मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 14/02/2021 - 08:37
दिपाबद्दल इतकी तपशीलवार माहिती नव्हती. लेख नेहमीप्रमाणे मस्तच. पुढचा लेख कोणावर असेल याचा विचार आतापासूनच करतोय.

जिमनॅस्टिक मध्ये प्रवेशिका आहे, हेच धक्कादायक होतं. टोक्यो ऑलिम्पिक साठी दीपाला शुभेच्छा!

व्यायामशाळा नाहीत ... अशा राष्ट्रात, हिरे दुर्लक्षितच राहणार... माझी चुलतबहिण, नॅशनल लेव्हलला, जिमनॅशियम होती.. तिला योग्य त्या सुखसोई तेंव्हा पण मिळाल्या नाहीत आणि आत्ता पण हेच आहे ... बाबाला 2-4 कोटीचे मंदिर, पण उत्तम जिमनॅशियम नाही... ही डोंबिवली येथील वस्तुस्थिति आहे. जे जे डोंबिवली येथे, ते ते भारतात... अमरावती येथील, हनुमान व्यायाम शाळा, हा अपवाद ...

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 14/02/2021 - 17:21
व्यायामशाळा नाहीत ... मंदिरे अपार ....
अगदी सहमत ! असं मत वाचलं, ऐकलं की हमखास देऊळ सिनेमा आठवतो. रुग्णालयाच्या जागी दत्त मंदिर उभा राहतं अन दिखाऊ भरभराट होते.

सुकामेवा 14/02/2021 - 22:13
सुविधा नाहीत हे जरी खरे असले तरी जे आहे त्यातून काहीतरी एकमेकांच्या मदतीने करायची प्रवृत्ती पण नाहीये, आपल्या लोकांना मध्ये हे सगळे जवळून पहिले आहे मी जिम्नॅस्टिक मध्येच

सौंदाळा 14/02/2021 - 08:37
दिपाबद्दल इतकी तपशीलवार माहिती नव्हती. लेख नेहमीप्रमाणे मस्तच. पुढचा लेख कोणावर असेल याचा विचार आतापासूनच करतोय.

जिमनॅस्टिक मध्ये प्रवेशिका आहे, हेच धक्कादायक होतं. टोक्यो ऑलिम्पिक साठी दीपाला शुभेच्छा!

व्यायामशाळा नाहीत ... अशा राष्ट्रात, हिरे दुर्लक्षितच राहणार... माझी चुलतबहिण, नॅशनल लेव्हलला, जिमनॅशियम होती.. तिला योग्य त्या सुखसोई तेंव्हा पण मिळाल्या नाहीत आणि आत्ता पण हेच आहे ... बाबाला 2-4 कोटीचे मंदिर, पण उत्तम जिमनॅशियम नाही... ही डोंबिवली येथील वस्तुस्थिति आहे. जे जे डोंबिवली येथे, ते ते भारतात... अमरावती येथील, हनुमान व्यायाम शाळा, हा अपवाद ...

In reply to by मुक्त विहारि

चौथा कोनाडा 14/02/2021 - 17:21
व्यायामशाळा नाहीत ... मंदिरे अपार ....
अगदी सहमत ! असं मत वाचलं, ऐकलं की हमखास देऊळ सिनेमा आठवतो. रुग्णालयाच्या जागी दत्त मंदिर उभा राहतं अन दिखाऊ भरभराट होते.

सुकामेवा 14/02/2021 - 22:13
सुविधा नाहीत हे जरी खरे असले तरी जे आहे त्यातून काहीतरी एकमेकांच्या मदतीने करायची प्रवृत्ती पण नाहीये, आपल्या लोकांना मध्ये हे सगळे जवळून पहिले आहे मी जिम्नॅस्टिक मध्येच
तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद | ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद || - प्रबुद्ध सौरभ महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात.

आमचा Valentine Week - आँखोंकी गहराइयाँ |

जे.पी.मॉर्गन ·

लेख आवडला .. बाय द वे, तुम्ही चेस हा प्रकार कधी, 4-6-8-10-12,-14, असा पार्टी पाडून खेळला आहात का? आमच्या रूमवर एकच चेस बोर्ड होता आणि खेळाडू, कमीतकमी 4... त्यामुळे, चेस मध्ये डबल्सच्या मॅचेस, आमच्याच रूममध्ये चालायच्या... 304, पण तिघांत खेळू शकतो, हा पण एक शोध तिथलाच .. चेस डबल्स, हा एक अतिशय मनोरंजक प्रकार आहे ... फक्त दोनच पथ्ये पाळायची .... 1. दारू हवीच .... 2. अतिशय जीवलग मित्र हवेत ... खूप भांडायचो पण लगेच विसरायचो ....

सौंदाळा 10/02/2021 - 20:05
वा, मॉर्गन भाऊ फॉर्मात आहेत. मस्तच, लिहीत राहा. शांत, सुस्वभावी, वलयापासून दूर राहणारा आनंद हा माझा कायम आवडता खेळाडू राहिला आहे. राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही? एक सुवर्णपदक नक्की झालं असत आपलं. (बिलियर्ड बद्दल पण गीत सेठी, अशोक शंडील्यकडून मिळाले असते)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टवाळ कार्टा 10/02/2021 - 22:57
राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही?
म्याच "बघणेबल"असली पाहिजे हा निकष असेल कदाचित ;)

Bhakti 11/02/2021 - 09:45
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं. वाह!!!

चौथा कोनाडा 15/02/2021 - 13:14
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.
व्वा, जेपी साहेब !

लेख आवडला .. बाय द वे, तुम्ही चेस हा प्रकार कधी, 4-6-8-10-12,-14, असा पार्टी पाडून खेळला आहात का? आमच्या रूमवर एकच चेस बोर्ड होता आणि खेळाडू, कमीतकमी 4... त्यामुळे, चेस मध्ये डबल्सच्या मॅचेस, आमच्याच रूममध्ये चालायच्या... 304, पण तिघांत खेळू शकतो, हा पण एक शोध तिथलाच .. चेस डबल्स, हा एक अतिशय मनोरंजक प्रकार आहे ... फक्त दोनच पथ्ये पाळायची .... 1. दारू हवीच .... 2. अतिशय जीवलग मित्र हवेत ... खूप भांडायचो पण लगेच विसरायचो ....

सौंदाळा 10/02/2021 - 20:05
वा, मॉर्गन भाऊ फॉर्मात आहेत. मस्तच, लिहीत राहा. शांत, सुस्वभावी, वलयापासून दूर राहणारा आनंद हा माझा कायम आवडता खेळाडू राहिला आहे. राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही? एक सुवर्णपदक नक्की झालं असत आपलं. (बिलियर्ड बद्दल पण गीत सेठी, अशोक शंडील्यकडून मिळाले असते)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टवाळ कार्टा 10/02/2021 - 22:57
राहून राहून नेहमी एक वाटते की बीच व्हॉलीबॉल सारखे टुकार गेम असताना ऑलिम्पिकमध्ये चेसचा सहभाग का झाला नाही?
म्याच "बघणेबल"असली पाहिजे हा निकष असेल कदाचित ;)

Bhakti 11/02/2021 - 09:45
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं. वाह!!!

चौथा कोनाडा 15/02/2021 - 13:14
समुद्राची खोली कळण्यासाठी scuba dive करण्याची गरज नसते. त्याच्या धीर-गंभीर गाजेवरूनच तिचा अंदाज येतो. आणि बुद्धिबळाची क्लिष्टता कळण्यासाठी तो खेळण्याची गरज नसते. विश्वनाथन आनंदच्या डोळ्यांतलं गहन गांभीर्य पुरेसं असतं.
व्वा, जेपी साहेब !
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' कि लगाए न लगे और बुझाए न बने | . . . म्हणजे नक्की काय हे खरंतर आपल्यातल्या निम्म्या होऊन जास्त लोकांना कळालेलं नसतं. काही लोकं तर हा शेर ऐकून 3 idiots मधल्या प्रोफेसर सारखा "अरे कहना क्या चाहते हो?" असा चेहरा देखील करतात. पण एक तर 'ग़ालिब' आहे आणि इश्क सुद्धा आहे म्हणजेच काहीतरी जोरदार काम असणार इतकं आपल्याला कळतंच की. ऐकायला भारी वाटतंय, "दिल से" मधली काळ्या - पांढर्‍या कपड्यांत नाचणारी मनीषा कोईराला आठवतीये - वाईट काय त्यात? चांगलंच आहे की. आणि कळत अथवा झेपत नसलेल्या गोष्टी आवडू नयेत असं थोडंच आहे? आता नाही आम्हाला चेस मधलं काही कळत.

आमचा Valentine Week - क्रशामि क्रशावः क्रशामः

जे.पी.मॉर्गन ·

NAKSHATRA 09/02/2021 - 18:30
एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्‍या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो.

In reply to by NAKSHATRA

मूकवाचक 10/02/2021 - 21:09
मस्तच लिहीलंय. सांख्यिकी आकडेवारी प्रमाणे वेगवेगळे निष्कर्ष निघू शकत असले तरी फेडरर हाच अस्मादिकांच्या मते GOAT - Greatest Of All Time टेनिस प्लेअर आहे. फेडररचा बॅकहँड लाजबाबच आहे. स्टॅन वॉरविंकासारखा 'हातोडा' नसला तरी तो हातोड्यापेक्षाही प्रभावी आहे. फेडररची आणखी एक खासियत अशी की मानसीक दबाव आणणारी परिस्थिती निर्माण झाली की हमखास बिनतोड सर्व्हिस करून ती झुगारून देणे. फॉलो ऑन टाळण्यासाठी कपिलदेवने इंग्लंडविरूद्ध सलग चार षटकार खेचले होते, तसा प्रकार फेडररने कित्येक वेळा केला आहे.

आमचा क्रश जे पी मॉर्गन. मग तेंडुलकरवर लिहिलंय, की ऋषभ पंतवर वर की रॉजर फेडरर वर... काय फरक पडतो. आपण लेखाचा आस्वाद घ्यायचा!

Bhakti 09/02/2021 - 22:32
इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. मस्त! सुंदरच प्रस्तावना. पुढील लेखही सहज सुंदर भाषेत मांडलय,एकदम स्ट्राबेरी क्रशसारखा मस्त लिहिलंय.

गामा पैलवान 10/02/2021 - 20:59
जे.पी.मॉर्गन, तुमचा क्रश माझाही आहे. फेडररची जादू काही औरंच ! एक जोरदार तडाखा लगावणार असं वाटंत असतांनाच हा पठ्ठ्या अतिशय नाजूक कोमल सव्यपात ( = फोरह्यांड ड्रॉप ) टाकायचा. प्रतिस्पर्ध्यासोबत प्रेक्षकांचाही पोपट व्हायचा ! हा फटका त्याने शोधून काढला व विकसित केला. ताकदवान खेळाच्या जमान्यात हा फटका शोधणं खरोखरंच उच्च दर्जाची कलाकारी आहे. बाकी, क्रशला मराठीत प्रेमज्वर/प्रीतज्वर कसा वाटतो? ज्याच्यावर क्रश जडला त्याला/तिला प्रीतप्रमोद/प्रीतप्रमोदिनी म्हणायचं. ज्याला/जिला जडला त्याला/तिला प्रीतज्वरी/प्रीतज्वरिणी म्हणायचं. आ.न., -गा.पै.

NAKSHATRA 09/02/2021 - 18:30
एक तर आता टेनिस हा इतका आक्रमक आणि ताकदीचा खेळ झालाय की single handed backhand म्हणजे सोज्वळ दिसणार्‍या सनी लियोन इतकं दुरापास्त झालंय. हा मुळातच अतिशय majestic - राजेशाही फटका. महाभारतात ब्रह्मास्त्र जसं निवडकच योद्ध्यांना अवगत होतं तसं हा फटका भात्यात असणारे वीर खूप कमी. आणि majestic गोष्टीवर फेडररपेक्षा जास्त अधिकार कोणाचा असणार? त्यात फेडररच्या बॅकहॅन्डमधली सहजता, तो मूर्तीमंत डौल, ती ग्रेस, ते राजसि व्यक्तिमत्व, तो ठहराव म्हणजे एखादी कसलेली कथक नृत्यांगना अवधड आवर्तन पूर्ण करून सहजपणे समेवर यावी तसा अपार नेत्रसुख देऊन जातो.

In reply to by NAKSHATRA

मूकवाचक 10/02/2021 - 21:09
मस्तच लिहीलंय. सांख्यिकी आकडेवारी प्रमाणे वेगवेगळे निष्कर्ष निघू शकत असले तरी फेडरर हाच अस्मादिकांच्या मते GOAT - Greatest Of All Time टेनिस प्लेअर आहे. फेडररचा बॅकहँड लाजबाबच आहे. स्टॅन वॉरविंकासारखा 'हातोडा' नसला तरी तो हातोड्यापेक्षाही प्रभावी आहे. फेडररची आणखी एक खासियत अशी की मानसीक दबाव आणणारी परिस्थिती निर्माण झाली की हमखास बिनतोड सर्व्हिस करून ती झुगारून देणे. फॉलो ऑन टाळण्यासाठी कपिलदेवने इंग्लंडविरूद्ध सलग चार षटकार खेचले होते, तसा प्रकार फेडररने कित्येक वेळा केला आहे.

आमचा क्रश जे पी मॉर्गन. मग तेंडुलकरवर लिहिलंय, की ऋषभ पंतवर वर की रॉजर फेडरर वर... काय फरक पडतो. आपण लेखाचा आस्वाद घ्यायचा!

Bhakti 09/02/2021 - 22:32
इंग्रजीत जशी "ओवाळणे" ही कन्सेप्टच नाही तशी आपल्याकडे Crush हे प्रकरण नाही. मस्त! सुंदरच प्रस्तावना. पुढील लेखही सहज सुंदर भाषेत मांडलय,एकदम स्ट्राबेरी क्रशसारखा मस्त लिहिलंय.

गामा पैलवान 10/02/2021 - 20:59
जे.पी.मॉर्गन, तुमचा क्रश माझाही आहे. फेडररची जादू काही औरंच ! एक जोरदार तडाखा लगावणार असं वाटंत असतांनाच हा पठ्ठ्या अतिशय नाजूक कोमल सव्यपात ( = फोरह्यांड ड्रॉप ) टाकायचा. प्रतिस्पर्ध्यासोबत प्रेक्षकांचाही पोपट व्हायचा ! हा फटका त्याने शोधून काढला व विकसित केला. ताकदवान खेळाच्या जमान्यात हा फटका शोधणं खरोखरंच उच्च दर्जाची कलाकारी आहे. बाकी, क्रशला मराठीत प्रेमज्वर/प्रीतज्वर कसा वाटतो? ज्याच्यावर क्रश जडला त्याला/तिला प्रीतप्रमोद/प्रीतप्रमोदिनी म्हणायचं. ज्याला/जिला जडला त्याला/तिला प्रीतज्वरी/प्रीतज्वरिणी म्हणायचं. आ.न., -गा.पै.
C - R - U - S - H - CRUSH ज्या काही थोड्याफार भाषा कळतात / समजतात किंवा आवडतात त्यामध्ये इंग्रजी Crush ला समर्पक समानार्थी शब्दच सापडत नाही हो. आमची मराठी मुळातच रांगडी आणि इरसाल. Crush च्या नाजुकपणाला इथे जागा कमीच. संस्कृत ही साक्षात देववाणी. तिथे Crush मधली अगतिकता नाही. हिंदी मध्ये Crush मधला छिछोरपणा नाही. उर्दू Crush सारख्या अर्धवट गोष्टींमध्ये इंटरेस्टच घेत नाही. तिथे म्हणजे एकदम तबाही का मंजर - आग का दर्या है और डूब जाना है वगैरे मयखान्यातला सीन. पंजाबीत "मर जावां गुड खाके" असलं तरी Crush मधलं अव्यक्त राहणं पंजाबीला मंजूर नाही.

गँग ऑफ बदलापुर -

जे.पी.मॉर्गन ·

बांवरे 20/01/2021 - 22:37
व्वा जेपी !!! खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले. यथायोग्य वर्णन !

सौंदाळा 20/01/2021 - 22:52
तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात. अजून एक भाग येऊ दे. द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत. ते इथे चिकटवतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला. द्वारकानाथ संझगिरी. डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो. आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले. लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?" आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.' माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली. मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला. या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं. शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती . समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती. ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते. त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे. एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला. म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

श्रीगुरुजी 20/01/2021 - 22:59
कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे. यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

In reply to by कपिलमुनी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

साहना 21/01/2021 - 12:03
क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे. पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते. ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे. येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती. BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही. टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव 21/01/2021 - 12:24
लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात! तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद! जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने! जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup... विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात. गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला... सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला. -दिलीप बिरुटे

खेडूत 21/01/2021 - 15:07
आवडला. जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन! या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

फारएन्ड 21/01/2021 - 21:40
अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे. सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या. टोटल रिस्पेक्ट!

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती. २००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते. परत तेच झालं. ३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं. १९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

In reply to by तुषार काळभोर

१९९६ शारजा की १९९८ शारजा? - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

श्रीगुरुजी 22/01/2021 - 09:44
२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते. त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो 22/01/2021 - 13:10
या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही. गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता. डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे. गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही. गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा 22/01/2021 - 17:51
या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!

बांवरे 20/01/2021 - 22:37
व्वा जेपी !!! खूप दिवसांनी चांगली मालिका आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचायला मिळाले. यथायोग्य वर्णन !

सौंदाळा 20/01/2021 - 22:52
तुमच्या लेखाची वाटच बघत होतो पण थोडक्यात आटपलात. अजून एक भाग येऊ दे. द्वारकानाथ संझगिरी यांचे पोस्ट पण व्हाट्सएपवर जोरात फिरतायत आणि मस्तच आहेत. ते इथे चिकटवतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला. द्वारकानाथ संझगिरी. डोळे आनंदाश्रूने डबडबलेले आहेत. एका डोळ्यात आनंद ओसंडून वाहतोय. दुसऱ्या डोळ्यात बसलेला सुखद धक्का आहे. मध्येच चिमटा काढून मी मनाला विचारतोय, 'आपण कसोटी सामना जिंकला?' नुसती मॅच ड्रॉ झाली असती, तरी नाचलो असतो. आंधळा मागतो एक डोळा, देवाने तीन डोळे दिले. लहानपणी एक अतिशयोक्ती अलंकार मी निबंधात वापरत असे - " मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?" आज मला खरंच वाटलं 'मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.' माझ्या आयुष्यात, भारतीय क्रिकेटपटू लिहीत असलेली अनेक सोनेरी पानं पाहाण्याचा किंवा ऐकण्याचा योग आला. मग तो इंग्लंडमधला १९७१ चा विजय असो, किंवा १९८३ चं ते वर्ल्डकप जिंकणं, किंवा मग पाकिस्तानात पाकिस्तनाला हरवणं, तो वेस्टइंडिज मधला 400 धावांचा पाठलाग . कितीतरी!पण आजचा विजय सुद्धा त्याच दर्जाचा होता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या विजयाने सर्वबाद ३६ धावांच्या राखेतून जन्म घेतलाय. विजयाचं बाळ रांगता रांगता एका मागोमाग एक संकटं कोसळत गेली. या संघाकडे टायटॅनिकचं वैभव कधीच नव्हतं. पण सर्वबाद ३६ नंतर भारतीय संघाकडे कुणी शिडाची बोट म्हणून सुद्धा बघत नव्हतं. आणि तरीही ती प्रत्येक वादळात तरली. किनाऱ्याला लागली. तेव्हा त्या अजस्र लाटांचं संगीत कानाला अधिक गोड वाटायला लागलं. वास्को दि गामाचं धैर्य आणि चिकाटी या भारतीय संघाने दाखवली. मागे वळून पाहताना आपल्याला असं लक्षात येतं की, या कसोटीत नव्या संघाचंच उदघाटन कर्णधार राहणेने केलं होतं. जवळपास फिट असलेले ११ जणं खेळले आणि त्याला आपण संघ म्हटला. गोलंदाजांच्या बाबतीत तर इतका अननुभवी संघ १९३२ सालानंतर झाला नसेल. १९३२ साली आपण पहिला कसोटी सामना खेळलो त्यावेळेस सर्वच अननुभवी होते. भारतीय संघात अनुभवापेक्षा जिद्दी तरुण अधिक होते. त्यांच्या गुणवत्तेची पूर्ण कसोटी नीट झालेलीच नव्हती. त्यांची मानसिक ताकद सुद्धा फारशी जोखली गेलेली नव्हती. पण या संघाने आपल्या सर्व अपेक्षांच्या मर्यादा पार ओलांडल्या. आणि ते खूप पुढे पुढे गेले. प्रत्येक पावलावर त्यांनी आपल्याला एक विलक्षण आनंद वाटला. या मॅचचा विचार केला तर काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. भारतीय संघ ५ गोलंदाजांने खेळला. आणि ते योग्यच झालं. कारण पाचही गोलंदाजांचा कसोटी अनुभव हा जेमतेम ४ कसोटीचा होता. त्यामुळे नुसत्या ४ गोलंदाजांवर खेळून काही होणार नव्हतं. आणि पाचवा गोलंदाज घेतला गेला. ते सर्वच जवळपास नवे कोरे होते. एक दोनच एकदाच घडी उघडलेल्या कपड्यांसारखे!. त्यांनी या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे २० बळी घेतले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार यावर चर्चा होत होती. भारतीय गोलंदाजांना ती चर्चा झोंबली असली पाहिजे. त्यांनी सरळ ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारत ऑलआऊट केलं. शेवटच्या दिवशी 328 धावांचा पाठलाग करताना, सामना नुसता अनिर्णित झाला असता ना तरी आपण गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी घेऊन घरी गेलो असतो. माझ्या लहानपणी १० पैकी १० भारतीय संघांनी ही मॅच ड्रॉ करून शॅम्पेन उघडली असती. ही दादागिरी, रिची बेनाॅ , क्लlईव्ह लाॅईड किंवा स्टीव्ह वाॅ च्या संघाने दाखवली असती . समोर आव्हान काही सोपं नव्हतं. गोलंदाजी दर्जेदार होती. खेळपट्टी वारंवार खोड्या काढत होती. मध्येच चेंडू उसळायचा, मध्येच तो खाली जायचा. नॅथन लायनचा चेंडू हातभर वळायचा. तर कधी सरळ जायचा. नॅथन लायनचा चेंडू एकदा तर विकेटकिपरला चुकवून थेट स्लिपमध्ये गेला. पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की, अशा खेळपट्टीवर आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर सुद्धा आपल्या संघाची जिंकण्याची जिद्द कधी कमी झाली नाही. स्लिपमध्ये गेलेल्या त्या चेंडूनंतर पुढे सरसावत रिषभ पंतने नॅथन लायनला षटकार ठोकला. 'आज मी दादा आहे' हे त्याला दाखवायचे होते .मला सलीम दुराणी आठवला . तो चूक करून जर बाद झाला असता तर आपण त्याचे वाभाडे काढले असते. पण यश बऱ्याचदा अशाच जोखमीतून जन्म घेतं. ही पाखराची ज्योतीवर उडी होती. पण इथे ज्योत विझली. पाखरू जिवंत राहिलं. या पाठलागामागे एक आखणी होती. भारतीय संघ जिंकू शकतो हा भुंगा ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या कानाभोवती घोंघावणार हे भारतीय संघाने पाहिलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार फार आक्रमक क्षेत्ररचना करू शकला नाही. शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करून विजयाच्या ताजमहालाची बैठक तयार केली. पंत मुळे त्याचं कौतुक कमी झालं.नेहमीच शिखर पटकन दिसत. लंच नंतर रहाणेने स्वतःकडे आक्रमक भूमिका घेतली. पुजाराला त्याने तंबू ठोकायला लावला. रहाणे मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यावेळेला मला ते बाद होणं फारसं आवडलं नाही. कारण अशा खेळपट्टीवर अप्पर कट हा सेफ फटका कधीच नसतो. पण त्यामागे त्याच्या भावना वेगळ्या होत्या. विजयाकडे जायची त्याने वृत्ती दाखवली होती. आणि त्यांनतर येऊन पंतची बॅट नेमकी तीच भावना वारंवार बोलायला लागली. पंतच्या रक्तात बचावात्मक पेशी फार कमी असल्या तरी त्यांच्यावर त्याने ह्या वेळी थोडंफार काम सोपवलं. पण कधी संधी उत्पन्न करताना त्याच्या त्या आक्रमक पेशी उसळायच्या. अशा फलंदाजांना नेहमीच सुदैवाचा पांढरा घोडा मिळतो. कारण दैवाला ठाऊक असतं की, हा परिकथेतला राजपुत्र आहे. आणि त्याला राजकन्या जिंकायची आहे. पण तितकीच महत्त्वाची भूमिका ही पुजाराची होती. आणि ती त्याने एखाद्या अशोक कुमार सारख्या बुजुर्ग नटाप्रमाणे अत्यंत सुंदरपणे रंगवली. ऑस्ट्रेलियाला ठाऊक होतं की पुजारा हा दीपस्तंभ आहे. त्याला एक बाजू लावून धरायची आहे तरच इतर फटकेबाज फलंदाजांना आक्रमण करायची संधी मिळू शकेल आणि विजयाकडे भारताला जाता येईल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही पुजाराची विकेट मिळवण्यासाठी त्याच्यावर बाउन्सरचा मारा केला. बरेच चेंडू त्याला अंगावर घ्यावे लागले. काही चेंडू त्याने सोडले. चेंडू अंगावर घेणे हे काही तंत्राच्या दृष्टीने फार चांगलं लक्षण नाहीय. पण सर्वजण सुनील गावस्कर नसतात. काही जणांकडे तितकं अचूक तंत्र नसतं. पण यातून दिसते ती हिंमत.1976 साली गायकवाड अणि मोहिंदर अमरनाथने ती वेस्ट इंडीज मध्ये दाखवली होती.पुजारा चेंडूच्या डागाने काळा निळा झाला असेल पण त्याने तिथे दीर्घकाळ उभं राहण्याचा प्रयत्न केला.ते काळे निळे डाग ही लढाऊ वृत्तीची मेडल्स होती. ऑस्ट्रेलियाला आधी नॅथन लायन जिंकून देईल असं वाटत होतं. पण पुजारा - पंत यांनी बचाव आणि आक्रमणाचा सुरेख संगम आपल्या खेळात दाखवला आणि ते मनसुबे हाणून पाडले. त्याचबरोबर डाव्या, उजव्या हाताच्या फलंदाजांमुळे त्याला वांरवार चेंडूची दिशा बदलावी लागली. नंतर त्यांची मदार होती नव्या चेंडूवर. नव्या चेंडूवर त्यांना पुजाराची विकेट सुद्धा मिळाली. ती षटकं या मॅचच्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. पॅट कमिन्सची गोलंदाजी सर्वात जास्त धोकादायक वाटत होती. त्याने पंतसाठी तीन स्लिप, गली लावले. आणि चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला. डावपेच चुकीचा नव्हता. पंत ड्राईव्ह करताना स्लिपमध्ये झेल देईल ही त्यांची अपेक्षा होती. कदाचित ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजानी चेंडू जास्तच खोलवर टाकले. आणि त्यामुळे पंतला ड्राईव्हज् करायला सुवर्ण संधी मिळाली. ती त्याने सोडली नाही. त्याने अप्रतिम कव्हर ड्राईव्हज् आणि ऑफ ड्राईव्हज् मारले. हे पंतचे जे आव्हान स्वीकारणं होतं ना, ते मला आवडलं. आणि तिथे पुन्हा त्याने एक गोष्ट सिद्ध केली, आम्ही मॅच जिंकायला आलेले आहोत. आम्हाला मॅच ड्रॉ करायची नाहीये. तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाची जिद्द हरवली. त्यांच्या हातून चुका व्हायला लागल्या. पंतला साथ वॉशिंग्टन सुंदरने दिली. वॉशिंग्टन सुंदर अशी बॅटिंग करत होता की, कमीत कमी १० कसोटी सामने त्याच्या खिशात आहेत आणि तो ११ वा खेळतोय. अमेरिकेतलं वॉशिंग्टन डीसी सध्या कडेकोट बंदोबस्तात आहे. या वॉशिंग्टन सुंदरने इथे गब्बावर स्वतःच्या विकेटभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आणि मधूनच त्याने जो एक हूकवर षटकार लगावला त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं अवसान गळलं मग स्लिपच्या डोक्यावरून चौकार आला.. तिथून ही मॅच टीट्वेन्टी व्हायला लागली. आणि भारतीय संघाने डोकं थोडं शांत ठेवलं तर आरामात जिंकणार असं वाटत होतं. आणि अचानक वॉशिंग्टन सुंदर रिव्हर्स स्वीप मारायला गेला. खरं तर त्याची काही गरजच नव्हती. कारण अपेक्षित रनरेट आपल्या खिशातच होता. पण त्याला ती आपली चूक उमगली सुद्धा. कितीतरी वेळ तो खेळपट्टीवर उभा होता. आणि निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उद्ध्वस्त हिरोशिमाचे भाव होते. त्यानंतर 'खास प्रयत्न 'केले असते तरच भारतीय संघ हरला असता. गंमत पहा ही मॅच कसोटी म्हणून खेळली गेली. नंतर तिची वनडे झाली. आणि शेवटी शेवटी टीट्वेन्टी झाली. तिन्ही प्रकारची फलंदाजी यात पाहायला मिळाली. पुजाराने कसोटीत कशी बॅटिंग करावी याचं प्रात्यक्षित दाखवलं. गिलने कसोटीत खेळताना वनडेचा कसा उपयोग होतो हे पण दाखवलं. आणि पंतने तर वनडे आणि टीट्वेन्टी या दोन्ही फॉरमॅटचा टेस्टमध्ये कसा उपयोग करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं. आणि भारतीय संघ सामना जिंकला. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी जाणवते ती या नव्या खेळाडूंचा पेशन्स त्यांची जिद्द, त्यांचा निर्धार आणि त्याच्यासाठी त्यांचं कौतुक किती करावं ते कमीच आहे. एका बाबतीत मी अजिंक्य रहाणेचं कौतुक करीन की, अजिंक्य रहाणेने त्या सर्वांना प्रचंड कॉन्फिडन्स दिला. अजिंक्य रहाणे असा माणूस आहे की, ज्याच्याकडे कुठलाही नवखा फलदांज जाऊन आपलं मन व्यक्त करतो. काही काही गोष्टींना उत्तरच नाही. म्हणजे आता साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर हे किती आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत? काहीही नाही. त्यांना नेटमध्ये सुद्धा नीट बॅटिंग करायला मिळत नसेल. कारण नेटमध्ये नेहमीच वरच्या फलंदाजांना बॅटिंग करायला मिळते. तरी पहिल्या डावात त्यांनी अशी भागीदारी केली की, ती धावांच्या तराजूत तोलताच येत नाही. ती सोन्यामध्येच तोलली पाहिजे. आपलं या मॅचमध्ये आव्हान टिकलं हे केवळ त्याच भागीदारीमुळे टिकलं. त्या दोघांकडे विशेषतः शार्दूल ठाकूरकडे पाहिल्यानंतर आपल्यातला फलंदाज तो विसरलाय की काय? असं मला वाटायला लागलं. त्याने त्याच्यातल्या फलंदाजाला पुढे प्रत्येक वेळी कानाला धरून बाहेर काढायला पाहिजे. एक विचार करा अख्या भारतीय गोलंदाजीचा अनुभव होता ४ कसोटीचा आणि तरीही त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजीला दोनदा बाद केलं. मला एक गोष्ट मान्य आहे, गेल्या तीन वर्षातली ही अशक्त ऑस्ट्रेलियन फलंदाजी आहे, अशी ऑस्ट्रेलियन फलंदाजी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तरी सुद्धा आपल्या गोलंदाजांचं कौतुक कमी होत नाही. कारण त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता?. मी तुलना करत नाही पण माझ्या लाडक्या इतिहासात शिरतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समोर केवढं प्रचंड आव्हान होतं. एका बाजूला आदिलशाही होती, दुसऱ्या बाजूला मोगल होते. शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातून, मावळ्यांमधून सैन्य उभं केलं. ते मावळे बघता बघता भाले झाले. भारतीय संघाच्या बाबतीतही तेच झालं. हे खेळाडू बघता बघता भाले झाले. आणि त्या तीक्ष्ण भाल्यांनीऑस्ट्रेलियन संघ कोसळला. भारतीय संघाने आग्र्याहून नुसती सुटका नाही केली, तर भारतीय संघ आग्रा जिंकूनच परतला. म्हणुनच म्हणतो मुंग्यांनी मेरू पर्वत गिळला.

श्रीगुरुजी 20/01/2021 - 22:59
कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, बुमराह, शमी व उमेश यादव हे भारताचे ९ प्रमुख खेळाडू चौथ्या कसोटी संघात नव्हते. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, सैनी, सिराज, ठाकूर व नटराजन हे ११ पैकी ६ खेळाडू एकत्रित एकूण फक्त ६ कसोटी सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ प्रमुख खेळाडू घेऊन सामन्यात होता. तरीसुद्धा भारताने सामना जिंकला. भारताचे राखीव खेळाडू इतके जबरदस्त कामगिरी करताना बहुधा पहिल्यांदाच दिसले असावे. यापूर्वी २००१ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत झहीर, नेहरा, श्रीनाथ वगैरे प्रमुख मध्यमगती गोलंदाज जायबंदी असताना एकाच सामन्यात टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी व संजय बांगर या तीन मध्यमगती गोलंदाजांनी पदार्पण केले होते. या मालिकेत शुभमन गिल, सिराज, नटराजन, सुंदर, सैनी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले.

In reply to by कपिलमुनी

लेख आवडला, गँग्ज ऑफ वासेपूर अन बदलापूर चित्रपट पाहिले नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. बादवे कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव लेखात नसल्याने आश्चर्य वाटले.

साहना 21/01/2021 - 12:03
क्रिकेटचे ज्ञान नाही पण उत्कृष्ट लेख आहे. IPL ने भारतीय क्रिकेट आणि सर्वच क्रीडाक्षेत्राचे चित्र पालटले आहे. पूर्वी गांगुली किंवा द्रविड सारखी पोरे सरळ बेंगलोर कोलकातातील सध्या खेळपट्टीवरून सरळ इंग्लंड च्या लॉर्ड्स वर इंग्लंड च्या भेदक गोलंदाजीचा सामना करायची. पैसा वगैरे ह्यांनी पहिला सुद्धा नव्हता मग विनोद कांबळी सारखे अत्यंत गुणवान खेळाडू भरकटयाचे. पण शार्दूल असो वा वॉशिंग्टन सुंदर, पैसा आणि प्रसिद्धीची सवय आहे तसेच जागतिक दर्जाची गोलंदाजी सुद्धा खेळण्याची क्षमता IPL द्वारे निर्माण झाली आहे. अनेक क्रीडापटू जखमी आहेत हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. फिटनेस खरेतर वाढायला पाहिजे होते. ह्याशिवाय राहुल द्रविड ह्यांना ह्या विजयाचे बरेच श्रेय जाते युवा क्रिकेटपटूंना ह्यांनी मार्गदर्शन बऱ्यापैकी केले आहे. येत्या २० वर्षांत भारत देश क्रिकेट मधील अद्वितीय असा बलाढ्य देश असणार आहे. दुःख फक्त एका गोष्टीचे वाटते कि ICC ने क्रिकेट खेळाला इतर देशांत लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने काहीही विशेष काम केले नाही. अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांत क्रिकेटचे वेड भारी आहे तिथे खरे तर त्यांनी पैसे ओतून क्रिकेट ची लोकप्रियता वाढवायला पाहिजे होती. BCCI ची व्यावसायिकता सुद्धा थोडी मागे पडत आहे असे वाटते. सामान्याशिवाय आणि IPL शिवाय मर्चन्डाईस, action फिगर्स, थीम पार्क्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हिडीओ गेम्स, अप्प्स, इत्यादी क्षेत्रांचे व्यावसायिकरण अजून केले गेले नाही. टीप : जगमोहन दालमियांनी ह्या व्यवसायीकरणाचा पाया रचला, शरद पवार ह्यांनी त्याला खूप हातभार लावला आणि श्रीनिवासन ह्यांनी त्यावर कदाचित कळस चढवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राघव 21/01/2021 - 12:24
लेख आवडला. वेगळा दृष्टीकोन छान मांडलात! तसेच संझगिरींचा लेखही सुंदर. धन्यवाद! जिंकलेली पूर्ण मॅच बॉल-टू-बॉल बघूनसुद्धा आढावा घेणारे लेख खूप आनंद देतात. त्यात जेपींसारखे दर्जेदार लिहिणारे असतील तर क्या कहने! जाता जाता: अजिंक्य रहाणेचे खास कौतुक करणे अगत्याचे आहे हे मात्र अगदी खरे.

अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, अंडर 19 Cricket World Cup... विशेषतः, ह्या Under 19, मधले बरेच खेळाडू, आता IPL मध्ये येतात. गिल, पृथ्वी शाॅ, पंत, वाॅशींग्टन सुंदर, हे पण Under 19, मध्ये खेळले होते .

लेखन आवडलं. लेखनातील भावना अतिशय उत्तम. आपण नेहमीचं हटके लेखन केलं आहे. धंस. खेळाडू कोण आहेत, कोण गोलंदाजी करतो. हा कोण आहे ? अशी ओळख परेड करायला लावणारा सध्याच्या भारतीय संघ. ३६ धावात गुंडाळले गेल्यावर, ही जखम अजून किती वर्ष भळभळत राहणार असे वाटत होते. आणि चमत्कार झाला... सर्व नवोदित खेळाडू. तरी या संघाने एकदिवशीय, ट्वेंटी ट्वेंटीचा आनन्द आनंद, या कसोटी सामन्यांनी दिला. एकेक चेंडू , एकेक धाव, एकेक फलंदाज आणि हृदयाची धड़धड वाढवणारे सामने कायम मेंदूत रेकॉर्ड झाले. देहभान हरपून जाणे म्हणतात तो आनंद या काही दिवासातल्या क्रिकेटने दिला. -दिलीप बिरुटे

खेडूत 21/01/2021 - 15:07
आवडला. जिगरबाज भारतीय संघाचे अभिनंदन! या निमित्ताने ज्येष्ठ खेळाडूंना योग्य संदेश गेला असेल हा आणखी एक फायदा.

फारएन्ड 21/01/2021 - 21:40
अतिशय सुंदर आढावा! गेल्या काही दशकातील क्रिकेटचा प्रवास व भारतातील आर्थिक्/सामाजिक बदलाचे त्यात पडलेले प्रतिबिंब बरोब्बर जमले आहे. सचिनने या सामन्याचे वर्णन "Every session produced a new hero!" असे चपखल केले. या सिरीज मधे इतक्या विविध लोकांनी कामगिरी केली आहे! त्यांची गावे वरती लेखात वाचली त्यावरून नकाशावर प्रत्येकाच्या गावावर एक पिन ठेवली तर भारतभर पिना दिसतील. पहिल्याच मॅच मधे खेळणारा वॉशिंग्टन सुंदर दुसरीकडून शार्दूल ठाकूर आउट झाल्यावर उरलेल्या "शेपटा" ला सांभाळत, स्ट्राइक स्वतःकडे ठेवत सिनीयर बॅट्समन सारखा खेळताना पाहिला तेव्हाच हे पाणी वेगळे आहे लक्षात आले. पहिल्या डावात लायन ला व दुसर्‍या डावात कमिन्सला त्याने मारलेल्या सिक्सेस अफलातून होत्या. टोटल रिस्पेक्ट!

आदरणीय प्रा डॉ साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ३६ आकड्याची जखम २००७ एकदिवसीय वर्ल्ड कप मधल्या बांगला देशाकडून झालेल्या पराभवासारखी कायम भळभळत राहणार यात शंका नव्हती. पण २००७ मध्ये त्यानंतर काही दिवसातच एका नव्या कर्णधाराने नव्या जोषाच्या तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन टी २० वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याही आधी २००१ मध्ये, मॅच फिक्सिंग च्या वादळानंतर, मुंबईत पहिला सामना तीन दिवसांत गमावल्या नंतर नव्या जुन्या (त्यातला एक होता नुकताच मिसरूड फुटलेला एक सरदार) खेळाडूंना लढायला लावून स्टीव्ह वॉ ची फ्रंटीयर रोखली होती. आणि नंतर जिंकली होती. २००२ मध्ये NatWest अंतिम सामन्यात लॉर्ड्स वर गांगुलीने अंगातला शर्ट काढून फडकवला होता तेव्हा त्याच्या ओठांच्या हालचाली पाहा.. तो सामना जिंकून देणारे युवराज - कैफ किती वर्षांचे होते. परत तेच झालं. ३६ ही राख होती तर शेवटचा विजय म्हणजे भारतीय फिनिक्सचं उड्डाण होतं. १९९६ शारजा, २००१ कोलकाता, २००२ लॉर्ड्स यांच्यासारखा हा सामना आयुष्यभर लक्षात राहील.

In reply to by तुषार काळभोर

१९९६ शारजा की १९९८ शारजा? - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिनची पाठोपाठ दोन शतके व मालिका जिंकणे प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय आहे. बादवे १९९६च्या शारजा दौर्‍यातही प्रथमच भारतीय संघाने एक दिवसीय सामन्यात ३०० धावांचा टप्पा पार केला होता.

श्रीगुरुजी 22/01/2021 - 09:44
२००७ ची जखम भळभळत राहणार कारण तुलनेने अतिसामान्य संघाकडून पराभव झाला होता व त्या पराभवामुळे पुढील फेरीचे दार बंद होऊन घरी परतावे लागले होते. त्या तुलनेत ३६ धावांच्या जखमेचे दु:ख अल्पकालीन आहे कारण हा नीचांक परदेशात व तगड्या गोलंदाजांसमोर झाला होता आणि त्यामुळे मालिका हरली नव्हती किंवा मालिका जिंकण्याची/अनिर्णित ठेवण्याची संधी संपली नव्हती.

मित्रहो 22/01/2021 - 13:10
या विजयानंतर मी इतका खूष आहे की यावर काहीही लिहिले तरी आवडते हा तर नितांत सुंदर लेख आहे त्यामुळे प्रचंड आवडला आहे. दिल खूष केला तुम्ही. गाबावर शेवटल्या दिवशी ३२८ धावा काढून मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा नसतो तर विकेट वाचवून सामना अनिर्णीत राखता आला तरी खूप झाले. तेवढे करुनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सु्द्धा मिळेल. जिंकण्याच्या प्रयत्नात हार नको. से जर कुणी या नवीन खेळाडूंना सांगितले तर ते म्हणतील हॅ हम नही मानते, ३०० धावा तर काढायच्या आहे आणि पूर्ण दिवस आहे. सिडनीत जर शुभमन, अजिंक्य किंवा ऋषभ पंत यापैकी एकाला जरी एक तास अधिक मिळाला असता तर कदाचित तो सामना सुद्धा भारताने जिंकला असता. डोंबिविलीच्या अजिंक्य रहाणेचे योगदान पण खूप मोठे आहे, त्याचे शतक खऱ्या अर्थाने मालिकेचा निकाल बदलणारे आहे. गावस्करने एका मुलाखतीत मांडलेला विचार महत्वाचा आहे IPL मुळे ही मंडळी मोठमोठ्या खेळाडूंसोबत सतत खेळतात त्यामुळे मोठ्या आंतरराष्टीय खेळाडूंची ती भिती तितकी आता तितकी राहिली नाही. IPL मधे किंवा नेटमधे त्याला खेळलेले असतात. फार काही मोठे आहे असे त्यांना वाटत नाही. गांगुलीची बेधडक प्रवृत्ती ही अशी सहजासहजी अंगात येत नाही आणि आली तर जात नाही. आता काही दिवसापूर्वी कुण्या खेळाडूने गांगुलीने दिलेल्या सल्लयाचे आभार मानले. एका पत्रकाराने कुचकट प्रश्न विचारला. तेंव्हा अजिबात बचावात्मक पवित्रा न घेता गांगुलीने सांगितले मी अध्यक्ष वगैरे नंतर आहे, मी खेळाडू आधी आहे इतके इतके सामने खेळलो आहे तेंव्हा कुणीही खेळाडू मला सल्ला विचारु शकतो आणि तो मी देणार.

चौकटराजा 22/01/2021 - 17:51
या सर्व आक्रमणासाठी चेतेश्वर पुजारा सारखा एक तरी एक बाजू लढवणारा संघात असावा लागतो . व्ही व्ही एस , द्रवीड, बिल लॉरी, स्टीव्ह वॉ , शिवनारायण चन्दरपॉल , मुदस्सर नझर ,जेफ बॉयकॉट या तार्‍यानी ते काम वेळोवेळी केले म्हणून त्यान्चे सन्घ जिन्कले ! चौथ्या डावात २७५ पेक्षा जास्त धावा करणे सामान्यतः कोणत्याही सन्घाला अवघड असते खास करून खेळपट्टी फिरकीला व त्यातही खास करून लेग स्पिनर् ला अनुकूल असेल तर ! ४०० पेक्शा जास्त धावा करून सामना चौथ्या डावात जिंकण्याचा पराक्रम भारतीय सन्घाने केला आहे पण अशावेळी एखादी मोठी खेळी त्यात असतेच . ४०४ च्या " त्या" डावात गावस्कर व विश्वनाथ दोघान्चीही शतके तर मोहिन्दर अमरनाथ च्या ४४० मिनिटातील ८६ धावा सामील होत्या. आताच्या यावेळचे खास विशेष असे की सर्वानी विजयास हातभार लावला. सबब कपिल देवने याचे वर्णन व्ही व्ही एस च्या २८१ वाल्या डावाशी न करता १९८३ च्या वर्ल्ड कप फायनलशी केले आहे. खरे तर हा ३२९ चा विजय " त्या' पेक्शाही महान आहे असे कपिल म्हणतो ते उगाच नाही !!
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.

क्रिकेटची आवाजकी दुनिया

जे.पी.मॉर्गन ·

माझे आवडते समालोचक न्यूझीलंड चा इयन स्मिथ (2019 वर्ल्ड कप फायनल चे समालोचन कोण विसरेल). ऑस्ट्रेलिया चे बिल लौरी (1999 वर्ल्ड कप सेमी फायनल) आणि मायकल स्लेटर.. हे दोघेही सध्या फॉक्स स्पोर्ट्स कडे नसल्याने आता ऑस्ट्रेलिया तील सामने पाहण्यात मजा येत नाही. वेस्ट इंडिज चा इयान बिशप (remember the name!) इंग्लंड चा नासिर हुसेन आणि डेव्हिड लॉइड. दक्षिण आफ्रिकेचे पोमी बांगवा आणि माईक हेसमन. आणि भारताचा फक्त सुनील गावस्कर. आणि ज्याचा आवाज ऐकला की टीव्ही चा आवाज mute करावा लागतो ते म्हणजे संजय मांजरेकर,वसीम अक्रम,शॉन पोलॉक, इन चॅपल,टोनी कोझियर.

महासंग्राम 14/12/2020 - 13:16
फारच सुरेख लेख..सध्या आकाश चोप्राचं समालोचन पाहून त्याला कॉमेंट्री बॉक्स मधून बाहेर काढून बदडाव वाटतं. बादवे तेवढी क्रिती बरोबरची डेट रद्द झाल्यास आमची शिफारस करावी ही नम्र विनंती आपला हर्षा भोगले आणि क्रिती चा पंखा महासंग्राम

क्या बात है. लेखन वाचून मजा आली. काही कमेट्रटर्स डोळ्यासमोर आले. आपण म्हणता तसे, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, आकाशलाल नेहमीच आवडले. टोनी ग्रेग, सनी, उच्चच. बाकी, अनुक्रमे तसेच. इंग्रजी कमेट्री लागली की अनेकदा आवाज कमी किंवा बंदही केल्याचे आठवते. पण हिंदी मंडळीं जब्रा. मराठीतले बाळ पंडित क्रिकेट समालोचनातही मजा आणायचे, उजव्या यष्टीकडून डावीकडे, मध्यम तीव्र गतीची गोलंदाजी, हळुवार मारा, चेंडुने सीमापार जाणे, चार धावा, उंचावून मारलेला फ़टका, उत्तम क्षेत्रररक्षण वगैरे.... आकाशवाणीच्या मुंबै केंद्रावरुन क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णनांनी मजा आणली आहे. -दिलीप बिरुटे

साधारण ९० च्या दशकात परदेश दौर्यावर हिंदी कॉमेंटेटर्स नसत असत.तेव्हा मनिंदरसिंग व अजुन अश्याच कुणा निवृत्त क्रिकेटरला दूरदर्शन्च्या स्टूडिओ मधुन बसुन कॉमेंटरी करायला लावत असत.जेवढे दर्शकाला दिसते तेवढेच त्यांनाही दिसत असे त्यामुळे बर्याच वेळेला बॅट्समनने जोरात शॉट मारला आणि तो सीमारेषेपार जाणार असे दर्शकांना जसे वाटत असे तसेच त्यांनाही वाटत असे आणि त्यामुळे समालोचन काहीसे "बल्ला जोर से घुमाया और ये चार रन..लेकिन बाऊंड्रीपे फिल्डर ने रोक दिया" अश्या प्रकारचे होत असे.मध्ये मध्ये काहीवेळेस टी.वी दर्शकांना उल्लु बनवण्यासाठी कॉमेंटरी बॉक्सही दाखवत असत पण स्टुडिओतल्या लाईटचे टेक्श्चर लगेच कळत असे.काही दिवसांनंतर जेव्हा ही क्लृप्ती कळली त्यानंतर टीवी चा आवाज बंद करुन मॅच बघत असू.

अमीबा 15/12/2020 - 01:51
सुंदर लेख! खूप आवडला. तसा हा लेख क्रिकेटची 'आवाजकी' दुनियाचा आहे, पण ह्याविषयीची आणखी एक गोष्ट बोलल्याशिवाय राहवत नाही. माझ्या लहानपणी आधीच्या दिवशी मॅच पाहिली/ऐकली असली तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मॅचचा सगळा वृत्तांत वाचायला मला जाम मजा यायची. पत्रकारांची नावं आठवत नाहीत, पण त्या बातम्यांची शीर्षके आणि कन्टेन्ट मला आवडायचे. आताशा वर्तमानपत्रांतून येणारा मॅचेसचा आढावा तितकासा रंजक वाटत नाही. धावचीत, यष्टिचीत, झेलबाद, यष्टीरक्षक असे शब्द, किंवा अगदी फलंदाज आणि गोलंदाज हे शब्दसुद्धा क्वचित वाचायला मिळतात. कदाचित या आणि अशा इतर मराठी शब्दांमुळेच मला ते मॅचेसचे वृत्तांत आपलेसे वाटायचे, आवडायचे, आणि त्या वयाच्या समजेप्रमाणे समजायचे. आता जास्त मॅचेस लाईव्ह पाहायला मिळत असल्यामुळे म्हणा किंवा आधीसारखे वृत्तांत येत नसल्यामुळे म्हणा, फारसा इंटरेस्ट येत नाही मॅचबद्दलच्या मराठी बातम्या वाचायला.

चौकटराजा 15/12/2020 - 09:54
दिस इज बाँबे व टू एटी एट पॉईंट फाइव्ह मीटर्स अँड थर्टी वन पॉईंट झिरो वन मीटर्स ....वी नाव टेक यू तो ब्रेबर्न स्टेडियम फॉर द रनींग कॉमेंट्री .... अवर कॉमेंटेटर्स आर अनंत सेटलवाड , राजू भारतन अँड केकी तारापोर ... अँड एक्स्पर्ट कॉमेंटस बाय विजय मर्चंट ... ओव्हर टू ब्रेबर्न स्टेडियम ... गुड मॉर्निंग लिस्नर्स ... हिअर इज विजय मर्चंट रिपोर्टींग फ्रॉम ब्राबन स्टेडियम विथ ब्राईट सनी मॉर्निंग . एअरलीर वेस्ट इंडीज स्कीपर वन द टॉस अँड इलेक्टड टू बॅट .. कीपिंग इन माईड इंडिया हैव चंद्रशेखर अँड वेंकट राघवन .. अँड कुड बी डिझास्ट्रस ऑन लास्ट डे ....

प्रचेतस 15/12/2020 - 10:18
हल्लीचे मायकल क्लार्क, मायकेल स्लेटर, केविन पीटरसन पण उत्कृष्ट कॉमेन्ट्री करतात. मुरली कार्तिक, संजय मांजरेकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन मात्र टुकार.

माझे आवडते समालोचक न्यूझीलंड चा इयन स्मिथ (2019 वर्ल्ड कप फायनल चे समालोचन कोण विसरेल). ऑस्ट्रेलिया चे बिल लौरी (1999 वर्ल्ड कप सेमी फायनल) आणि मायकल स्लेटर.. हे दोघेही सध्या फॉक्स स्पोर्ट्स कडे नसल्याने आता ऑस्ट्रेलिया तील सामने पाहण्यात मजा येत नाही. वेस्ट इंडिज चा इयान बिशप (remember the name!) इंग्लंड चा नासिर हुसेन आणि डेव्हिड लॉइड. दक्षिण आफ्रिकेचे पोमी बांगवा आणि माईक हेसमन. आणि भारताचा फक्त सुनील गावस्कर. आणि ज्याचा आवाज ऐकला की टीव्ही चा आवाज mute करावा लागतो ते म्हणजे संजय मांजरेकर,वसीम अक्रम,शॉन पोलॉक, इन चॅपल,टोनी कोझियर.

महासंग्राम 14/12/2020 - 13:16
फारच सुरेख लेख..सध्या आकाश चोप्राचं समालोचन पाहून त्याला कॉमेंट्री बॉक्स मधून बाहेर काढून बदडाव वाटतं. बादवे तेवढी क्रिती बरोबरची डेट रद्द झाल्यास आमची शिफारस करावी ही नम्र विनंती आपला हर्षा भोगले आणि क्रिती चा पंखा महासंग्राम

क्या बात है. लेखन वाचून मजा आली. काही कमेट्रटर्स डोळ्यासमोर आले. आपण म्हणता तसे, रवी चतुर्वेदी, सुशील दोशी, आकाशलाल नेहमीच आवडले. टोनी ग्रेग, सनी, उच्चच. बाकी, अनुक्रमे तसेच. इंग्रजी कमेट्री लागली की अनेकदा आवाज कमी किंवा बंदही केल्याचे आठवते. पण हिंदी मंडळीं जब्रा. मराठीतले बाळ पंडित क्रिकेट समालोचनातही मजा आणायचे, उजव्या यष्टीकडून डावीकडे, मध्यम तीव्र गतीची गोलंदाजी, हळुवार मारा, चेंडुने सीमापार जाणे, चार धावा, उंचावून मारलेला फ़टका, उत्तम क्षेत्रररक्षण वगैरे.... आकाशवाणीच्या मुंबै केंद्रावरुन क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णनांनी मजा आणली आहे. -दिलीप बिरुटे

साधारण ९० च्या दशकात परदेश दौर्यावर हिंदी कॉमेंटेटर्स नसत असत.तेव्हा मनिंदरसिंग व अजुन अश्याच कुणा निवृत्त क्रिकेटरला दूरदर्शन्च्या स्टूडिओ मधुन बसुन कॉमेंटरी करायला लावत असत.जेवढे दर्शकाला दिसते तेवढेच त्यांनाही दिसत असे त्यामुळे बर्याच वेळेला बॅट्समनने जोरात शॉट मारला आणि तो सीमारेषेपार जाणार असे दर्शकांना जसे वाटत असे तसेच त्यांनाही वाटत असे आणि त्यामुळे समालोचन काहीसे "बल्ला जोर से घुमाया और ये चार रन..लेकिन बाऊंड्रीपे फिल्डर ने रोक दिया" अश्या प्रकारचे होत असे.मध्ये मध्ये काहीवेळेस टी.वी दर्शकांना उल्लु बनवण्यासाठी कॉमेंटरी बॉक्सही दाखवत असत पण स्टुडिओतल्या लाईटचे टेक्श्चर लगेच कळत असे.काही दिवसांनंतर जेव्हा ही क्लृप्ती कळली त्यानंतर टीवी चा आवाज बंद करुन मॅच बघत असू.

अमीबा 15/12/2020 - 01:51
सुंदर लेख! खूप आवडला. तसा हा लेख क्रिकेटची 'आवाजकी' दुनियाचा आहे, पण ह्याविषयीची आणखी एक गोष्ट बोलल्याशिवाय राहवत नाही. माझ्या लहानपणी आधीच्या दिवशी मॅच पाहिली/ऐकली असली तरी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मॅचचा सगळा वृत्तांत वाचायला मला जाम मजा यायची. पत्रकारांची नावं आठवत नाहीत, पण त्या बातम्यांची शीर्षके आणि कन्टेन्ट मला आवडायचे. आताशा वर्तमानपत्रांतून येणारा मॅचेसचा आढावा तितकासा रंजक वाटत नाही. धावचीत, यष्टिचीत, झेलबाद, यष्टीरक्षक असे शब्द, किंवा अगदी फलंदाज आणि गोलंदाज हे शब्दसुद्धा क्वचित वाचायला मिळतात. कदाचित या आणि अशा इतर मराठी शब्दांमुळेच मला ते मॅचेसचे वृत्तांत आपलेसे वाटायचे, आवडायचे, आणि त्या वयाच्या समजेप्रमाणे समजायचे. आता जास्त मॅचेस लाईव्ह पाहायला मिळत असल्यामुळे म्हणा किंवा आधीसारखे वृत्तांत येत नसल्यामुळे म्हणा, फारसा इंटरेस्ट येत नाही मॅचबद्दलच्या मराठी बातम्या वाचायला.

चौकटराजा 15/12/2020 - 09:54
दिस इज बाँबे व टू एटी एट पॉईंट फाइव्ह मीटर्स अँड थर्टी वन पॉईंट झिरो वन मीटर्स ....वी नाव टेक यू तो ब्रेबर्न स्टेडियम फॉर द रनींग कॉमेंट्री .... अवर कॉमेंटेटर्स आर अनंत सेटलवाड , राजू भारतन अँड केकी तारापोर ... अँड एक्स्पर्ट कॉमेंटस बाय विजय मर्चंट ... ओव्हर टू ब्रेबर्न स्टेडियम ... गुड मॉर्निंग लिस्नर्स ... हिअर इज विजय मर्चंट रिपोर्टींग फ्रॉम ब्राबन स्टेडियम विथ ब्राईट सनी मॉर्निंग . एअरलीर वेस्ट इंडीज स्कीपर वन द टॉस अँड इलेक्टड टू बॅट .. कीपिंग इन माईड इंडिया हैव चंद्रशेखर अँड वेंकट राघवन .. अँड कुड बी डिझास्ट्रस ऑन लास्ट डे ....

प्रचेतस 15/12/2020 - 10:18
हल्लीचे मायकल क्लार्क, मायकेल स्लेटर, केविन पीटरसन पण उत्कृष्ट कॉमेन्ट्री करतात. मुरली कार्तिक, संजय मांजरेकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन मात्र टुकार.
इयम आकाशवाणी| संप्रतिवार्ता श्रुयन्ताम| प्रवाचक: बलदेवानन्द सागरः "उठा बाळा... साडेसहा वाजून घेले बघ!" एsssss आघाडा दुर्वा फुलैsssय्यो.... सकाळची ६ वाजून १६ मिनिटं झालेली आहेत... आता ऐकूया "उत्तम शेती" ह्या सदरात उसावर पडणार्‍या तांबेरा रोगाच्या उपायांची माहिती... "कार्ट्या उठ नाहीतर शाळेला उशीर होईल" "पाचच मिनिटं गं आई" ह्यानंतर... र. ना.

मी आणि माझा न्यूनगंड

आनन्दा ·

उपयोजक 27/11/2020 - 09:07
तरी तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही.. या वाक्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल का? http://www.misalpav.com/node/47156

पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही. या करता तुम्हाला साष्टांग नमस्कार हे मुक्तक वाचताना काही ओळी सहस स्फुरल्या त्या जशा आठवतात तशा इथेच लिहितो जाणीवांच्या जाणीवेने जाणीवेला जाणले नेणीवांच्या नेणीवेने नेणीवेला नेणीले आत्मभान कधीकधी मज आत्मभानी उलगडे ही अवस्था व्यक्त करण्य शब्द माझे तोकडे पैजारबुवा,

उपयोजक 27/11/2020 - 09:24
माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही. ही मनाप्रमाणे जगता न येण्याची शक्यता तल्लख बुद्धीद्वारे कमी करता येऊ शकेल असे वाटते.फक्त दोन लोकांची उदाहरणे देतो. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/hindi/wealth/personal-finance/vijay-mallyas-london-manor-has-a-gold-toilet-reveals-author-james-crabtree/amp_articleshow/65363210.cms https://www.google.com/amp/s/www.esakal.com/desh/vijay-mallya-and-pinky-lalwani-will-marriage-vijay-mallya-marriage-third-time-106149%3famp https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/magazines/panache/what-goes-into-the-rs-9-lakh-ostrich-leather-jacket-sported-by-nirav-modi/amp_articleshow/68571634.cms बघा.तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

In reply to by उपयोजक

मराठी_माणूस 27/11/2020 - 10:17
वरील वाक्य असे हवे होते का "तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे (बॅंंकाना हजारो कोटींना बुडवुन)त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

टर्मीनेटर 27/11/2020 - 09:45
तुमचा आनंद कशात आहे?
उत्तर: जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यात! न्यूनगंडाला माझ्या विचारांत/आयुष्यात कुठेच स्थान नाही तरी त्याचे प्रातिनिधिक स्वरूप दर्शवणारा लघुलेख आवडला 👍

In reply to by टर्मीनेटर

आनन्दा 27/11/2020 - 19:03
इथे ज्याला न्यूनगंड म्हटले आहे ते वस्तुतः आपल्या छोटेपणाची / खुजेपणाची जाणीव आहे.. त्याला जर कोणी न्यूनगंड म्हणणार असेल, तर हो मला आहे न्यूनगंड, असे मला म्हणायचे आहे.

सुबोध खरे 27/11/2020 - 11:49
मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा कर्मण्येवाधिकारस्ते चा खरा अर्थ मला सापडला. म्हणजे आपण काम केले नाही तर कुणी तरी काम करतंच आणि त्याने ते नाही केलं तर त्याच्च्या फळाबाबत आपण कशाला चिंता करायची? आणि काम झाले नाही म्हणजेच निष्काम कर्मयोग झाला असे मानून मी आनंदी राहत असे. याच्यामुळे माझे वरिष्ठ मला वेगळे काम देण्याचा प्रयत्न करत असत. पण मुळात मी माझेच काम करत नसे तेंव्हा वेगळे काही करण्याचा काही संबंधच नव्हता. बाकी ACR ( वार्षिक गोपनीय अहवाल) सारख्या मिथ्या गोष्टींना मी कधीच घाबरलो नाही. त्यामुळे मी हठयोगी आहे असा माझा लौकिक पसरला होता आणि मला कोणतेही जबाबदारीचे काम देण्यास वरिष्ठ तयार नसत. काम न केल्यास सरकारी नोकरीत कोणीही आपल्याला काढू शकत नाही असे लक्षात आल्यावर तर माझा आत्मविश्वास इतका वाढला होता कि न्यूनगंड म्हणजे काय हे मला माहितीच नव्हते. एकदा सरकारी नोकरीत तुम्ही कायम झालात कि जागेसाठी कर्म करावे लागते या मूलभूत सिद्धांतालाच तडे जातात. आणि तुम्हाला काम करण्यासाठी नेमले आहे हा गैरसमज नाहीसा होतो. काम झाले काय किंवा नाही झाले काय या बद्दल आपली वृत्ती उदासीन होऊन आपल्याला वैराग्य प्राप्त होते. याच साठी ज्याला या संसारात विरक्ती (कामाबद्दल) आणि आसक्ती ( पगार, बढती आणि वेतन वृद्धी) या दोन्हीचा अनुभव घ्यायचाच आहे त्याने सरकारी नोकरी जरूर करावी.

In reply to by सुबोध खरे

हे जरी दरवेळी तेच ते असले तरी त्यातून नव्या सदस्यांना आपल्या लक्षणीय जीवनपटाचा ओझरता आलेख पाहायला मिळतो असे आम्हास वाटते. असे असूनही या वेळी मात्र आपण `मी बोटीवर होतो तेंव्हा वारा वहात होता ' हे आपले आवडते गाणे म्हणायचे टाळून लोकांचा वेळ वाचवला, तरीही यात लपलेला आपला चाणाक्षपणा आमच्या लक्षात आलाच. असे कायम नाविन्यशून्य प्रतिसाद लिहीतांना आपला हुरुप कायम राहतो हे एक `रटाळ आणि रुटीन आयुष्य सुद्धा' किती मजेत जगता येते हे आपण लोकांना दाखवण्यासाठी करत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यात सुद्धा आपली चिकाटीच दिसते असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/11/2020 - 19:56
लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन असते हे आपले मूलभूत गृहितकच चूक आहे. तसा तुमच्या बेसिक मध्येच लोच्या आहे हे तुम्ही वारंवार दाखवून देत असताच पण ते असो There is never a dull moment in army because there is always someone thinking about something for you to do

In reply to by सुबोध खरे

कारण आमच्या प्रतिसादात तर तसे काहीच दिसत नाही. खरे तर जे नाही ते दिसणे याला केमिकल लोच्या झाला आहे असे म्हणतात असे मानसशास्त्र सांगते. आपल्यालाही प्रतिसाद पुन्हा वाचलात तर आपला नक्की काय लोच्या झाला आहे ते कळेल असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 27/11/2020 - 19:06
असं नाही काही.. सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच.. त्या कर्माचेच फळ होते ते!!

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 27/11/2020 - 19:52
सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच. छे हो प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मस्टर वर सही करणे हे कधीच करायला लागले नाही आणि पगार आपोआप बँकेत जमा होतअसल्यामुळे पगार पत्रावर सही करण्याची गरजही नव्हती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 27/11/2020 - 20:10
असे म्हणतात कि सरकारी नोकरीत काम करणार्यांना काम मिळते. आणि जे काम करत नाहीत त्यांना फक्त पगार मिळतो. आणि बऱ्याच वेळेस बढती सुद्धा.

चौथा कोनाडा 27/11/2020 - 12:40
शेम टू शेम .... आता पर्यंत गेलेल्या आयुष्यात आमचाही आनंद न्युनगंडातच आहे असं दिसतंय .... रीच डॅड, पुअर डॅड वाचताना आपण पुअर डॅड प्रकारातीलच आहोत हे पानोपानी जाणवत होतं !

सॅगी 27/11/2020 - 14:20
हा लेख समजला नाही याचा न्युनगंड आला तर काय करावे बरे?

विजुभाऊ 27/11/2020 - 14:37
परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.
संजय राउत कितव्या पायरीवर उभे आहेत म्हणायचे? की ते स्वतःच राउतगीता सांगत आहेत उद्धवाला

उपयोजक 27/11/2020 - 09:07
तरी तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही.. या वाक्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल का? http://www.misalpav.com/node/47156

पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही. या करता तुम्हाला साष्टांग नमस्कार हे मुक्तक वाचताना काही ओळी सहस स्फुरल्या त्या जशा आठवतात तशा इथेच लिहितो जाणीवांच्या जाणीवेने जाणीवेला जाणले नेणीवांच्या नेणीवेने नेणीवेला नेणीले आत्मभान कधीकधी मज आत्मभानी उलगडे ही अवस्था व्यक्त करण्य शब्द माझे तोकडे पैजारबुवा,

उपयोजक 27/11/2020 - 09:24
माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही. ही मनाप्रमाणे जगता न येण्याची शक्यता तल्लख बुद्धीद्वारे कमी करता येऊ शकेल असे वाटते.फक्त दोन लोकांची उदाहरणे देतो. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/hindi/wealth/personal-finance/vijay-mallyas-london-manor-has-a-gold-toilet-reveals-author-james-crabtree/amp_articleshow/65363210.cms https://www.google.com/amp/s/www.esakal.com/desh/vijay-mallya-and-pinky-lalwani-will-marriage-vijay-mallya-marriage-third-time-106149%3famp https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/magazines/panache/what-goes-into-the-rs-9-lakh-ostrich-leather-jacket-sported-by-nirav-modi/amp_articleshow/68571634.cms बघा.तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

In reply to by उपयोजक

मराठी_माणूस 27/11/2020 - 10:17
वरील वाक्य असे हवे होते का "तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे (बॅंंकाना हजारो कोटींना बुडवुन)त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

टर्मीनेटर 27/11/2020 - 09:45
तुमचा आनंद कशात आहे?
उत्तर: जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यात! न्यूनगंडाला माझ्या विचारांत/आयुष्यात कुठेच स्थान नाही तरी त्याचे प्रातिनिधिक स्वरूप दर्शवणारा लघुलेख आवडला 👍

In reply to by टर्मीनेटर

आनन्दा 27/11/2020 - 19:03
इथे ज्याला न्यूनगंड म्हटले आहे ते वस्तुतः आपल्या छोटेपणाची / खुजेपणाची जाणीव आहे.. त्याला जर कोणी न्यूनगंड म्हणणार असेल, तर हो मला आहे न्यूनगंड, असे मला म्हणायचे आहे.

सुबोध खरे 27/11/2020 - 11:49
मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा कर्मण्येवाधिकारस्ते चा खरा अर्थ मला सापडला. म्हणजे आपण काम केले नाही तर कुणी तरी काम करतंच आणि त्याने ते नाही केलं तर त्याच्च्या फळाबाबत आपण कशाला चिंता करायची? आणि काम झाले नाही म्हणजेच निष्काम कर्मयोग झाला असे मानून मी आनंदी राहत असे. याच्यामुळे माझे वरिष्ठ मला वेगळे काम देण्याचा प्रयत्न करत असत. पण मुळात मी माझेच काम करत नसे तेंव्हा वेगळे काही करण्याचा काही संबंधच नव्हता. बाकी ACR ( वार्षिक गोपनीय अहवाल) सारख्या मिथ्या गोष्टींना मी कधीच घाबरलो नाही. त्यामुळे मी हठयोगी आहे असा माझा लौकिक पसरला होता आणि मला कोणतेही जबाबदारीचे काम देण्यास वरिष्ठ तयार नसत. काम न केल्यास सरकारी नोकरीत कोणीही आपल्याला काढू शकत नाही असे लक्षात आल्यावर तर माझा आत्मविश्वास इतका वाढला होता कि न्यूनगंड म्हणजे काय हे मला माहितीच नव्हते. एकदा सरकारी नोकरीत तुम्ही कायम झालात कि जागेसाठी कर्म करावे लागते या मूलभूत सिद्धांतालाच तडे जातात. आणि तुम्हाला काम करण्यासाठी नेमले आहे हा गैरसमज नाहीसा होतो. काम झाले काय किंवा नाही झाले काय या बद्दल आपली वृत्ती उदासीन होऊन आपल्याला वैराग्य प्राप्त होते. याच साठी ज्याला या संसारात विरक्ती (कामाबद्दल) आणि आसक्ती ( पगार, बढती आणि वेतन वृद्धी) या दोन्हीचा अनुभव घ्यायचाच आहे त्याने सरकारी नोकरी जरूर करावी.

In reply to by सुबोध खरे

हे जरी दरवेळी तेच ते असले तरी त्यातून नव्या सदस्यांना आपल्या लक्षणीय जीवनपटाचा ओझरता आलेख पाहायला मिळतो असे आम्हास वाटते. असे असूनही या वेळी मात्र आपण `मी बोटीवर होतो तेंव्हा वारा वहात होता ' हे आपले आवडते गाणे म्हणायचे टाळून लोकांचा वेळ वाचवला, तरीही यात लपलेला आपला चाणाक्षपणा आमच्या लक्षात आलाच. असे कायम नाविन्यशून्य प्रतिसाद लिहीतांना आपला हुरुप कायम राहतो हे एक `रटाळ आणि रुटीन आयुष्य सुद्धा' किती मजेत जगता येते हे आपण लोकांना दाखवण्यासाठी करत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यात सुद्धा आपली चिकाटीच दिसते असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/11/2020 - 19:56
लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन असते हे आपले मूलभूत गृहितकच चूक आहे. तसा तुमच्या बेसिक मध्येच लोच्या आहे हे तुम्ही वारंवार दाखवून देत असताच पण ते असो There is never a dull moment in army because there is always someone thinking about something for you to do

In reply to by सुबोध खरे

कारण आमच्या प्रतिसादात तर तसे काहीच दिसत नाही. खरे तर जे नाही ते दिसणे याला केमिकल लोच्या झाला आहे असे म्हणतात असे मानसशास्त्र सांगते. आपल्यालाही प्रतिसाद पुन्हा वाचलात तर आपला नक्की काय लोच्या झाला आहे ते कळेल असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 27/11/2020 - 19:06
असं नाही काही.. सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच.. त्या कर्माचेच फळ होते ते!!

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 27/11/2020 - 19:52
सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच. छे हो प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मस्टर वर सही करणे हे कधीच करायला लागले नाही आणि पगार आपोआप बँकेत जमा होतअसल्यामुळे पगार पत्रावर सही करण्याची गरजही नव्हती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 27/11/2020 - 20:10
असे म्हणतात कि सरकारी नोकरीत काम करणार्यांना काम मिळते. आणि जे काम करत नाहीत त्यांना फक्त पगार मिळतो. आणि बऱ्याच वेळेस बढती सुद्धा.

चौथा कोनाडा 27/11/2020 - 12:40
शेम टू शेम .... आता पर्यंत गेलेल्या आयुष्यात आमचाही आनंद न्युनगंडातच आहे असं दिसतंय .... रीच डॅड, पुअर डॅड वाचताना आपण पुअर डॅड प्रकारातीलच आहोत हे पानोपानी जाणवत होतं !

सॅगी 27/11/2020 - 14:20
हा लेख समजला नाही याचा न्युनगंड आला तर काय करावे बरे?

विजुभाऊ 27/11/2020 - 14:37
परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.
संजय राउत कितव्या पायरीवर उभे आहेत म्हणायचे? की ते स्वतःच राउतगीता सांगत आहेत उद्धवाला
जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते. कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले. माझे आयुष्य नेमके किती असेल, मी आयुष्यात काय मिळवले पाहिजे हा पहिला प्रश्न.. आजूबाजूला बघता बघता हे लक्षात आले के आयुष्य फारच क्षणभंगुर आहे, कोणत्याही क्षणी तुमचा ग्रंथ आटोपु शकतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला न्यूनगंड..

कोऱ्याकागदावरील भृगुसंहिता वाचन...

शशिकांत ओक ·

भृगु संहिता तेही हिंदी मध्ये ? भृगु ऋषी हिंदीत लिहायचे कि पंजाबीत ? भृगु ऋषींचा कालखंड किमान रामायण महाभारत पुर्व असावा म्हणजे भृगुंचे लेखन ई.स. ३शतकाच्या आसपास झाले असयला हवे आणि अध्यत्मिक दृष्टीने पाहिल्यास तर किमान बुध्दपुर्व ५०० ते १००० वर्षे आधी १ तेव्हा हिंदी अस्तित्वात होती का ? =)))) उत्तरेतील लोकांना च्यु बनवणे फारच सोप्पे आहे राव . पण "ओक" आडनावाच्या माणासाने ह्यावर विश्वास ठेवावा हे जास्त विनोदी आहे =))))

आंबट चिंच 04/11/2020 - 12:40
मा. ऑ. आणि जरा तो कागदाचा शोध कधी लागला ते पण सांगा. मुळात आता ते सगळे कागदावर कुठुन आले भले कोरे असे म्हणता मग त्यांना काय दिव्य दृष्टीने सगळे दिसले की काय? हे संजया….

Jayant Naik 05/11/2020 - 09:54
तुमचे आणि पूर्वजाची नावे हे बरोबर सांगत आहेत. हे मला नवीन आहे. मी जे पहिले होते ते देवनागरी लिपीत होते. यात थोडा फेस रीडिंग चा भाग असू शकेल. पुण्यात काही वर्षा पूर्वी फुर्गुसन रोड वर एक हस्त सामुद्रिक होते. पटवर्धन असे काही तरी नाव होते. ते हात बघून भविष्य सांगत आणि तुमच्या आई वडिलांचे ,पत्नी चे नाव सांगत ..त्या नावातील तीन चार अक्षरे सांगून शेवटी नाव सांगत. उदा. तुमच्या वडिलांचे नाव दोन अक्षरी आहे ..त्यात ष आणि व आहे जसे म्हणजे विष्णू , असे सांगत. त्यांना कर्ण पिशाच्य अवगत अशी अफवा होती. हा तसाच काही प्रकार असावा.

मजा म्हणुन परत पाहिला व्हिडीओ. १ मिनिट ५३ सेकंदाला भृगु महर्षींनी चक्क

लस्सी

चा उल्लेख केलेला पाहुन डोळे पाणावले =)))) ओय चक दे फट्टे ... ओ बल्ले बल्ले .....वांहुं वाहुं ....

भृगु संहिता तेही हिंदी मध्ये ? भृगु ऋषी हिंदीत लिहायचे कि पंजाबीत ? भृगु ऋषींचा कालखंड किमान रामायण महाभारत पुर्व असावा म्हणजे भृगुंचे लेखन ई.स. ३शतकाच्या आसपास झाले असयला हवे आणि अध्यत्मिक दृष्टीने पाहिल्यास तर किमान बुध्दपुर्व ५०० ते १००० वर्षे आधी १ तेव्हा हिंदी अस्तित्वात होती का ? =)))) उत्तरेतील लोकांना च्यु बनवणे फारच सोप्पे आहे राव . पण "ओक" आडनावाच्या माणासाने ह्यावर विश्वास ठेवावा हे जास्त विनोदी आहे =))))

आंबट चिंच 04/11/2020 - 12:40
मा. ऑ. आणि जरा तो कागदाचा शोध कधी लागला ते पण सांगा. मुळात आता ते सगळे कागदावर कुठुन आले भले कोरे असे म्हणता मग त्यांना काय दिव्य दृष्टीने सगळे दिसले की काय? हे संजया….

Jayant Naik 05/11/2020 - 09:54
तुमचे आणि पूर्वजाची नावे हे बरोबर सांगत आहेत. हे मला नवीन आहे. मी जे पहिले होते ते देवनागरी लिपीत होते. यात थोडा फेस रीडिंग चा भाग असू शकेल. पुण्यात काही वर्षा पूर्वी फुर्गुसन रोड वर एक हस्त सामुद्रिक होते. पटवर्धन असे काही तरी नाव होते. ते हात बघून भविष्य सांगत आणि तुमच्या आई वडिलांचे ,पत्नी चे नाव सांगत ..त्या नावातील तीन चार अक्षरे सांगून शेवटी नाव सांगत. उदा. तुमच्या वडिलांचे नाव दोन अक्षरी आहे ..त्यात ष आणि व आहे जसे म्हणजे विष्णू , असे सांगत. त्यांना कर्ण पिशाच्य अवगत अशी अफवा होती. हा तसाच काही प्रकार असावा.

मजा म्हणुन परत पाहिला व्हिडीओ. १ मिनिट ५३ सेकंदाला भृगु महर्षींनी चक्क

लस्सी

चा उल्लेख केलेला पाहुन डोळे पाणावले =)))) ओय चक दे फट्टे ... ओ बल्ले बल्ले .....वांहुं वाहुं ....

भृगु संहिता वाचन...

काही कोरे ए4 साईझचे कागद हातात घेऊन वाचन केले जाते. त्याचे प्रात्यक्षिक. वाचनाचा भाग ३ सादर केला आहे. आधीच्या भागात माझ्या पूर्व जन्माचे कथन चालू होते. या भागात माझे, पत्नीचे, तिच्या वडिलांचे - केशव आणि माझ्या वडिलांचे - जनार्दन ही नावे आपसूकच आली आहेत. पंडितजींना मी पहिल्यांदा मोगा येथे भेटायला गेलो होतो. तिथे त्या दिवशी एक समारंभ आधीच आयोजित होता. नेहमी येणार्‍या ४०-५० भृगुऋषींच्या शिष्यमंडळींनी महर्षींच्या दरबार स्थानी अनेक मिठाई पाकिटे वगैरे आणली होती. मी हात हलवत गेलो होतो. म्हणून मला संकोचून जायला झाले.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

सतीश विष्णू जाधव ·

लेखन चाळले, स्वाध्यायींच्या कामाची ओळख आहे, कधी तरी या कामात राहीलो आहे. आमचं एक उपक्र्मवरील लेखन स्वाध्यायींचा मनुष्य गौरव दिन. (लेखन जाहिरात) -दिलीप बिरुटे

खेडूत 25/10/2020 - 07:35
परिचय आवडला. सतत नकारात्मक पोस्ट्स येत असताना असे लेख आशेचा किरण होतात. अश्या लोकांचा परिचय ते स्वतः करत नाहीत, पण इतरांनी करून द्यायलाच हवा, नाहीतर सगळ्यांना कळणार कसे? हजार वाचकात एकाने प्रेरणा घेतली तरी मोठा फायदा समाजाचा आहे. पूर्वी नानाजी देशमुख किंवा हल्ली अनेक दुर्लक्षित पुरस्कार विजेते झाल्यावर मग आपल्याला त्यांचं काम समजतं. खरे हिरो लोक समोर येत नाहीत.

लेखन चाळले, स्वाध्यायींच्या कामाची ओळख आहे, कधी तरी या कामात राहीलो आहे. आमचं एक उपक्र्मवरील लेखन स्वाध्यायींचा मनुष्य गौरव दिन. (लेखन जाहिरात) -दिलीप बिरुटे

खेडूत 25/10/2020 - 07:35
परिचय आवडला. सतत नकारात्मक पोस्ट्स येत असताना असे लेख आशेचा किरण होतात. अश्या लोकांचा परिचय ते स्वतः करत नाहीत, पण इतरांनी करून द्यायलाच हवा, नाहीतर सगळ्यांना कळणार कसे? हजार वाचकात एकाने प्रेरणा घेतली तरी मोठा फायदा समाजाचा आहे. पूर्वी नानाजी देशमुख किंवा हल्ली अनेक दुर्लक्षित पुरस्कार विजेते झाल्यावर मग आपल्याला त्यांचं काम समजतं. खरे हिरो लोक समोर येत नाहीत.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

उपयोजक ·

गणेशा 25/09/2020 - 21:22
माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली.. S. P. च्या अनेक सुरेल गाण्यांनी कायम मनावर अधिराज्य गाजवले.. त्याची काही गाणी तर माझ्या आयुष्यात अनेक मोहक रंग घेऊन आली.. thanks S.P. संध्याकाळी काम संपवून आलो आणि बायकोने माझा आवडीचा गायक म्हणुन S.p. गेले सांगितले.. अतिशय वाईट वाटले.. Will miss you S.P.

Bhakti 25/09/2020 - 22:57
जेव्हा पासून ऐकलं तेव्हा पासूनच सर्वात आवडतं ,, सुंदर शब्द,संगीत , जुगलबंदी चित्रा आणि एस.पी.."साथिया तुने क्या किया"..On loop... आत्म्यास सद्गती लाभो.

खेडूत 26/09/2020 - 07:54
एस पी ना भावपूर्ण श्रद्धांजली! एक गाणे खूप आवडते. रवींद्र जैन आणि एस पी हे दुर्मिळ कॉम्बिनेशन. प्रतिघात (१९८७) चे गीत.. जानम यहा कोई नहीं. https://youtu.be/rBXDnSsc7LY

महासंग्राम 26/09/2020 - 11:01
गर्दीश मधलं हम ना समझे थे बात इतनीसी थी ख्वाब शिशें के दुनिया पत्थर कि जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा नकळत डोळे भरून येतात. या कोरोनाने ९०'s वाल्यांच्या आयुष्यातलं खूप काही हिरावून नेलंय

Gk 26/09/2020 - 11:32
https://youtu.be/7PHrz5nEbKY एक चतुर नार चा ओरिजिनल साऊथ अवतार , टकलूची भूमिका एस पी बालसुबायमण्यमने केली आहे , आवाजही त्यांचाच आहे

अतिशय दु:खद बातमी. काल जेव्हा एकाने ही बातमी एका व्हाट्सअ‍ॅप ग्रूपवर पाठवली तेव्हा त्याच क्षणी मनातून अशी प्रार्थना निघाली की ही बातमी खोटी निघावी. लगेच ऑनलाईन जाऊन चेक केलं तर दुर्दैवाने बातमी खरी निघाली. पुन्हा मनात असंही वाटतं की अशी माणसे मर्त्य नसतातच. ती कायम राहतात त्यांच्या कलाकृतीमधून आणि आठवणींमधून. कितीतरी आठवणी आहेत एसपींच्या गाण्यांच्या. सं - दी - प

सौंदाळा 26/09/2020 - 12:54
एस पी - भावपूर्ण श्रद्धांजली एकदम वेगळाच सुमधुर आवाज, एस पी कायम मनात राहतील. त्यांचा मुलगा चरण याच्या आवाजाचा पोतसुध्दा एस पी यांच्यासारखाच आहे.

मदनबाण 27/09/2020 - 11:29
माझ्या आवडत्या गायकास भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांचा कोव्हिड झाल्या नंतर त्यांनीच रेकॉर्ड केलेला व्हिडियो पाहण्यात आला होता... आय एम फाईन, आय विल बी फाईन हे त्यांचे त्या व्हिडियोतील शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे झाले नाहीत. :(

सिरुसेरि 30/09/2020 - 23:04
एस.पी . यांना भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांची काही लक्षात राहिलेली गाणी . सुवी सुवी -- https://www.youtube.com/watch?v=RsuOontkJH4 आया है राजा -- https://www.youtube.com/watch?v=FJiE6X4xF6I अतिनदोम -- https://www.youtube.com/watch?v=ZaoR3bu3GBA देवुडा देवुडा -- https://www.youtube.com/watch?v=OjpNsyM6rkM सिपि इरुकुडु -- https://www.youtube.com/watch?v=JiW8qxUrzZ8 अंजली पुष्पांजली -- https://www.youtube.com/watch?v=1RmDri1Brc4 बंगारु कोडी पेट्टा -- https://www.youtube.com/watch?v=hxvUiz6s4Gk

Gk 02/10/2020 - 20:46
सुरसंगम चा साऊथ अवतार शंकराभरणम सहज म्हणून ऐकले , तर गायक चक्क एस पी निघाला. https://youtu.be/iZACVIMSbOM मेघ रागातील आलाप तर अगदी शास्त्रीय पंडितासारखे आहेत

गणेशा 25/09/2020 - 21:22
माझ्या सर्वात आवडत्या गायकाला भावपुर्ण श्रद्धांजली.. S. P. च्या अनेक सुरेल गाण्यांनी कायम मनावर अधिराज्य गाजवले.. त्याची काही गाणी तर माझ्या आयुष्यात अनेक मोहक रंग घेऊन आली.. thanks S.P. संध्याकाळी काम संपवून आलो आणि बायकोने माझा आवडीचा गायक म्हणुन S.p. गेले सांगितले.. अतिशय वाईट वाटले.. Will miss you S.P.

Bhakti 25/09/2020 - 22:57
जेव्हा पासून ऐकलं तेव्हा पासूनच सर्वात आवडतं ,, सुंदर शब्द,संगीत , जुगलबंदी चित्रा आणि एस.पी.."साथिया तुने क्या किया"..On loop... आत्म्यास सद्गती लाभो.

खेडूत 26/09/2020 - 07:54
एस पी ना भावपूर्ण श्रद्धांजली! एक गाणे खूप आवडते. रवींद्र जैन आणि एस पी हे दुर्मिळ कॉम्बिनेशन. प्रतिघात (१९८७) चे गीत.. जानम यहा कोई नहीं. https://youtu.be/rBXDnSsc7LY

महासंग्राम 26/09/2020 - 11:01
गर्दीश मधलं हम ना समझे थे बात इतनीसी थी ख्वाब शिशें के दुनिया पत्थर कि जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा नकळत डोळे भरून येतात. या कोरोनाने ९०'s वाल्यांच्या आयुष्यातलं खूप काही हिरावून नेलंय

Gk 26/09/2020 - 11:32
https://youtu.be/7PHrz5nEbKY एक चतुर नार चा ओरिजिनल साऊथ अवतार , टकलूची भूमिका एस पी बालसुबायमण्यमने केली आहे , आवाजही त्यांचाच आहे

अतिशय दु:खद बातमी. काल जेव्हा एकाने ही बातमी एका व्हाट्सअ‍ॅप ग्रूपवर पाठवली तेव्हा त्याच क्षणी मनातून अशी प्रार्थना निघाली की ही बातमी खोटी निघावी. लगेच ऑनलाईन जाऊन चेक केलं तर दुर्दैवाने बातमी खरी निघाली. पुन्हा मनात असंही वाटतं की अशी माणसे मर्त्य नसतातच. ती कायम राहतात त्यांच्या कलाकृतीमधून आणि आठवणींमधून. कितीतरी आठवणी आहेत एसपींच्या गाण्यांच्या. सं - दी - प

सौंदाळा 26/09/2020 - 12:54
एस पी - भावपूर्ण श्रद्धांजली एकदम वेगळाच सुमधुर आवाज, एस पी कायम मनात राहतील. त्यांचा मुलगा चरण याच्या आवाजाचा पोतसुध्दा एस पी यांच्यासारखाच आहे.

मदनबाण 27/09/2020 - 11:29
माझ्या आवडत्या गायकास भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांचा कोव्हिड झाल्या नंतर त्यांनीच रेकॉर्ड केलेला व्हिडियो पाहण्यात आला होता... आय एम फाईन, आय विल बी फाईन हे त्यांचे त्या व्हिडियोतील शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे झाले नाहीत. :(

सिरुसेरि 30/09/2020 - 23:04
एस.पी . यांना भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांची काही लक्षात राहिलेली गाणी . सुवी सुवी -- https://www.youtube.com/watch?v=RsuOontkJH4 आया है राजा -- https://www.youtube.com/watch?v=FJiE6X4xF6I अतिनदोम -- https://www.youtube.com/watch?v=ZaoR3bu3GBA देवुडा देवुडा -- https://www.youtube.com/watch?v=OjpNsyM6rkM सिपि इरुकुडु -- https://www.youtube.com/watch?v=JiW8qxUrzZ8 अंजली पुष्पांजली -- https://www.youtube.com/watch?v=1RmDri1Brc4 बंगारु कोडी पेट्टा -- https://www.youtube.com/watch?v=hxvUiz6s4Gk

Gk 02/10/2020 - 20:46
सुरसंगम चा साऊथ अवतार शंकराभरणम सहज म्हणून ऐकले , तर गायक चक्क एस पी निघाला. https://youtu.be/iZACVIMSbOM मेघ रागातील आलाप तर अगदी शास्त्रीय पंडितासारखे आहेत
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे.

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...