! असा निर्णय घेण्यासाठी खूप खंबीरपणा लागतो. मी जर त्या जागी असलो असतो तर... असा विचार मनात आला आणि खरं सांगायचं तर उत्तर नकारार्थीच आलं.

जालिम लोशन 27/08/2019 - 21:40
अशी चार पाच ऊदाहरणे आहेत, समाधानी संसारासाठी मानसिक शांती महत्वाची, बाकी आर्थिक परिस्धिती आणी तब्येत बदलत असते.

खिलजि 28/08/2019 - 14:04
दुर्मिळ म्हणजे अतिशय दुर्मिळ .. संग्रहालयीन प्रेम म्हणायचं .. नशीबवान आहेत दोघेही .. एक मनावर फिदा तर दुसरी कलेवर .. दोन्ही अभिजात प्रेमाच्या बाजू .. तोड नाही ,,, एकदम फेविकॉल प्रेम .. मानलं

Rajesh188 28/08/2019 - 14:23
आयुष्याचे चार टप्पे ढोबळ मानाने असतात . लहानपण ,mature होण्याच्या सीमारेषेवर असलेलं वय आणि पूर्ण परिपक्वता आलेलं वय ह्या मधील आयुष्य ह्याला जवानी म्हणुया आणि म्हातारपण . प्रेमाची व्याख्या आणि ओढ प्रत्येक टप्प्यात वेगळी असते . जवानी च्या सुरवातीला ज्याला प्रेम समजल जाते ते परिपक्व वयात ती व्याख्या खोटी ठरते आणि म्हातारपणी प्रेम आणि उपकार ह्या मधील फरक समजत नाही

In reply to by Rajesh188

जॉनविक्क 28/08/2019 - 14:28
मनुष्य उत्क्रांत होत असता त्याला अजूनही बऱ्याच बाबतीत नेमकेपणा सापडला नसल्याने तो बऱ्याच गुंतागुंतिला सोप्या व्याख्या बनवून मोकळा होतो. प्रेम हा शब्द त्यातीलच एक :) जसे प्रत्येकाचे बायबल वेगळं असतं तसेच प्रत्येक भावनेतून प्रेमाची एक वेगळी व्याख्या रचता येते

खिलजि 28/08/2019 - 14:36
प्रेम म्हणजे फक्त तेच नाही ओ .. खरं प्रेम अभिजात असतं , अमर असतं ,, अर्थात मला कुठल्याही मुलीवर अभिजात प्रेम झालेले नाही आहे ,, पण मी माझ्या आईवर अतोनात प्रेम केले आणि माझ्या मुलांवर तर आहेच .. पण एक मात्र नक्की ,, कि मला अभिजात प्रेम मिळालेले आहे आणि मिळतही आहे .. याचा मला सार्थ अभिमान आहे ..

Rajesh188 28/08/2019 - 14:47
खिलजी तुम्ही भाग्यवान आहात खरे प्रेमाची अनुभती लाखात एकाला होते आणि ते शब्दात सांगता येत नाही . त्या मुळे प्रेमाची ती व्याख्या सर्रास सर्व प्रेम प्रकरणात वापरता येणार नाही . अपवाद म्हणुया आपण त्याला . कुमार sir chya उदाहरण हे अपवाद आहे सर्रास असे घडत नाही . बाकी लोकांच्या बाबतीत वया नुसार प्रेमाची व्याख्या बदलते आणि भौतिक जीवन कल्पित प्रेम भावनेवर विजय मिलवावतात आणि समाजात सर्रास अशा घटना दिसतात

व्याहवारिक निकष बाजूला सारुन निस्वार्थी प्रेम करणारी मुलगी अगदी दुर्मिळच.. धन्यवाद अशा एका स्त्रीची कथा इथे लिहिल्याबद्दल

ट्रम्प 28/08/2019 - 18:20
१ ) ऐहिकसुखे पायाशी लोळन घेत असताना मन दुभंगलेली असल्यामुळे विभक्त होऊन स्वतःचे आणि मुलांचे आयुष्य अंधकारमय करणारे , २ ) रूढीपरंपरा पाळण्यासाठी अनिच्छेने शेवट पर्यंत एकमेकांची साथ देत जीवन जगणारे , 3 ) मुलांच्या भविष्याचा विचार न करता स्वैराचारला प्राधान्य देऊन लग्न / घटस्फोट या जंजाळात अडकणारे , रडतकढत जगणाऱ्याचें असे अजून कित्तेक प्रकार वर्णन करता येतील पण कुमार साहेबांनी सांगितलेल्या त्या महिलेला साक्षात दंडवत /\

In reply to by ट्रम्प

अभ्या.. 29/08/2019 - 13:18
सहमत सहमत ट्रम्पबुवा. आक्ख्ख्या प्रतिसादाला आणि दंडवतालाही सहमत.
धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे. नुकताच तिच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला.
आणि हे किती भारी, मस्त वाटलं वाचून सुध्दा. माझ्या वर्गात एक मुलगा होता, मूकबधीर जन्मजात. हे एवढेच व्यंग म्हणता येईल असे. प्रचंड देखणा, आर्थिकदृष्ट्या सुस्थापित घरातला. हातात कला, हरहुन्नरी, चांगल्या स्वभावाचा, तसे ते व्यंगही नाहीच कारण लिपरिडिंगने तो इतर बोलत असताना समजून घ्यायचा. कानातले मशीन वापरुन कार चालवायचा. एका सहाध्यायी मुलीवर त्याचे प्रेम होते. आम्हाला माहीत होते. सर्व कॉलेजला माहीत होते ती मुलगी सोडून. शेवटी तिला कळल्यावर तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण एकच. आमच्या संवाद होऊ शकणार नाही चांगल्या पध्दतीने हे कारण. तिला बर्‍याच मैत्रिणींनी समजावले बरेच. ती ह्या मुद्द्यावर ठाम होती. कॉलेज संपल्यावर काही वर्षांनी तो मुलगा दुसर्‍या एका सुस्वरुप आणि सुजाण मुलीसोबत विवाहबध्द झाला आणि दोघांचाही संसार अत्यंत सुखाने चाललेला आहे. त्या पहिल्या मुलीचाही. ;)

In reply to by अभ्या..

हेमंतकुमार 29/08/2019 - 14:55
अभ्या, तुमच्या प्रतिसादावरून एक आठवण झाली. पाश्चिमात्य जगातील एका गाजलेल्या कलाकाराला त्याच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला होता, “ समजा, तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एक महत्वाचे व्यंग असते तर तुम्ही अंधत्व पसंत कराल की बहिरेपणा ?” दोन मिनिटे विचार करून त्याने उत्तर दिले होते, “ मला एक वेळ अंधत्व चालेल पण ऐकायला आलेच पाहिजे. संगीत ऐकल्याविना जीवनाची मी कल्पनाही करू शकत नाही”. … यासंदर्भात प्रत्येकाचे विचार भिन्न असणार. पण या प्रश्नाचे उत्तर देणे तितके सोपे नाही खरे.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 29/08/2019 - 15:09
आप जँगल मेजाव, आवाजे तो व्हीपेभी आयेगी,तो मन भटकेगा - मा.मु* योगी आदित्यनाथ. मा.मु* = माननीय मुख्यमंत्री.

In reply to by हेमंतकुमार

अभ्या.. 02/09/2019 - 14:05
, “ समजा, तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एक महत्वाचे व्यंग असते तर तुम्ही अंधत्व पसंत कराल की बहिरेपणा ?”
मी आनंदाने बहिरेपणा स्वीकारला असता अशी वेळ आल्यावर. रंग आणि रूप अनुभवण्यासाठी मी संगीत त्यागू शकेन. सध्याही बऱ्याचदा कान नसते तर बरं असं वाटते खरे. ;)

निभावून नेले हे महत्वाचे! अन्यथा भावनेच्या भरात निर्णय घेतला अन पहा मग काय झाल ते! अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळाल्या असत्या.

गवि 29/08/2019 - 10:50
अत्यंत हृदयस्पर्शी. पण यात बहुसंख्य वेळा एक शक्यता उरते. भले चोवीस तास नीट विचार केलाही असेल, पण हा निर्णय दया, सिम्पथी यातून निश्चित आलेला नाही असं आत्ताच म्हणणं कठीण. प्रत्यक्ष आयुष्य अनेक दशकं अनेक थपडा देतं, तेव्हा दोन्ही बाजूंनी खंबीर आधार बनणं गरजेचं असतं. भविष्यात त्या अंध व्यक्तीला काही प्रसंगाच्या आवेगात, भरात धडधाकट जोडीदाराकडून उपकाराची भावना ऐकवली गेली, मोजणी केली गेली तर फार वेदनादायी असेल. दोघांसाठी. तसं नसावं अशी सदिच्छा.

हेमंतकुमार 29/08/2019 - 11:08
प्रकाश, सहमत. त्यांनी ३० वर्षे संसार अगदी छान निभावला आहे ! गवि , तसे बिलकूल झालेले नाही. याचा नक्कीच आनंद वाटतो.

Rajesh188 29/08/2019 - 12:53
जन्मजात आंधळे पण असेल तर होणारे मुल नॉर्मल असण्याची शक्यता १००,percent असेल तर ठीक आहे . पण तशी जर शक्यता नसेल आणि मुला मध्ये सुद्धा व्यंग येणार असेल (आंधळेपणा,) तर मात्र त्या दोघांच्या उदात्त प्रेमाला उदात्त म्हणता येणार नाही माझ्या मते . त्या दोघांचा निर्णय त्या दोघांच्या मर्यादे पर्यंत उच्च दर्जाचा आहे पण ?

ट्रम्प 31/08/2019 - 09:22
मार्केट यार्ड ,पुण्यातील माझ्या माहितीचे एक मारवाडी गृहस्थ आहेत . गडगंज संपत्ती , एकच मुलगा तो ही जन्मापासून मूक बधीर . याने त्याला लहानपणीच वारंवार अमेरिकेत नेऊन उच्च दर्जाचे उपचार / ऑपरेशन करवून घेतले व कानापाशी एक छोटे मशीन बसवून घेतले , त्या मशीन च्या वायर्स डोक्याच्या आतील भागात कुठेतरी लावलेल्या दिसतात . त्या मशीन मुळे मुलाला व्यवस्थित ऐकू येते व स्पष्ट उच्चार नाही पण बऱ्यापैकी बोलतो . डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण करून बापाच्या व्यवसायात हातभार लावत आहे . तर लग्ना साठी मुली बघताना बापाची घालमेल चालली होती . चांगली व्यवस्थित स्थळे येत नव्हती , आणि मुलाला पसंती देणाऱ्या मुलींचा आपल्या संपत्ती वर डोळा असल्याचा संशय बापाच्या मनात घर करून बसलेला . शेवटी एका गरीब स्थळ जमले , लग्न झाले , मुलीने कोर्टात केस टाकली व बऱ्यापैकी रक्कम देऊन घटस्फोट घेतला गेला . त्या नंतर पुन्हा स्थळे पाहणे सुरू झाली व आता श्रीमंत पण थोड्याशा अपंग मुली बरोबर संसार सुखाचा चालला आहे . म्हणून च कुमार साहेबांनी सांगितलेल्या त्या महिले बद्दल खूप आदर वाटतो .

हेमंतकुमार 31/08/2019 - 10:05
सर्व नवीन प्रतीसादकांचे आभार. सुधीर, तुमचा मुद्दा बरोबर. ट्रम्प, तुम्ही लिहिलेला पहिला अनुभव कटू आहे खरे. लेखातील दाम्पत्याशी आमचा संपर्क असल्याने अंधांच्या जीवनातील काही विशेष गोष्टी समजल्या. १. त्या गृहस्थांचे हातात जे मनगटी घड्याळ असते त्याची किल्ली दाबली की ‘किती वाजलेत’ ते आवाजात सांगितले जाते. २. त्यांच्या घरच्या स्वयंपाकात मिरच्या कटाक्षाने टाळल्या जातात; तिखटाची पावडरच वापरतात. कारण ‘त्यांना’ जेवताना मिरची समजली नाही तर ठसका लागू शकतो. ३. केवळ आवाजावरून घरात आलेली (परिचयातील) व्यक्ती ते अचूक ओळखतात.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 31/08/2019 - 14:25
आणि अंध व्यक्तींंमध्ये इश्वराने आणखी काही वरदाने दिलेली असतात. त्यांचे घाणेन्द्रिय (वास घेणे व ओळखण्याची क्षमता) डोळस लोकांपेक्षा जास्त संवेदनाशील असते. स्पर्शावरून देखिल त्यांना डोळस माणसांपेक्षा जास्त गोष्टी लक्षात येतात. माझा एक नातेवाईक जो अंध असून डॉक्टरेट झालेला आहे, एका राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा समिती सभासद आहे, त्याची कार्यक्षमता आपणा सारख्यांना अचंबित करणारी आहे. त्याने वयाच्या ५१ व्या वर्षी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरीतील स्त्री शी लग्न केले आहे.

आवडली गोष्ट, असा निर्णय घ्यायला आणि तो आयुष्यभर निभवायला खरोखरच धाडस लागते. रच्याकने :- कुमार सरांचा नवा लेख बहूतेक "डोळ्यांच्या आरोग्यावर" असेल अशा अपेक्षेने धागा उघडला आणि डोळ्यात झणझणीत अंजन पडले. पैजारबुवा.

हेमंतकुमार 31/08/2019 - 12:07
@ ज्ञा पै, अधूनमधून आरोग्यलेखनाला विश्रांती देतो ! (स्मित) धन्यवाद.

चंद्र.शेखर 31/08/2019 - 16:51
सुंदर उदाहरण आहे. त्या माउलींच कौतुक तर आहेच. सहज एक विचार आला की जसं जेवणारं इतर कोणी नसेल तर गृहिणी काही तरी थातुर मातुर बनवून वेळ मारून नेते तसं नवरा आपल्याला बघू शकत नाहीये म्हटल्यावर तिच्या राहणीमानावर, नटण्यावर कालांतराने फरक पडू शकतो का ? कारण आपल्या जीवाभावाच्या माणसाने आपल्याला 'बघावं' ही भावना तर असतेच ना

हेमंतकुमार 31/08/2019 - 18:13
चंद्रशेखर, तुम्ही म्हणता तशी शक्यता असू शकेल. संसारात अन्य काही अडचणीही येत असतील. आपण फक्त कल्पना करू शकतो.

Rajesh188 31/08/2019 - 19:33
ज्यांची मन घट्ट जुळलेली असतात त्या प्रेमाचे नाते खूप वेगळे असते त्याची कल्पना बाकी लोकांना येणे शक्य नाही . जसे साधू संत ,योगी ईश्र्वराशी एकरूप होतात आणि त्या ईश्वराचे अस्तित्व अनुभवता तसा काहीसा प्रकार आहे . शब्दात सांगता येणार नाही

टर्मीनेटर 02/09/2019 - 13:11
भावनेच्या भरात असे निर्णय घेऊन नंतर पश्चाताप होऊन विभक्त झाल्याची उदाहरणे अनेक आहेत, पण तुमच्या लेखातील ह्या जोडीचे उदाहरण खरोखर कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंतचा त्यांच्या यशस्वी संसार बघता त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे भविष्यही उज्वल असणार ह्याची खात्री आहेच, रादर ते तसे असावेच अशा मनःपूर्वक शुभेच्छा!

गामा पैलवान 02/09/2019 - 17:12
कुमारेक, त्या बाईंच्या हिंमतीची दाद द्यावीशी वाटते. माझ्या घरच्यांच्या ओळखीतल्या एका सुंदर व शालीन मुलीने पंगु मनुष्याशी लग्न केलं होतं ते आठवलं. ठाण्याला तलावपाळीवर दोघे फिरायला यायचे. ती त्याचा गाडा ढकलायची. पुढे काय झालं माहित नाही. तिला काहीतरी सापडलं असावं त्याच्यात, जे इतर कोणीही देऊ ( की दाखवू ? ) शकंत नव्हतं. आ.न., -गा.पै.

हेमंतकुमार 02/09/2019 - 17:44
गा पै , सहमत.
तिला काहीतरी सापडलं असावं त्याच्यात, जे इतर कोणीही देऊ ( की दाखवू ? ) शकंत नव्हतं.
त्याच्या स्वभावातील नम्रता किंवा अन्य काही गुण असू शकतील.

In reply to by हेमंतकुमार

गॉडजिला 13/06/2021 - 21:52
प्रेम म्हणजे पुढील ३ गोश्टींचा कमीजास्त प्रमाणातील मिलाफ होय... १) कंफर्ट २) सेक्योरीटी ३) स्कार्सीटी आपण प्रेमात पडतो अशा व्यक्तीच्या जी आपल्याला १) कंफर्ट कंफर्ट (झोन) देते, काळजी घेते. उदा. आइ... लहानपणापासुन तिने आपले सर्व हवं नको ते बघितलं आहे... लाड केले आहेत, काळजी घेतली आहे, तिच्या मायेची उब आपल्याला तिच्या का प्रेमात पाडणार नाही ? २) सेक्योरीटी आर्थिक, मानसीक, शारीरीक, सामाजीक... ३) स्कार्सीटी लिमीटेड एडिशन. त्याचा तिचा स्वभाव, शिक्षण, पैसा, समजुतदारपणा, रुप, हुद्दा अथवा इतर कोणताही गुण जो आपल्याला लिमिटेड एडिशन वाटतो... व दुसरा असा सहजी मिळणार नाही हा भाव प्रकट वा अप्रकट मनात तयार होतो... वरील तिन बाबींचा कमीजास्त मिलाफ आपल्या आर्थिक, मानसीक, शारीरीक, सामाजीक गरजेनुसार आपल्याला ज्या व्यक्तीत दिसतो तिच्याकडे आपण नैसर्गीकपणे आकृश्ट होतो.

In reply to by चामुंडराय

गॉडजिला 14/06/2021 - 18:30
Pheromones are substances which are secreted to the outside by an individual and received by a second individual of the same species. Many examples exist in animals but their role in humans remains uncertain since adults have no functioning vomeronasal organ, which processes pheromone signals in animals. - जालावरुन सभार

In reply to by कॉमी

हेमंतकुमार 14/06/2021 - 18:54
गॉजि, Pheromones हा रोचक विषय आहे खरा. परंतु त्यासंदर्भातील मानवी संशोधन अद्याप अपुरे आहे. .. कॉमी, छान :))

In reply to by कॉमी

गॉडजिला 14/06/2021 - 18:54
एखाद्याला आपण मनातुन (आणि क्रुतितुन) स्वेछ्चेने (द्वेशभावने न्हवे) जे अटेंशन देतो ते प्रेम होय... मग हे अटेंशन अगदी देवाला दिलेले असो कि पाळिवप्राण्याने त्याच्या मालकाला दिलेले असो अथवा एका व्यक्तिने दुसर्‍या व्यक्तिला मैत्री भावनेने दिलेले असो... की एखाद्या व्यक्तीने विशीष्ठ विचारसरणीला दिलेले असो.... वगैरे वगैरे वगैरे. पण हे अटेंशन निर्माण होण्याचे मुलभुत तिन नियम जे मी वर लिहले तेच आहेतच... ते नियम भौतीक जगात तरी कधीच मोडले जात नाहीत. हे नियम अर्थातच कोण्या ग्रंथातुन न्हवे तर तठस्त ओब्जरवेशन मधुन माझ्या प्रमाणे कोणालाही उमजुन येउ शकतात

हेमंतकुमार 13/06/2021 - 21:01
या धाग्याचा विषय असलेला मराठी चित्रपट 'असेही एकदा व्हावे' आत्ताच पाहिला. युट्युबवर आहे. चांगला आहे. उमेश कामत, तेजश्री प्रधान, कविता लाड, अजित भुरे. ज्यांना भावनाप्रधान चित्रपट आवडतात त्यांनी जरूर पहावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. असे निकष कोणते असावेत आणि कशाला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही. या लेखाच्या अनुषंगाने मला फक्त एका निकषाकडे लक्ष वेधायचे आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीतील शारीरिक व्यंग. विवाहेच्छू तरुण-तरुणींकडे जर आपण एक नजर टाकली तर काय दिसते? जी व्यक्ती शरीराने धडधाकट आहे ती आपला जोडीदार निवडताना त्याच्यात कुठलेही ठळक व्यंग नको हे जरूर पाहते.

मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

इरामयी ·

जॉनविक्क 31/07/2019 - 21:34
स्थळावर जे जे सदस्य मान्यवर म्हणून गणले जातात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या ते नियमीत ज्यांच्या खरडींना उत्तरे देतात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या व त्यांनी लिहलेले लेखहि बघायचे (रच्याकने धिस इज हॉ गुगल रँकिंग वर्क्स ऑटोमेटिकली)

In reply to by प्रचेतस

गवि 01/08/2019 - 09:47
गवि आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे सर्वच साहित्य वाचनीय आहे. गणपाशेठच्या पाककृती तर खासच.
यात काही काळेबेरे नसावे ना सर?

In reply to by गवि

माझं नाव वगळून फक्त तुमचंच नाव लिहिलं असतं तर समजू शकलो असतो. पण, माझ्या नाव लिहिण्याबाबत शुद्ध खोडसाळपणा दिसतो. गविसेठ, उत्तम लिहितातच त्यात काही वाद नाही. प्रचेतसचं उत्तम लेखन. वल्ली उर्फ प्रचेतस उत्तम लेखन करायचे. चहा पोह्यांचा व्यग्रतेमुळे ते व्यस्त आहेत असं कळतं. -दिलीप बिरुटे

मी नेहमी पाहिलय, बर्‍याच वेळा जेव्हा कोणी नविन मिपाकर चांगल्या धाग्यांविषयी विचारतात, तेव्हा फारच क्वचित कवितांचा उल्लेख होता. (मोकलाया सोडून, तो ही दंगा घालायच्या उद्देशाने, त्याला आक्षेप नाहीच्चे :) ). पण मिपा वर क्रांती तै, प्राजु तै, गणेशा, शरदिनी, रामदास काका, आणि ज्ञानोबांचे पैजार यांची विडंबने, मेवे यांच्या फार सुंदर कविता आहेत मिपावर. त्याही वाचाव्या अशी विनंती मी करतो.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 01/08/2019 - 13:23
खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा आहेच मिका. बेष्ट असतात. कधीकधी फार काळ त्रास देणारीही एखादी लिहितोस. कुठे फेडशील ही पापं? ;-)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 01/08/2019 - 13:35
चला, मी, मिकाशेठ, प्रचु, प्राडॉ आणि गणपा यांनी एकमेकां साह्य करुन परस्परांच्या रिक्षा उत्तम फिरवल्या. प्लॅन यशस्वी. सर्वांचे आभार. ;-)

In reply to by गवि

=)) बेक्कार फुटलो. आणि मनातल्या मनात सारखा हस्तर सॉरी हसतोय. कसं सुचतं सर तुम्हाला. फ्रेंड रिक्वेष्ट पाठवू का ?;) -दिलीप बिरुटे (गविसरांच्या लेखनाचा चाहता)

जगप्रवासी 01/08/2019 - 16:06
कंजूस काकांनी बऱ्याच भटकंती लेखांची एकत्र यादी बनवली आहे जी कोणालाही उपयोगी पडू शकते दुवा - https://misalpav.com/node/37993 एक जुने मिपाकर आहेत चाफा, माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांच्या रहस्यकथा/गूढकथा छान आहेत पण त्यांच्या लेखांचे दुवे सापडत नाहीयेत, सापडले की देतो.

मृत्युन्जय 03/08/2019 - 15:29
फारएन्ड यांची सर्व चित्रपट परीक्षणे न चुकता वाचा. फार धम्माल करमणूक आहे ती. शिवाय पराने लिहिलेले सुपरहिट चित्रप्ट देश्द्रोही चे परिक्षण देखील नक्की वाचा. रामदास काकांचे शिंपीणीचे घरटे, काटेकोरांटीची फुले हे तर आविस्मरणीय, अशक्य सुंदर, काही काळापुर्वी असाच एक धागा आला होता. त्यात बरीच माहिती मिळेल. धागा इथे वाचता येइलः https://www.misalpav.com/node/19057

जॉनविक्क 31/07/2019 - 21:34
स्थळावर जे जे सदस्य मान्यवर म्हणून गणले जातात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या ते नियमीत ज्यांच्या खरडींना उत्तरे देतात त्यांच्या वाचनखुणा उचकायच्या व त्यांनी लिहलेले लेखहि बघायचे (रच्याकने धिस इज हॉ गुगल रँकिंग वर्क्स ऑटोमेटिकली)

In reply to by प्रचेतस

गवि 01/08/2019 - 09:47
गवि आणि प्रा. डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे सर्वच साहित्य वाचनीय आहे. गणपाशेठच्या पाककृती तर खासच.
यात काही काळेबेरे नसावे ना सर?

In reply to by गवि

माझं नाव वगळून फक्त तुमचंच नाव लिहिलं असतं तर समजू शकलो असतो. पण, माझ्या नाव लिहिण्याबाबत शुद्ध खोडसाळपणा दिसतो. गविसेठ, उत्तम लिहितातच त्यात काही वाद नाही. प्रचेतसचं उत्तम लेखन. वल्ली उर्फ प्रचेतस उत्तम लेखन करायचे. चहा पोह्यांचा व्यग्रतेमुळे ते व्यस्त आहेत असं कळतं. -दिलीप बिरुटे

मी नेहमी पाहिलय, बर्‍याच वेळा जेव्हा कोणी नविन मिपाकर चांगल्या धाग्यांविषयी विचारतात, तेव्हा फारच क्वचित कवितांचा उल्लेख होता. (मोकलाया सोडून, तो ही दंगा घालायच्या उद्देशाने, त्याला आक्षेप नाहीच्चे :) ). पण मिपा वर क्रांती तै, प्राजु तै, गणेशा, शरदिनी, रामदास काका, आणि ज्ञानोबांचे पैजार यांची विडंबने, मेवे यांच्या फार सुंदर कविता आहेत मिपावर. त्याही वाचाव्या अशी विनंती मी करतो.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 01/08/2019 - 13:23
खुद्द तुझ्या कवितांचा मी पंखा आहेच मिका. बेष्ट असतात. कधीकधी फार काळ त्रास देणारीही एखादी लिहितोस. कुठे फेडशील ही पापं? ;-)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि 01/08/2019 - 13:35
चला, मी, मिकाशेठ, प्रचु, प्राडॉ आणि गणपा यांनी एकमेकां साह्य करुन परस्परांच्या रिक्षा उत्तम फिरवल्या. प्लॅन यशस्वी. सर्वांचे आभार. ;-)

In reply to by गवि

=)) बेक्कार फुटलो. आणि मनातल्या मनात सारखा हस्तर सॉरी हसतोय. कसं सुचतं सर तुम्हाला. फ्रेंड रिक्वेष्ट पाठवू का ?;) -दिलीप बिरुटे (गविसरांच्या लेखनाचा चाहता)

जगप्रवासी 01/08/2019 - 16:06
कंजूस काकांनी बऱ्याच भटकंती लेखांची एकत्र यादी बनवली आहे जी कोणालाही उपयोगी पडू शकते दुवा - https://misalpav.com/node/37993 एक जुने मिपाकर आहेत चाफा, माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. त्यांच्या रहस्यकथा/गूढकथा छान आहेत पण त्यांच्या लेखांचे दुवे सापडत नाहीयेत, सापडले की देतो.

मृत्युन्जय 03/08/2019 - 15:29
फारएन्ड यांची सर्व चित्रपट परीक्षणे न चुकता वाचा. फार धम्माल करमणूक आहे ती. शिवाय पराने लिहिलेले सुपरहिट चित्रप्ट देश्द्रोही चे परिक्षण देखील नक्की वाचा. रामदास काकांचे शिंपीणीचे घरटे, काटेकोरांटीची फुले हे तर आविस्मरणीय, अशक्य सुंदर, काही काळापुर्वी असाच एक धागा आला होता. त्यात बरीच माहिती मिळेल. धागा इथे वाचता येइलः https://www.misalpav.com/node/19057
लेखनविषय:
गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे! आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का?

युगांतर- आरंभ अंताचा!

मृणालिनी ·

In reply to by जॉनविक्क

मृणालिनी 19/07/2019 - 20:14
तुम्ही महाभारत वाचलेले नाही, असे दिसते. ही कथा मी लिहिलेली नाही. या लोक कथा आहेत. तुम्ही सैराट पाहिला असेल तर त्यात ज्या प्रमाणे तिच्या घरचे तिला आणि तिच्या नवऱ्याला मृत्यू देतात. तसे इथे ब्रह्मदेवाने त्यांच्या मुलीला आणि तिच्या होऊ पाहणाऱ्या नवर्याला शाप दिला. काय अवघड आहे हे समजायला? असो. मिसळपाव चा प्रेक्षक या धाटणीचा नाही, हे कळाले.

In reply to by मृणालिनी

जॉनविक्क 19/07/2019 - 20:30
मिपावर अत्यन्त चोखंदळ, रसिक, मार्मिक प्रेक्षकही आहेत. माझे मत माझ्यापुरते व माझ्या बौद्धिक क्षमतेशी निगडित आहे. समस्त मिपाकरांचे त्यावरून सरसकटीकरण करणं योग्य नाही. बाकी शाळामास्तर प्रमाणे कच्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचे कि त्याला बोलतं करून त्याची अडचण समजून घ्यायची हे आपण ठरवा _/\_

In reply to by प्रचेतस

जॉनविक्क 20/07/2019 - 01:45
मला वाटलं कोणीतरी शितावरून भाताची परीक्षा वगैरे सुनावेल. :) ही कथा आहे ढळलेल्या पदराची! तुमच्या नजरेसमोर असहाय्यपणे श्रीकृष्णाला लज्जारक्षणासाठी हाक मारणाऱ्या द्रौपदीची छबी आली असेलच. पण एक पदर त्या आधीही ढळला होता....खुप आधी! आता हि ओळ वाचून आधी हा पदर लज्जा रक्षणासाठी ढळला असणार असे नाही का वाटत ? पण नाही... संदर्भहीन होता होता हा आधीचा पदर तर प्रेमात भान हरपले म्हणून ढळला, मग त्याला द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या रेफरन्स च्या रांगेत का उभे केले ? का मलाच द्रौपदीच्या पदराबाबत काही अपुरी माहिती आहे ? माझ चुकलं तर पदरात घ्याच (ती चूक), पण गोष्टी परवा परवाच्या असोत कि आदिपर्वाच्या त्या किमान अकुसेठनी रचलेल्या आहेत असा आभास तर लिखाणातून निर्माण करू नका _/\_

In reply to by मृणालिनी

मिसळपाव चा प्रेक्षक या धाटणीचा नाही, हे कळाले. एका प्रतिसादावरून अख्ख्या मिपावाचकवर्गावर ताशेरे ओढणे, हे जरा फार झाले, असे वाटत नाही का? कोणत्याही मुक्त माध्यमात लिहिताना, "आपण आपले लेखन मुक्तपणे सर्व रुचींंच्या वाचकांच्या वाचनासाठी आणि टीकाटीप्पणीसाठी स्वतःहून उघड करत असतो", हे विसरून कसे चालेल? तेव्हा, काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येणारच हे गृहीत धरणे जास्त संयुक्तिक होईल. किंबहुना, (पूर्वग्रह आणि आपलेपणा टाळून) जे काम आपल्या प्रत्यक्ष ओळखीचे लोक (आपले मन राखण्यासाठी) करण्यास धाजावत नाहीत, ते काम आपली प्रत्यक्ष ओळख नसलेल्या प्रत्येक वाचकाची नकारात्मक प्रतिक्रिया करते... आणि आपल्याला बरेच काही शिकवून जाते. 'पहिल्या लेखापासून पुढे फक्त तारीफच मिळाली' असे सत्यजगात (होतच असले तर) क्वचितच होईल... आणि झाले तर अत्यंत आश्चर्यकारक असेल... आणि त्यापासून शिकण्यासारखे फारसे मिळण्याची शक्यता जवळपास नसेलच. तेव्हा, सत्य जगात, मुक्त माध्यमांत वावरताना, प्रत्येक सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रियेतून, 'आपल्याला सुधारणा करण्याजोगे काय मिळते काय' हे पाहणे आणि त्यातील रुचेल-जमेल त्याचा स्विकार करून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे आणि न पटेल त्याने फार दु:खी न होता ते सोडून देणे, हा विवेक सर्वोत्तम ! असो. तुम्ही जाणत्या आहातच. जे योग्य वाटेल ते करावे.

पुढला भाग लवकर टाकलात तर उत्तम.... वाट पाहण्या सारखे दूःख नाही. आणि एक विनंती आहे. मिपा सारखे व्यासपीठ नाही. इथला वाचकवर्ग चोखंदळ आहे. त्यामुळे गुडीगुडी वातावरण नाही. लेख बघून प्रतिसाद देणारे बरेच जण आहेत. मिपावर व्यक्तीपुजा नाही. माझ्या लेखांनाही फटके मिळालेले आहेत तरीही मी इथेच जास्त रमतो. उत्तम लिहिलं तर नक्कीच प्रशंसा मिळते, हा स्वानुभव आहे. हाताची सगळी बोटे सारखी नसतात. कुणाला महाभारत माहिती नसेल तर कुणाला हॅरी पॉटर तर कुणाला अॅव्हेंजर... राग नसावा. पुढच्या भागाची वाट पहात आहे. ....

जालिम लोशन 20/07/2019 - 00:37
येथील वाचकांची घडण आपल्या लक्षात आली नाही काय? कि आपण फक्त मिपा platform आपल्या स्वप्रसिध्दिसाठी वापरतात? सार्वजनिक आयुष्यात ऊध्दटपणा करुन चालत नाही! नम्रताच तुम्हाला पुढे नेते. बाकी तुम्ही आदीपर्वातील कथेचे मेलोड्रामॅटायझेशन चांगले केले आहे.

nishapari 20/07/2019 - 00:45
चांगलं आहे पण आणखी चांगलं लिहू शकाल असं वाटतं .. हे वाचून कुणीतरी मिसळपाव वरच लिहिलेली एक जुनी सिरीज आठवली सीतेच्या आयुष्यावर , तिच्या दृष्टिकोनातून .. खूप अप्रतिम डिटेलिंग भरून लिहिली होती ...http://www.misalpav.com/node/23333 तुम्ही लिहिलेलं फार त्रोटक वाटतं आहे ... आणि थोडंस बोअर झालं वाचून .. अजून छान लिहू शकाल तुम्ही प्रयत्न केला तर असं वाटतं ..

मृणालिनी 21/07/2019 - 16:49
प्रतिसादाचे स्वरूपच नाही तर प्रतिसाद न देण्यावरूनही वाचकांची मनोधारणा कळते. असो. मी ज्या स्त्रोतातून माहिती मिळवली त्या अनेक ठिकाणी उल्लेख महाभिषकच आहे. जर प्रसिद्धीच मिळवायची तर त्या करिता मी या कथा का लिहिल्या असत्या ज्या सर्वांच्या विस्मरणात गेलेल्या आहेत किंवा काही जणांना तर माहितीच नाहीत? जर उगाच उग्र प्रतिसाद देउन तुम्हाला आनंद वाटला असेल तर महत्वाचे हे, की मी सकारात्मक प्रतिसादाच्या लालसे पोटी कथा प्रकाशित केलेली नाही. महाभारत आणि रामायण या उत्तम कथा लोकांनी वाचाव्यात असे मला वाटते. पण जर मिपा वाचकांना ते महत्त्वाचे वाटत असेल तर इथे त्याविषयी लिहिणे व्यर्थ आहे. मिपा वाचकांबद्दल माझे मत खरे कि खोटे हे तुमच्या प्रतिक्रियाच ठरवत आहेत. मी ताशेरे ओढले नाहीत. फक्त मत व्यक्त केले. काहींना संदर्भ कळत नाहीत तर काहींना मी उत्तर दिलं हाच उद्धटपणा वाटला. काय बोलणार ह्यावर? असो. यापुढे इथे काही पोस्ट करणे मला श्रेयस्कर वाटत नाही.

In reply to by मृणालिनी

उपेक्षित 21/07/2019 - 18:16
बरे झाले तुम्ही राम राम घेत आहात तसेही अस्सल मिपावकरांना असल्या इगोईस्टिक लेखकांची तिळमात्र गरज नाही (वयक्तिक मत आहे माझे) आणि आम्हाला तुम्ही जात आहात त्याने शष्प फरक नाही पडत.

In reply to by मृणालिनी

जॉनविक्क 21/07/2019 - 18:46
काहींना संदर्भ कळत नाहीत तर काहींना मी उत्तर दिलं हाच उद्धटपणा वाटला. काय बोलणार ह्यावर? चिल्. काही बोलू नका, अथवा हवं ते बोला कुठे जायची गरज नाही, मिपा सगळ्यांचेच आहे एकदम हॉलिस्टिक आहे.

In reply to by मृणालिनी

प्रचेतस 22/07/2019 - 09:12
तुम्ही कुठले स्रोत वापरत आहात? महाभारताच्या भांडारकर प्रतीत, भालबा केळकर संपादित प्रतीत, प्र. न. जोशी ह्यांनी संपादित केलेल्या विदर्भ मराठवाडा बुक कं. च्या प्रतीत किसारी मोहन गांगुली ह्यांई इंग्रजीत अनुवादित केलेल्या प्रतीत महाभिष असाच उल्लेख आहे. वैशम्पायन उवाच|| इक्ष्वाकुवंशप्रभवो राजासीत्पृथिवीपतिः | महाभिष इति ख्यातः सत्यवाक्सत्यविक्रमः ||१|| ततोऽभवन्सुरगणाः सहसावाङ्मुखास्तदा | महाभिषस्तु राजर्षिरशङ्को दृष्टवान्नदीम् ||५|| अपध्यातो भगवता ब्रह्मणा स महाभिषः | उक्तश्च जातो मर्त्येषु पुनर्लोकानवाप्स्यसि ||६|| स चिन्तयित्वा नृपतिर्नृपान्सर्वांस्तपोधनान् | प्रतीपं रोचयामास पितरं भूरिवर्चसम् ||७|| महाभिषं तु तं दृष्ट्वा नदी धैर्याच्च्युतं नृपम् | तमेव मनसाध्यायमुपावर्तत्सरिद्वरा ||८|| (Sambhava Parva continued) “Vaisampayana said, ‘There was a king known by the name of Mahabhisha born in the race of Ikshvaku. He was the lord of all the earth, and was truthful (in speech) and of true prowess. By a thousand horse-sacrifices and a hundred Rajasuyas he had gratified the chief of the celestials and ultimately attained to heaven. शिवाय तुम्ही लिहिलेल्या नंतरच्या भागांत शंतनु हे नाव लिहिलेले आहे. जे शंतनू नसून शांतनु आहे.

In reply to by प्रचेतस

मृणालिनी 22/07/2019 - 17:22
http://www.apamnapat.com/articles/Mahabharata005.html http://www.manuscrypts.com/myth/2011/11/30/ganga/ https://erenow.net/common/the-mahabharata-a-modern-rendering-vol-1/3.php http://thoughtsonsanathanadharma.blogspot.com/2012/10/esoteric-interpretation-of-bhishmas.html?m=1 https://sathvishayam.wordpress.com/2014/12/15/life-of-bheeshmacharya/ https://books.google.co.in/books?id=mrCjP8t21RwC&pg=PA45&lpg=PA45&dq=mahabhishak+and+ganga&source=bl&ots=9kM7Xy64lP&sig=ACfU3U1bQP-GZ5ukbfIL0ZPUsC4na3PBuQ&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjgrOSHu8jjAhUHfH0KHSLED-oQ6AEwB3oECAkQAQ#v=onepage&q=mahabhishak%20and%20ganga&f=false https://www.speakingtree.in/allslides/15-curses-from-ramayan-and-mahabharat-that-no-one-knows-about महाभिषक

In reply to by मृणालिनी

प्रचेतस 22/07/2019 - 20:31
तुम्ही जे दुवे दिलेत ते मूळ स्रोतांमधील नव्हेत, भांडारकर संशोधित प्रत काय किंवा किसारी मोहन गांगुली ह्यांचा अनुवाद मूळच्या शारदीय आणि त्यानंतरच्या नीळकंठ इत्यादी प्रतींवर बेतलेल्या आहेत. अर्थात एखादा शब्द कमी जास्त असला तरी फारसा फरक पडत नाही पण केवळ त्यामुळे चुकीचा शब्द जाऊन लेखन सदोष न व्हावे हाच हेतू. लिहीत राहा.

In reply to by जॉनविक्क

मृणालिनी 22/07/2019 - 07:30
ढळणे म्हणजे जागेवरून खाली घसरणे. ते फक्त वस्त्रहरणाचेच द्योतक नाही. पण वाचताना तसे वाटण्याची दाट शक्यता आहे. कारण गंगेचा पदर वाऱ्याने ढळला यापेक्षा द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कथा प्रसिद्ध आहे. यात स्त्रीच्या लज्जेचा धागा समान आहे.

In reply to by मृणालिनी

जॉनविक्क 22/07/2019 - 07:47
पण नंतर ढळणे आणि हात घातला जाणे हे भलेही स्त्रीच्या पदराबाबत घडते हा समान धागा जरी पकडला तरी पण त्याचे अर्थ फार भिन्न असतात. पांचालीचा पदर ढळला हा शब्द अग्निपुत्रीवर ओढवलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जर गमावायचे नसेल तर पाळायच्या सभ्यतेची मर्यादा म्हणूनही वापरणे एखाद्या निष्णात महाकविलाही अशक्य. असो, आपण खिलाडू वृत्तीने चर्चेचा घेतलेला पवित्रा बघता हा विषय फार तणावाहि वाटतं नाही. धन्यवाद.

In reply to by जॉनविक्क

मृणालिनी 22/07/2019 - 17:27
मुद्दा मलाही वाढवायचा नाही. पण ओळ परत वाचावी अशी विनंती! त्यात ' तुम्हाला वाटले असेल ना ' अश्या आशयाने द्रौपदी बद्दल लिहिलेले आहे. मला उल्लेख गंगेचाच करायचा होता. असो. तुम्हाला ते पटले नाही हे माझ्या पर्यंत पोचलेले आहे. धन्यवाद वाचल्याबद्दल!

In reply to by मृणालिनी

लिहीत रहा. ... लिहता लिहता, इथल्या वातावरणात रमून जा. .. पण एक जाहीर विनंती आहे. इतर लेखांना पण प्रतिसाद देत जा.

In reply to by जॉनविक्क

मृणालिनी 19/07/2019 - 20:14
तुम्ही महाभारत वाचलेले नाही, असे दिसते. ही कथा मी लिहिलेली नाही. या लोक कथा आहेत. तुम्ही सैराट पाहिला असेल तर त्यात ज्या प्रमाणे तिच्या घरचे तिला आणि तिच्या नवऱ्याला मृत्यू देतात. तसे इथे ब्रह्मदेवाने त्यांच्या मुलीला आणि तिच्या होऊ पाहणाऱ्या नवर्याला शाप दिला. काय अवघड आहे हे समजायला? असो. मिसळपाव चा प्रेक्षक या धाटणीचा नाही, हे कळाले.

In reply to by मृणालिनी

जॉनविक्क 19/07/2019 - 20:30
मिपावर अत्यन्त चोखंदळ, रसिक, मार्मिक प्रेक्षकही आहेत. माझे मत माझ्यापुरते व माझ्या बौद्धिक क्षमतेशी निगडित आहे. समस्त मिपाकरांचे त्यावरून सरसकटीकरण करणं योग्य नाही. बाकी शाळामास्तर प्रमाणे कच्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचे कि त्याला बोलतं करून त्याची अडचण समजून घ्यायची हे आपण ठरवा _/\_

In reply to by प्रचेतस

जॉनविक्क 20/07/2019 - 01:45
मला वाटलं कोणीतरी शितावरून भाताची परीक्षा वगैरे सुनावेल. :) ही कथा आहे ढळलेल्या पदराची! तुमच्या नजरेसमोर असहाय्यपणे श्रीकृष्णाला लज्जारक्षणासाठी हाक मारणाऱ्या द्रौपदीची छबी आली असेलच. पण एक पदर त्या आधीही ढळला होता....खुप आधी! आता हि ओळ वाचून आधी हा पदर लज्जा रक्षणासाठी ढळला असणार असे नाही का वाटत ? पण नाही... संदर्भहीन होता होता हा आधीचा पदर तर प्रेमात भान हरपले म्हणून ढळला, मग त्याला द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या रेफरन्स च्या रांगेत का उभे केले ? का मलाच द्रौपदीच्या पदराबाबत काही अपुरी माहिती आहे ? माझ चुकलं तर पदरात घ्याच (ती चूक), पण गोष्टी परवा परवाच्या असोत कि आदिपर्वाच्या त्या किमान अकुसेठनी रचलेल्या आहेत असा आभास तर लिखाणातून निर्माण करू नका _/\_

In reply to by मृणालिनी

मिसळपाव चा प्रेक्षक या धाटणीचा नाही, हे कळाले. एका प्रतिसादावरून अख्ख्या मिपावाचकवर्गावर ताशेरे ओढणे, हे जरा फार झाले, असे वाटत नाही का? कोणत्याही मुक्त माध्यमात लिहिताना, "आपण आपले लेखन मुक्तपणे सर्व रुचींंच्या वाचकांच्या वाचनासाठी आणि टीकाटीप्पणीसाठी स्वतःहून उघड करत असतो", हे विसरून कसे चालेल? तेव्हा, काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येणारच हे गृहीत धरणे जास्त संयुक्तिक होईल. किंबहुना, (पूर्वग्रह आणि आपलेपणा टाळून) जे काम आपल्या प्रत्यक्ष ओळखीचे लोक (आपले मन राखण्यासाठी) करण्यास धाजावत नाहीत, ते काम आपली प्रत्यक्ष ओळख नसलेल्या प्रत्येक वाचकाची नकारात्मक प्रतिक्रिया करते... आणि आपल्याला बरेच काही शिकवून जाते. 'पहिल्या लेखापासून पुढे फक्त तारीफच मिळाली' असे सत्यजगात (होतच असले तर) क्वचितच होईल... आणि झाले तर अत्यंत आश्चर्यकारक असेल... आणि त्यापासून शिकण्यासारखे फारसे मिळण्याची शक्यता जवळपास नसेलच. तेव्हा, सत्य जगात, मुक्त माध्यमांत वावरताना, प्रत्येक सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रियेतून, 'आपल्याला सुधारणा करण्याजोगे काय मिळते काय' हे पाहणे आणि त्यातील रुचेल-जमेल त्याचा स्विकार करून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे आणि न पटेल त्याने फार दु:खी न होता ते सोडून देणे, हा विवेक सर्वोत्तम ! असो. तुम्ही जाणत्या आहातच. जे योग्य वाटेल ते करावे.

पुढला भाग लवकर टाकलात तर उत्तम.... वाट पाहण्या सारखे दूःख नाही. आणि एक विनंती आहे. मिपा सारखे व्यासपीठ नाही. इथला वाचकवर्ग चोखंदळ आहे. त्यामुळे गुडीगुडी वातावरण नाही. लेख बघून प्रतिसाद देणारे बरेच जण आहेत. मिपावर व्यक्तीपुजा नाही. माझ्या लेखांनाही फटके मिळालेले आहेत तरीही मी इथेच जास्त रमतो. उत्तम लिहिलं तर नक्कीच प्रशंसा मिळते, हा स्वानुभव आहे. हाताची सगळी बोटे सारखी नसतात. कुणाला महाभारत माहिती नसेल तर कुणाला हॅरी पॉटर तर कुणाला अॅव्हेंजर... राग नसावा. पुढच्या भागाची वाट पहात आहे. ....

जालिम लोशन 20/07/2019 - 00:37
येथील वाचकांची घडण आपल्या लक्षात आली नाही काय? कि आपण फक्त मिपा platform आपल्या स्वप्रसिध्दिसाठी वापरतात? सार्वजनिक आयुष्यात ऊध्दटपणा करुन चालत नाही! नम्रताच तुम्हाला पुढे नेते. बाकी तुम्ही आदीपर्वातील कथेचे मेलोड्रामॅटायझेशन चांगले केले आहे.

nishapari 20/07/2019 - 00:45
चांगलं आहे पण आणखी चांगलं लिहू शकाल असं वाटतं .. हे वाचून कुणीतरी मिसळपाव वरच लिहिलेली एक जुनी सिरीज आठवली सीतेच्या आयुष्यावर , तिच्या दृष्टिकोनातून .. खूप अप्रतिम डिटेलिंग भरून लिहिली होती ...http://www.misalpav.com/node/23333 तुम्ही लिहिलेलं फार त्रोटक वाटतं आहे ... आणि थोडंस बोअर झालं वाचून .. अजून छान लिहू शकाल तुम्ही प्रयत्न केला तर असं वाटतं ..

मृणालिनी 21/07/2019 - 16:49
प्रतिसादाचे स्वरूपच नाही तर प्रतिसाद न देण्यावरूनही वाचकांची मनोधारणा कळते. असो. मी ज्या स्त्रोतातून माहिती मिळवली त्या अनेक ठिकाणी उल्लेख महाभिषकच आहे. जर प्रसिद्धीच मिळवायची तर त्या करिता मी या कथा का लिहिल्या असत्या ज्या सर्वांच्या विस्मरणात गेलेल्या आहेत किंवा काही जणांना तर माहितीच नाहीत? जर उगाच उग्र प्रतिसाद देउन तुम्हाला आनंद वाटला असेल तर महत्वाचे हे, की मी सकारात्मक प्रतिसादाच्या लालसे पोटी कथा प्रकाशित केलेली नाही. महाभारत आणि रामायण या उत्तम कथा लोकांनी वाचाव्यात असे मला वाटते. पण जर मिपा वाचकांना ते महत्त्वाचे वाटत असेल तर इथे त्याविषयी लिहिणे व्यर्थ आहे. मिपा वाचकांबद्दल माझे मत खरे कि खोटे हे तुमच्या प्रतिक्रियाच ठरवत आहेत. मी ताशेरे ओढले नाहीत. फक्त मत व्यक्त केले. काहींना संदर्भ कळत नाहीत तर काहींना मी उत्तर दिलं हाच उद्धटपणा वाटला. काय बोलणार ह्यावर? असो. यापुढे इथे काही पोस्ट करणे मला श्रेयस्कर वाटत नाही.

In reply to by मृणालिनी

उपेक्षित 21/07/2019 - 18:16
बरे झाले तुम्ही राम राम घेत आहात तसेही अस्सल मिपावकरांना असल्या इगोईस्टिक लेखकांची तिळमात्र गरज नाही (वयक्तिक मत आहे माझे) आणि आम्हाला तुम्ही जात आहात त्याने शष्प फरक नाही पडत.

In reply to by मृणालिनी

जॉनविक्क 21/07/2019 - 18:46
काहींना संदर्भ कळत नाहीत तर काहींना मी उत्तर दिलं हाच उद्धटपणा वाटला. काय बोलणार ह्यावर? चिल्. काही बोलू नका, अथवा हवं ते बोला कुठे जायची गरज नाही, मिपा सगळ्यांचेच आहे एकदम हॉलिस्टिक आहे.

In reply to by मृणालिनी

प्रचेतस 22/07/2019 - 09:12
तुम्ही कुठले स्रोत वापरत आहात? महाभारताच्या भांडारकर प्रतीत, भालबा केळकर संपादित प्रतीत, प्र. न. जोशी ह्यांनी संपादित केलेल्या विदर्भ मराठवाडा बुक कं. च्या प्रतीत किसारी मोहन गांगुली ह्यांई इंग्रजीत अनुवादित केलेल्या प्रतीत महाभिष असाच उल्लेख आहे. वैशम्पायन उवाच|| इक्ष्वाकुवंशप्रभवो राजासीत्पृथिवीपतिः | महाभिष इति ख्यातः सत्यवाक्सत्यविक्रमः ||१|| ततोऽभवन्सुरगणाः सहसावाङ्मुखास्तदा | महाभिषस्तु राजर्षिरशङ्को दृष्टवान्नदीम् ||५|| अपध्यातो भगवता ब्रह्मणा स महाभिषः | उक्तश्च जातो मर्त्येषु पुनर्लोकानवाप्स्यसि ||६|| स चिन्तयित्वा नृपतिर्नृपान्सर्वांस्तपोधनान् | प्रतीपं रोचयामास पितरं भूरिवर्चसम् ||७|| महाभिषं तु तं दृष्ट्वा नदी धैर्याच्च्युतं नृपम् | तमेव मनसाध्यायमुपावर्तत्सरिद्वरा ||८|| (Sambhava Parva continued) “Vaisampayana said, ‘There was a king known by the name of Mahabhisha born in the race of Ikshvaku. He was the lord of all the earth, and was truthful (in speech) and of true prowess. By a thousand horse-sacrifices and a hundred Rajasuyas he had gratified the chief of the celestials and ultimately attained to heaven. शिवाय तुम्ही लिहिलेल्या नंतरच्या भागांत शंतनु हे नाव लिहिलेले आहे. जे शंतनू नसून शांतनु आहे.

In reply to by प्रचेतस

मृणालिनी 22/07/2019 - 17:22
http://www.apamnapat.com/articles/Mahabharata005.html http://www.manuscrypts.com/myth/2011/11/30/ganga/ https://erenow.net/common/the-mahabharata-a-modern-rendering-vol-1/3.php http://thoughtsonsanathanadharma.blogspot.com/2012/10/esoteric-interpretation-of-bhishmas.html?m=1 https://sathvishayam.wordpress.com/2014/12/15/life-of-bheeshmacharya/ https://books.google.co.in/books?id=mrCjP8t21RwC&pg=PA45&lpg=PA45&dq=mahabhishak+and+ganga&source=bl&ots=9kM7Xy64lP&sig=ACfU3U1bQP-GZ5ukbfIL0ZPUsC4na3PBuQ&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjgrOSHu8jjAhUHfH0KHSLED-oQ6AEwB3oECAkQAQ#v=onepage&q=mahabhishak%20and%20ganga&f=false https://www.speakingtree.in/allslides/15-curses-from-ramayan-and-mahabharat-that-no-one-knows-about महाभिषक

In reply to by मृणालिनी

प्रचेतस 22/07/2019 - 20:31
तुम्ही जे दुवे दिलेत ते मूळ स्रोतांमधील नव्हेत, भांडारकर संशोधित प्रत काय किंवा किसारी मोहन गांगुली ह्यांचा अनुवाद मूळच्या शारदीय आणि त्यानंतरच्या नीळकंठ इत्यादी प्रतींवर बेतलेल्या आहेत. अर्थात एखादा शब्द कमी जास्त असला तरी फारसा फरक पडत नाही पण केवळ त्यामुळे चुकीचा शब्द जाऊन लेखन सदोष न व्हावे हाच हेतू. लिहीत राहा.

In reply to by जॉनविक्क

मृणालिनी 22/07/2019 - 07:30
ढळणे म्हणजे जागेवरून खाली घसरणे. ते फक्त वस्त्रहरणाचेच द्योतक नाही. पण वाचताना तसे वाटण्याची दाट शक्यता आहे. कारण गंगेचा पदर वाऱ्याने ढळला यापेक्षा द्रौपदीच्या वस्त्रहरणाची कथा प्रसिद्ध आहे. यात स्त्रीच्या लज्जेचा धागा समान आहे.

In reply to by मृणालिनी

जॉनविक्क 22/07/2019 - 07:47
पण नंतर ढळणे आणि हात घातला जाणे हे भलेही स्त्रीच्या पदराबाबत घडते हा समान धागा जरी पकडला तरी पण त्याचे अर्थ फार भिन्न असतात. पांचालीचा पदर ढळला हा शब्द अग्निपुत्रीवर ओढवलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जर गमावायचे नसेल तर पाळायच्या सभ्यतेची मर्यादा म्हणूनही वापरणे एखाद्या निष्णात महाकविलाही अशक्य. असो, आपण खिलाडू वृत्तीने चर्चेचा घेतलेला पवित्रा बघता हा विषय फार तणावाहि वाटतं नाही. धन्यवाद.

In reply to by जॉनविक्क

मृणालिनी 22/07/2019 - 17:27
मुद्दा मलाही वाढवायचा नाही. पण ओळ परत वाचावी अशी विनंती! त्यात ' तुम्हाला वाटले असेल ना ' अश्या आशयाने द्रौपदी बद्दल लिहिलेले आहे. मला उल्लेख गंगेचाच करायचा होता. असो. तुम्हाला ते पटले नाही हे माझ्या पर्यंत पोचलेले आहे. धन्यवाद वाचल्याबद्दल!

In reply to by मृणालिनी

लिहीत रहा. ... लिहता लिहता, इथल्या वातावरणात रमून जा. .. पण एक जाहीर विनंती आहे. इतर लेखांना पण प्रतिसाद देत जा.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

शिव कन्या ·

अभ्या.. 18/07/2019 - 12:14
अह्ह्हा, अप्रतिम. तो डेक्कनला बसायचा डेस्क घेऊन दहाबारा वर्षापूर्वी. कधी गणपतीच्या आकारात नाव तर कधी वळणदार अक्शरातली स्वाक्षरी करुन द्यायचा. असाच दुसरा रस्त्यावर रांगोळी काढत बसायचा खडूने. तिसरा एक मंदीरातली पौराणिक चित्रे रंगवत बसायचा उधारीच्या रंगांनी. चौथा दिसला परवाच फेसबुकावर, मांडी घालून आईस्क्रीमच्या गाड्यावर देवीचे चित्र रंगवताना. फ्लेक्स येण्यापूर्वी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे लोक. . ग्रहणकाळच का हा? कदाचित चंद्रही पाहात असेल स्वतःकडेच. ग्रहणाची काळीछाया जाणवत असेल का त्याला? मोक्षही पाहतो का काळवेळ? की हे ग्रहण असते कुणाला? की प्रत्यक्ष मोक्षालाच? काय की? कुठल्या बाजूने पाहायचे तेही कळेनासे होते. :(

In reply to by अभ्या..

शिव कन्या 18/07/2019 - 18:23
देवाघरची किती नक्षत्रं काढावीत! प्रश्न तर सगळ्यांना पडतात....चंद्राला, ग्रहणवेळेला, मोक्षकाळाला...आपण तर माणूस केवळ. तुमच्या दिलसे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by शिव कन्या

नाखु 24/07/2019 - 12:38
सायकलीवर लफ्फेदार नावे कोरण्याची फॅशन होती तेंव्हा असाच अवलिया डेक्कन पुलावर असायचा अदमासे तीसेक वर्षांपूर्वी बोटात जादू होती. दुसरा एक शनिवार वाड्याच्या बाजूलाच अप्पा बळवंत चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर एक पडका वाडा होता त्याच्या भिंतीवर सुरेख चित्रे रंगवायचा, बरेचदा निसर्ग चित्र आणि प्रसिद्ध चेहरेही असत. वेशभूषा अगदीच गबाळी पूर्णतः वेडसर इसमासमान असायची.नक्की काय शल्य असायचे माहित नाही पण अगदी तल्लीन होऊन चित्र रेखाटन चालू असायचे तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर असलेने बरेचदा अर्धा तास सुद्धा उभे राहून कलाकृती पाहिली आहे. मनपा पर्यंत चालत गेलं की दोन रुपये वाचवायचे दिवस होते ते. कुठल्या विषयावरून काय आठवेल त्याचा नेम नाही हे स्फुट लेखन आवडले. मुदलातच गंडलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जेम्स वांड 18/07/2019 - 12:23
ह्याला म्हणतात "लेखणीचा तलमपणा". कसलं सुंदर लिहिलं आहे तिच्या पेन्सिलचे स्ट्रोक मारताना होणारी खरखर अन त्याच्या lyre ची अदाकारी ह्यांची अवीट गोडी एकदम मनात झंकारली. देवाने तुम्हाला दान दिले आहे लिखाणाचे, अजून फुलवा नजर आहे तुमच्याकडे भावना शब्दांत कैद करायची, खूप खूप लिहा, भरपूर शुभेच्छा. Flowers 15Flowers 15

अभ्या.. 18/07/2019 - 12:14
अह्ह्हा, अप्रतिम. तो डेक्कनला बसायचा डेस्क घेऊन दहाबारा वर्षापूर्वी. कधी गणपतीच्या आकारात नाव तर कधी वळणदार अक्शरातली स्वाक्षरी करुन द्यायचा. असाच दुसरा रस्त्यावर रांगोळी काढत बसायचा खडूने. तिसरा एक मंदीरातली पौराणिक चित्रे रंगवत बसायचा उधारीच्या रंगांनी. चौथा दिसला परवाच फेसबुकावर, मांडी घालून आईस्क्रीमच्या गाड्यावर देवीचे चित्र रंगवताना. फ्लेक्स येण्यापूर्वी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे लोक. . ग्रहणकाळच का हा? कदाचित चंद्रही पाहात असेल स्वतःकडेच. ग्रहणाची काळीछाया जाणवत असेल का त्याला? मोक्षही पाहतो का काळवेळ? की हे ग्रहण असते कुणाला? की प्रत्यक्ष मोक्षालाच? काय की? कुठल्या बाजूने पाहायचे तेही कळेनासे होते. :(

In reply to by अभ्या..

शिव कन्या 18/07/2019 - 18:23
देवाघरची किती नक्षत्रं काढावीत! प्रश्न तर सगळ्यांना पडतात....चंद्राला, ग्रहणवेळेला, मोक्षकाळाला...आपण तर माणूस केवळ. तुमच्या दिलसे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by शिव कन्या

नाखु 24/07/2019 - 12:38
सायकलीवर लफ्फेदार नावे कोरण्याची फॅशन होती तेंव्हा असाच अवलिया डेक्कन पुलावर असायचा अदमासे तीसेक वर्षांपूर्वी बोटात जादू होती. दुसरा एक शनिवार वाड्याच्या बाजूलाच अप्पा बळवंत चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर एक पडका वाडा होता त्याच्या भिंतीवर सुरेख चित्रे रंगवायचा, बरेचदा निसर्ग चित्र आणि प्रसिद्ध चेहरेही असत. वेशभूषा अगदीच गबाळी पूर्णतः वेडसर इसमासमान असायची.नक्की काय शल्य असायचे माहित नाही पण अगदी तल्लीन होऊन चित्र रेखाटन चालू असायचे तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर असलेने बरेचदा अर्धा तास सुद्धा उभे राहून कलाकृती पाहिली आहे. मनपा पर्यंत चालत गेलं की दोन रुपये वाचवायचे दिवस होते ते. कुठल्या विषयावरून काय आठवेल त्याचा नेम नाही हे स्फुट लेखन आवडले. मुदलातच गंडलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जेम्स वांड 18/07/2019 - 12:23
ह्याला म्हणतात "लेखणीचा तलमपणा". कसलं सुंदर लिहिलं आहे तिच्या पेन्सिलचे स्ट्रोक मारताना होणारी खरखर अन त्याच्या lyre ची अदाकारी ह्यांची अवीट गोडी एकदम मनात झंकारली. देवाने तुम्हाला दान दिले आहे लिखाणाचे, अजून फुलवा नजर आहे तुमच्याकडे भावना शब्दांत कैद करायची, खूप खूप लिहा, भरपूर शुभेच्छा. Flowers 15Flowers 15
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

माझ्या आठवणीतला तात्या

सर्वसाक्षी ·

खिलजि 18/05/2019 - 15:54
" रोशनी " जेव्हढं पण लिहिलं आहे, आजच वाचायला घेतलं आणि वाचून संपवलं .. काय ओघवतं लिहिलं होत , तात्यांनी .. खरंच वाईट वाटतंय , तुमच्या जाण्याबद्दल ...

खिलजि 18/05/2019 - 16:02
मी कोंडून घेतलंय स्वतःला जागा हळूहळू कमी होत चाललीय एवढी कि आता फक्त तिथे कसाबसा उभा राहतोय त्या एवढयाश्या जागेवरूनच अवतीभवती पाहतोय मी आणि माझा मेंदू , मेंदू आणि मी एक अविरत चाललेली लढाई विचारांची त्सुनामी , भावनांचे वादळ अवहेलनांचा पाऊस आणि बरेच काही कुठेतरी दूर एक आशेचा किरण दिसतोय इथे मात्र मिट्ट काळोख आणि त्या तेवढ्याच जागेवर उभा राहणारा मी गुदमरतोय जीव माझा , पण मोकळीक कुठेच दिसत नाही आधी मेंदूची लढाई सुरु होती आता श्वासांच्या सैनिकांनी त्यामध्ये उडी घेतली किती मोजू आणि किती घेऊ आणि का घेऊ ? तरीही घेतोय , कारण ...कारण... माझ्या नाकाला ती सवय लागलीय आणि त्या हळव्या हृदयालासुद्धा ज्याला स्पंदनाशिवाय जगणे मान्यच नाही एक फक्त एक जीवघेणी कळ आणि हेलावून जाणारी , आरडाओरडा करणारी वृद्ध आई बस्स .... मग मिट्ट काळोख आणि काळोख , दुसरं काही नाही ..... कुणी आहेत का मिपाकर , जे सांगू शकतील , त्यांच्या पश्चात त्यांच्या आईचे कसे काय होणार आहे . काही कुणी ठरवत असेल तर उत्तम . धागा काढून सहमती घ्यावी सर्वांची ..

In reply to by खिलजि

वाहीदा 21/05/2019 - 13:23
एकदा आपण सर्व जाऊन त्यांच्या अम्मींना I mean आईंना जाऊन भेटुन येऊया का ? ? पैसा बहोत अहेमीयत रखता हैं जिंदगी में लेकीन emotional support उससे भी ज्यादा मायने रखता हैं .. मेरे खयाल से तात्या जो जिंदा दिली दिखाते थे वोह उनके अम्मी के जिंदा रहेने की वजह थी शायद पैसों की कमी से वोह धीरे - धीरे टूट हि गए होंगे अंदर से .. त्यांची आयुष्यातील गणिते काही का असेना पैसा हर चीज नहीं होता .... कुछ भी हो जाए हम लोग दुश्मन की मय्यत को तक कंधा देते हैं , तात्या तो अपने थे | खैर तात्या के मय्यत के आखरी दिदार तो नहीं हो पाएं लेकीन उनके अम्मी से मिलने का मेरा बहोत दिल कर रहा हैं .. उनकी अम्मी हि उनकी फैमिली थी..मेरे खयाल से अम्मी से मिलना जरुरी हैं Let's decide and meet her यह फर्ज हैं हम लोगोंका . मैं कभी किसीका जनाजा नहीं छोडती ..हमेशा शरीक होती हुं अगर दूर-दराज हुं .. वक्त नहीं मिला तो १ साल बाद भी घर जाके उनके घरवालों के ग़म में जरुर शरीक होती हुं ! फर्ज हैं !! This is not fine for me to pay homage on social media or Misalpav आप में से कोई जा रहा हैं तो बताएं वरना मैं कुछ वक्त तक इंतेजार कर लुंगी और खुदही उनके अम्मी से मिलने चली जाऊंगी .. इस मामलेमें ना मैं गुरेज़ करुंगी और ना हि परहेज़ ! आप में से किसी को आना हैं तो आओ नहीं आना तो मत आओ, हम तो जाएंगे ग़म बांटनें ! ~ वाहीदा

In reply to by खिलजि

खिलजि 21/05/2019 - 16:16
तोपर्यंत इतर मिपाकरांना नम्र विनंती .. जर तात्यांच्या आईचा ठावठिकाणा बदलत असेल किंवा इतर नातेवाईक त्यांची व्यवस्था कुठे दुसरीकडे करत असेल तर कळवावे ..

In reply to by खिलजि

वाहीदा 22/05/2019 - 19:35
क्या आप हो फेसबुक पे ? मिसळपाव सोडल्यानंतर मी तिथेच active आहे. https://www.facebook.com/wahida.kazi यह हैं मेरी आयडी . एक तर तुम्ही मला तिथे इनबॉक्स करु शकता किंवा इथे व्यनी .. हम जरुर जाएंगे उनके अम्मी से मिलने ! फर्ज हैं हमारा वरना उस मां का दिल क्या सोचता होगा के जिस मिसलपाव पे मेरे बच्चे ने , तात्या ने इतना प्यार बरसाया वहां से कोई मेरा 'हाल - ए -दिल' पुछने तक नहीं आया. इतनी बेरुखी , इतने पत्थर दिल लोग.. हम नहीं हो सकते. कमसे कम मैं तो नफरतें नहीं पाल सकती. हम जरुर जाएंगे दोस्त ! आप फेसबुक पे हमसे राब्ता किजीएगा या फिर हम व्यनी करेंगे आपको . फिरसे एक बार आपका तहे- दिल से शुक्रिया खिलजी जी !! ~ वाहीदा

नंदन 20/05/2019 - 13:52
जुने दिवस आठवले दहापंधरा वर्षांपूर्वीचे. मनोगत-उपक्रम आणि मिपावर भेटलेले अनेक स्नेही, प्रत्यक्ष आणि जालावर घडलेल्या भेटी, त्यांच्यासोबत रंगलेल्या चर्चा, मैफली आणि वादविवादही आठवून गेले. त्यांतले काही फुरंगटून गेले, काही व्यग्रावले. संपदा(अदिती), श्रामो यांच्यासारखे काही अगदी अकाली गेले. अंतू बर्व्यातले शब्द उसने घेऊन सांगायचं तर - अड्ड्यातल्या या रिकाम्या जागा मनात घर करून जातात. त्यात आता अजून एक रिकामी जागा. तात्याची किंचित थट्टा करायला म्हणून 'अंमळ हळवा झालो' असं कधीतरी विनोदाने म्हणत असू; तो शब्दप्रयोग इतक्या गांभीर्याने, इतक्या अकाली करावा लागेल असं वाटलं नव्हतं!

समीरसूर 21/05/2019 - 13:27
तात्यांशी मिपावर संपर्क झाला होता. मागील बरीच वर्षे ते अनुपस्थित होते. त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. एक दिलदार, हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले. त्यांना सद्गती लाभो आणि त्यांच्या आईला मानसिक बळ लाभो. रविवार (१९-मे-२०१९) मटामध्ये त्यांच्यावर एक लेख येऊन गेला. लोकप्रिय असं हे व्यक्तिमत्व होतं.

वाहीदा 21/05/2019 - 14:03
किसी ने पूछा इस दुनिया में आपका अपना कौन है ?? मैंने हँसकर कहा - समय !! अगर वह सही , तो सभी अपने, वरना कोई नहीं... ~ वाहीदा

मी मिपावर चढवला तेव्हा तात्याच संपादक होते. त्यांच्या व इतरांच्या दिलखुलास प्रतिसादांमुळे पुढे बरेच चढवले. त्याचे चतुरस्त्र, बेधडक, बिनधास्त, रोखठोक, इ. व्यक्तिमत्त्व विलोभनीय होतेच. त्यांच्या स्म्रुतीला विनम्र अभिवादन.

चिगो 11/06/2019 - 18:09
अरे देवा.. मी मिपावर आलो, तो काळ तात्यांचा होता. त्यांच्या लेखांमधून, प्रतिसादांमधून जाणवलेला हा कधीही न भेटलेला हरहुन्नरी, चाकोरीवेगळा रसिक माणूस एकदम भावून गेला मनाला.. प्रचंड आवडलं होतं मला त्यांचं लेखण.. काय बोलू आणि किती बोलू, असं झालंय. पण, असोच.. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हिच प्रार्थना..

खिलजि 18/05/2019 - 15:54
" रोशनी " जेव्हढं पण लिहिलं आहे, आजच वाचायला घेतलं आणि वाचून संपवलं .. काय ओघवतं लिहिलं होत , तात्यांनी .. खरंच वाईट वाटतंय , तुमच्या जाण्याबद्दल ...

खिलजि 18/05/2019 - 16:02
मी कोंडून घेतलंय स्वतःला जागा हळूहळू कमी होत चाललीय एवढी कि आता फक्त तिथे कसाबसा उभा राहतोय त्या एवढयाश्या जागेवरूनच अवतीभवती पाहतोय मी आणि माझा मेंदू , मेंदू आणि मी एक अविरत चाललेली लढाई विचारांची त्सुनामी , भावनांचे वादळ अवहेलनांचा पाऊस आणि बरेच काही कुठेतरी दूर एक आशेचा किरण दिसतोय इथे मात्र मिट्ट काळोख आणि त्या तेवढ्याच जागेवर उभा राहणारा मी गुदमरतोय जीव माझा , पण मोकळीक कुठेच दिसत नाही आधी मेंदूची लढाई सुरु होती आता श्वासांच्या सैनिकांनी त्यामध्ये उडी घेतली किती मोजू आणि किती घेऊ आणि का घेऊ ? तरीही घेतोय , कारण ...कारण... माझ्या नाकाला ती सवय लागलीय आणि त्या हळव्या हृदयालासुद्धा ज्याला स्पंदनाशिवाय जगणे मान्यच नाही एक फक्त एक जीवघेणी कळ आणि हेलावून जाणारी , आरडाओरडा करणारी वृद्ध आई बस्स .... मग मिट्ट काळोख आणि काळोख , दुसरं काही नाही ..... कुणी आहेत का मिपाकर , जे सांगू शकतील , त्यांच्या पश्चात त्यांच्या आईचे कसे काय होणार आहे . काही कुणी ठरवत असेल तर उत्तम . धागा काढून सहमती घ्यावी सर्वांची ..

In reply to by खिलजि

वाहीदा 21/05/2019 - 13:23
एकदा आपण सर्व जाऊन त्यांच्या अम्मींना I mean आईंना जाऊन भेटुन येऊया का ? ? पैसा बहोत अहेमीयत रखता हैं जिंदगी में लेकीन emotional support उससे भी ज्यादा मायने रखता हैं .. मेरे खयाल से तात्या जो जिंदा दिली दिखाते थे वोह उनके अम्मी के जिंदा रहेने की वजह थी शायद पैसों की कमी से वोह धीरे - धीरे टूट हि गए होंगे अंदर से .. त्यांची आयुष्यातील गणिते काही का असेना पैसा हर चीज नहीं होता .... कुछ भी हो जाए हम लोग दुश्मन की मय्यत को तक कंधा देते हैं , तात्या तो अपने थे | खैर तात्या के मय्यत के आखरी दिदार तो नहीं हो पाएं लेकीन उनके अम्मी से मिलने का मेरा बहोत दिल कर रहा हैं .. उनकी अम्मी हि उनकी फैमिली थी..मेरे खयाल से अम्मी से मिलना जरुरी हैं Let's decide and meet her यह फर्ज हैं हम लोगोंका . मैं कभी किसीका जनाजा नहीं छोडती ..हमेशा शरीक होती हुं अगर दूर-दराज हुं .. वक्त नहीं मिला तो १ साल बाद भी घर जाके उनके घरवालों के ग़म में जरुर शरीक होती हुं ! फर्ज हैं !! This is not fine for me to pay homage on social media or Misalpav आप में से कोई जा रहा हैं तो बताएं वरना मैं कुछ वक्त तक इंतेजार कर लुंगी और खुदही उनके अम्मी से मिलने चली जाऊंगी .. इस मामलेमें ना मैं गुरेज़ करुंगी और ना हि परहेज़ ! आप में से किसी को आना हैं तो आओ नहीं आना तो मत आओ, हम तो जाएंगे ग़म बांटनें ! ~ वाहीदा

In reply to by खिलजि

खिलजि 21/05/2019 - 16:16
तोपर्यंत इतर मिपाकरांना नम्र विनंती .. जर तात्यांच्या आईचा ठावठिकाणा बदलत असेल किंवा इतर नातेवाईक त्यांची व्यवस्था कुठे दुसरीकडे करत असेल तर कळवावे ..

In reply to by खिलजि

वाहीदा 22/05/2019 - 19:35
क्या आप हो फेसबुक पे ? मिसळपाव सोडल्यानंतर मी तिथेच active आहे. https://www.facebook.com/wahida.kazi यह हैं मेरी आयडी . एक तर तुम्ही मला तिथे इनबॉक्स करु शकता किंवा इथे व्यनी .. हम जरुर जाएंगे उनके अम्मी से मिलने ! फर्ज हैं हमारा वरना उस मां का दिल क्या सोचता होगा के जिस मिसलपाव पे मेरे बच्चे ने , तात्या ने इतना प्यार बरसाया वहां से कोई मेरा 'हाल - ए -दिल' पुछने तक नहीं आया. इतनी बेरुखी , इतने पत्थर दिल लोग.. हम नहीं हो सकते. कमसे कम मैं तो नफरतें नहीं पाल सकती. हम जरुर जाएंगे दोस्त ! आप फेसबुक पे हमसे राब्ता किजीएगा या फिर हम व्यनी करेंगे आपको . फिरसे एक बार आपका तहे- दिल से शुक्रिया खिलजी जी !! ~ वाहीदा

नंदन 20/05/2019 - 13:52
जुने दिवस आठवले दहापंधरा वर्षांपूर्वीचे. मनोगत-उपक्रम आणि मिपावर भेटलेले अनेक स्नेही, प्रत्यक्ष आणि जालावर घडलेल्या भेटी, त्यांच्यासोबत रंगलेल्या चर्चा, मैफली आणि वादविवादही आठवून गेले. त्यांतले काही फुरंगटून गेले, काही व्यग्रावले. संपदा(अदिती), श्रामो यांच्यासारखे काही अगदी अकाली गेले. अंतू बर्व्यातले शब्द उसने घेऊन सांगायचं तर - अड्ड्यातल्या या रिकाम्या जागा मनात घर करून जातात. त्यात आता अजून एक रिकामी जागा. तात्याची किंचित थट्टा करायला म्हणून 'अंमळ हळवा झालो' असं कधीतरी विनोदाने म्हणत असू; तो शब्दप्रयोग इतक्या गांभीर्याने, इतक्या अकाली करावा लागेल असं वाटलं नव्हतं!

समीरसूर 21/05/2019 - 13:27
तात्यांशी मिपावर संपर्क झाला होता. मागील बरीच वर्षे ते अनुपस्थित होते. त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. एक दिलदार, हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपले. त्यांना सद्गती लाभो आणि त्यांच्या आईला मानसिक बळ लाभो. रविवार (१९-मे-२०१९) मटामध्ये त्यांच्यावर एक लेख येऊन गेला. लोकप्रिय असं हे व्यक्तिमत्व होतं.

वाहीदा 21/05/2019 - 14:03
किसी ने पूछा इस दुनिया में आपका अपना कौन है ?? मैंने हँसकर कहा - समय !! अगर वह सही , तो सभी अपने, वरना कोई नहीं... ~ वाहीदा

मी मिपावर चढवला तेव्हा तात्याच संपादक होते. त्यांच्या व इतरांच्या दिलखुलास प्रतिसादांमुळे पुढे बरेच चढवले. त्याचे चतुरस्त्र, बेधडक, बिनधास्त, रोखठोक, इ. व्यक्तिमत्त्व विलोभनीय होतेच. त्यांच्या स्म्रुतीला विनम्र अभिवादन.

चिगो 11/06/2019 - 18:09
अरे देवा.. मी मिपावर आलो, तो काळ तात्यांचा होता. त्यांच्या लेखांमधून, प्रतिसादांमधून जाणवलेला हा कधीही न भेटलेला हरहुन्नरी, चाकोरीवेगळा रसिक माणूस एकदम भावून गेला मनाला.. प्रचंड आवडलं होतं मला त्यांचं लेखण.. काय बोलू आणि किती बोलू, असं झालंय. पण, असोच.. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हिच प्रार्थना..
लेखनविषय:
"आम्ही तात्याला पहिला नाही"अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत. मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो. २००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले "असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद"यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो..... मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली.

[लाज] - श श वि

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by विजुभाऊ

चाल:- इलू इलू कुंडीSSS कुंडी SSS कुंडी SSS कुंडी SSS ये कुंडी कुंडी क्या है? ये कुंडी कुंडी? जब टेरेस पे हो फुल खिलाना तो उसके लिये चाहिये कुंडी कुंडी कुंडी कुंडी जब घरका ताजा भोपळा हो खाना तो उसकोभी चाहिये कुंडी कुंडी..... कुंडी कुंडी जिसको घर के अंदर पेड हो उगाना तो बाजार से ले आना कुंडी कुंडी.... कुंडी कुंडी कुंडी का मतलब है गमला मिट्टीका गमला करना ना इसमे कोई जुमला पैजारबुवा,

खिलजि 14/02/2019 - 12:56
पै बु काका , आम्हा सवंगड्यांमध्ये कुंडीचा अर्थ येगळाच होता . तो अर्थ घेऊनच श श वि वाचली , मस्त जुळतो .

शशवि आवडलं. कुंडीकाव्य पण आवड्या. पैजारबुवांच्या शीघ्रविडंबकवृत्तीस आमचा सलाम. मिपाची ओळख जपण्याला मोलाचा वाटा पैजारबुवा उचलतात हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून खाली बसतो. जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! Sandy

In reply to by विजुभाऊ

चाल:- इलू इलू कुंडीSSS कुंडी SSS कुंडी SSS कुंडी SSS ये कुंडी कुंडी क्या है? ये कुंडी कुंडी? जब टेरेस पे हो फुल खिलाना तो उसके लिये चाहिये कुंडी कुंडी कुंडी कुंडी जब घरका ताजा भोपळा हो खाना तो उसकोभी चाहिये कुंडी कुंडी..... कुंडी कुंडी जिसको घर के अंदर पेड हो उगाना तो बाजार से ले आना कुंडी कुंडी.... कुंडी कुंडी कुंडी का मतलब है गमला मिट्टीका गमला करना ना इसमे कोई जुमला पैजारबुवा,

खिलजि 14/02/2019 - 12:56
पै बु काका , आम्हा सवंगड्यांमध्ये कुंडीचा अर्थ येगळाच होता . तो अर्थ घेऊनच श श वि वाचली , मस्त जुळतो .

शशवि आवडलं. कुंडीकाव्य पण आवड्या. पैजारबुवांच्या शीघ्रविडंबकवृत्तीस आमचा सलाम. मिपाची ओळख जपण्याला मोलाचा वाटा पैजारबुवा उचलतात हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवून खाली बसतो. जयहिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! Sandy
लेखनप्रकार
पेरणा अर्थात विज्जुभाउंची ही कथा दिवसभर मंत्रालया बाहेर बंदोबस्तासाठी उभे राहून वैतागलेला राणे हवालदाराचा घरी जाताना थोडीशी टाकून जाणे हा दिनक्रम होता. आजची रात्र काही वेगळीच होती. बेस्टच्या बसने सोडलेला धुर रस्त्यावर पसरला होता. त्यातून नाकासमोर हात हलवता चालताना राणेसाहेब ओसांडून वहाणाऱ्या कचराकुंडीपाशी जरासे रेंगाळले. कुंडीच्या मागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राणेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". कुंडीमागे कोणीतरी होते. त्यांनी काठीने जरासे ढोसले आणि दचकून जोरात “हाड” असे ओरडले.

जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

चामुंडराय ·

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 24/12/2018 - 21:18
दोन्ही व्रते एकदम पाळून दर दोन तासानी पंचावन्नमिनिटे केले तर " वाढता वाढता वाढे, मोडिले वजन काट्याला" होणार यात शंका नसावी.

In reply to by चामुंडराय

रिग पिग 25/12/2018 - 02:04
अभिनंदन. मी स्वतः ३ महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. जेवणापुर्वीची साखर १८२ (29 Aug) पासून आज सकाळी १३४पर्यंत खाली आली आहे. ४आठवडे 2 वेळा जेवण्याचे पथ्य पाळल्यावर साखर ११७ पर्यंत खाली आली होती. पण नोकरीमुळे 3 वेळ जेवण (11 am breakfast + 7 pm dinner and meal at 1 am) होते. २ वेळा शक्य होत नाहिये. भुकेमुळे निग्रह तोकडा पडतोय त्यामुळे आजची साखर१३४आहे. पण HbA1C ८.१ (29 Aug) वरून ७ .५ (4 Dec) झाले आहे. वजन ७४ वरून ७२कि. झाले आहे. कामावर असताना रोज सरासरी ८ ते १० कि.मी. चालणे होते.घरी आल्यावर मात्र रोज संध्याकाळी५ कि.मी. चालतो घरी आल्यावर (१महिना) आठवड्यातून २दा प्रमाणात का होईना पण होणारी बिअर/जिन/व्हिस्की कमी (बंद करणे अशक्य) करण्याचा गांभिर्याने विचार(च) चालू आहे

In reply to by रिग पिग

चामुंडराय 07/07/2019 - 05:08
रीग पिग सर, जेवीद्वि व्रत सुरु करून तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. आता सध्या काय रिझल्ट्स आहेत?

चामुंडराय 27/12/2018 - 04:04
अभिनंदन रिग पिग !! गोष्टीतील सगृ सारखा प्रत्यक्षात देखील कोणीतरी सगृ आहे हे वाचून आनंद वाटला. तुम्हाला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा.

आदेश007 07/07/2019 - 16:44
मी १ जून पासून हे व्रत सुरू केले. १ जुलैला वजन बघितले ते ७ किलो कमी झालं आहे. ४ महिन्यानंतर काय होते ते लिहीन. आधी वजन ८५ किलो होते ते १ जुलै रोजी ७८ किलो झाले.

In reply to by आदेश007

चामुंडराय 08/07/2019 - 07:53
आदेश007 - अभिनंदन एका महिन्यात ७ किलो म्हणजे कमालच आहे. मला एक वर्ष लागलं ७ किलोला. रच्याकने - तुमच्या नावाचे रहस्य कळले :))

एस 27/12/2019 - 00:06
हे व्रत प्रस्तुत प्रतिसादकासदेखील पावले आहे बरें का! तीन मासांत आठ शेर वजन कमी. आताशा आमचेकडें बघून माजघरातून येणारे कुत्सित शेरे बंद होऊन 'आमच्या ह्यांनी किनई कित्ती बाई वजन घटवले तें!' अशा प्रकारे सासुरवाडीस फोन होऊ लागले आहेत. नवरा ही देखील एक मिरवण्याची गोष्ट असते नाही म्हटलं तरी! तसा ह्या व्रताचा एक खर्चिक दुष्परिणामही आहे. तमाम विजारी इतक्या सैल होतात, की पट्टा कर्कचून आवळूनही उपयोग होत नाही आणि त्या लकडी पुलाच्या आलटरवाल्याकडे न्याव्या लागतात. आमचे रिझल्ट बघून आणखी बऱ्याचजणांनी सुरू केलं आहे. आणिक हो, तो ह्या व्रतावरील प्रसिद्ध पुणेरी विनोद अगदी तंतोतंत लागू पडतोय. आल्या-गेलेल्यांना चहा द्यावा काय, विचारावासुद्धा लागत नाही. 'आम्ही दीक्षित डाएट पाळतो' हे सर्वांना माहीत झाले आहे. खिक्क!!! ;-)

In reply to by एस

चामुंडराय 27/12/2019 - 09:13
अरे व्वा एक्का भाऊ तुम्हीपण दीक्षित डाएटवाले का? म्हणजे गोष्टीतला सगृ प्रत्यक्षात देखील आहे तर ! तुमची एक सक्सेस इष्टोरी होऊन जाऊदे जोरदार. आजकाल बरीच मंडळी दिसतात 3D प्लॅन वर. PS :- 3D Plan : Dr. Dixit Diet Plan

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 24/12/2018 - 21:18
दोन्ही व्रते एकदम पाळून दर दोन तासानी पंचावन्नमिनिटे केले तर " वाढता वाढता वाढे, मोडिले वजन काट्याला" होणार यात शंका नसावी.

In reply to by चामुंडराय

रिग पिग 25/12/2018 - 02:04
अभिनंदन. मी स्वतः ३ महिन्यांपासून प्रयत्न करीत आहे. जेवणापुर्वीची साखर १८२ (29 Aug) पासून आज सकाळी १३४पर्यंत खाली आली आहे. ४आठवडे 2 वेळा जेवण्याचे पथ्य पाळल्यावर साखर ११७ पर्यंत खाली आली होती. पण नोकरीमुळे 3 वेळ जेवण (11 am breakfast + 7 pm dinner and meal at 1 am) होते. २ वेळा शक्य होत नाहिये. भुकेमुळे निग्रह तोकडा पडतोय त्यामुळे आजची साखर१३४आहे. पण HbA1C ८.१ (29 Aug) वरून ७ .५ (4 Dec) झाले आहे. वजन ७४ वरून ७२कि. झाले आहे. कामावर असताना रोज सरासरी ८ ते १० कि.मी. चालणे होते.घरी आल्यावर मात्र रोज संध्याकाळी५ कि.मी. चालतो घरी आल्यावर (१महिना) आठवड्यातून २दा प्रमाणात का होईना पण होणारी बिअर/जिन/व्हिस्की कमी (बंद करणे अशक्य) करण्याचा गांभिर्याने विचार(च) चालू आहे

In reply to by रिग पिग

चामुंडराय 07/07/2019 - 05:08
रीग पिग सर, जेवीद्वि व्रत सुरु करून तुम्हाला सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. आता सध्या काय रिझल्ट्स आहेत?

चामुंडराय 27/12/2018 - 04:04
अभिनंदन रिग पिग !! गोष्टीतील सगृ सारखा प्रत्यक्षात देखील कोणीतरी सगृ आहे हे वाचून आनंद वाटला. तुम्हाला पुढील वाटचाली करिता शुभेच्छा.

आदेश007 07/07/2019 - 16:44
मी १ जून पासून हे व्रत सुरू केले. १ जुलैला वजन बघितले ते ७ किलो कमी झालं आहे. ४ महिन्यानंतर काय होते ते लिहीन. आधी वजन ८५ किलो होते ते १ जुलै रोजी ७८ किलो झाले.

In reply to by आदेश007

चामुंडराय 08/07/2019 - 07:53
आदेश007 - अभिनंदन एका महिन्यात ७ किलो म्हणजे कमालच आहे. मला एक वर्ष लागलं ७ किलोला. रच्याकने - तुमच्या नावाचे रहस्य कळले :))

एस 27/12/2019 - 00:06
हे व्रत प्रस्तुत प्रतिसादकासदेखील पावले आहे बरें का! तीन मासांत आठ शेर वजन कमी. आताशा आमचेकडें बघून माजघरातून येणारे कुत्सित शेरे बंद होऊन 'आमच्या ह्यांनी किनई कित्ती बाई वजन घटवले तें!' अशा प्रकारे सासुरवाडीस फोन होऊ लागले आहेत. नवरा ही देखील एक मिरवण्याची गोष्ट असते नाही म्हटलं तरी! तसा ह्या व्रताचा एक खर्चिक दुष्परिणामही आहे. तमाम विजारी इतक्या सैल होतात, की पट्टा कर्कचून आवळूनही उपयोग होत नाही आणि त्या लकडी पुलाच्या आलटरवाल्याकडे न्याव्या लागतात. आमचे रिझल्ट बघून आणखी बऱ्याचजणांनी सुरू केलं आहे. आणिक हो, तो ह्या व्रतावरील प्रसिद्ध पुणेरी विनोद अगदी तंतोतंत लागू पडतोय. आल्या-गेलेल्यांना चहा द्यावा काय, विचारावासुद्धा लागत नाही. 'आम्ही दीक्षित डाएट पाळतो' हे सर्वांना माहीत झाले आहे. खिक्क!!! ;-)

In reply to by एस

चामुंडराय 27/12/2019 - 09:13
अरे व्वा एक्का भाऊ तुम्हीपण दीक्षित डाएटवाले का? म्हणजे गोष्टीतला सगृ प्रत्यक्षात देखील आहे तर ! तुमची एक सक्सेस इष्टोरी होऊन जाऊदे जोरदार. आजकाल बरीच मंडळी दिसतात 3D प्लॅन वर. PS :- 3D Plan : Dr. Dixit Diet Plan
लेखनविषय:
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.

वाढदिवस

निओ ·

चौथा कोनाडा 07/12/2018 - 09:50
फर्मास लिहीलंय ! मस्त. आवडलं खूप ! आमच्या एका लग्नाच्या वाढदिवसाला मल्टी काझीन मध्ये गेलो होतो, तेंव्हा फ्या फ्या झाली होती ते आठवलं !

In reply to by मराठी कथालेखक

निओ 09/12/2018 - 11:15
+1 हो...खरंच .. कुटुंबासोबतचे असे हलके फुलके क्षण टिपून घ्यावेत.

चौथा कोनाडा 07/12/2018 - 09:50
फर्मास लिहीलंय ! मस्त. आवडलं खूप ! आमच्या एका लग्नाच्या वाढदिवसाला मल्टी काझीन मध्ये गेलो होतो, तेंव्हा फ्या फ्या झाली होती ते आठवलं !

In reply to by मराठी कथालेखक

निओ 09/12/2018 - 11:15
+1 हो...खरंच .. कुटुंबासोबतचे असे हलके फुलके क्षण टिपून घ्यावेत.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.