मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

नीलमोहर ·

अजया 25/02/2016 - 15:44
ढिशुम ढिशुम =))) लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?

भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती. डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by उगा काहितरीच

च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:22
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;) 'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.' - म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)

In reply to by अभ्या..

नीलमोहर 26/02/2016 - 14:18
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय, तुमचं नाव मारेकर्‍यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)

In reply to by बोका-ए-आझम

मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं. अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ डिबी... आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..) धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)

In reply to by जेपी

नीलमोहर 26/02/2016 - 15:52
१. व्यवच्छेदक म्हणजे काय? २. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर? आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:45
हेच ते.. हेच.. अगदी !! नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे. (प्रतिसादातले सारण :p)

नाखु 25/02/2016 - 16:34
"गोफणगुंडा" आवडला... पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.

भाते 25/02/2016 - 22:25
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले. पुभाप्र.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका काय हे ? ;/ संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ? -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 28/02/2016 - 14:13
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.

In reply to by निशांत_खाडे

बहुगुणी 26/02/2016 - 01:56
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल. _/\_ मुजरा स्वीकारा.. प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!

In reply to by निशांत_खाडे

नीलमोहर 26/02/2016 - 14:29
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !! बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)

नीलमोहर 26/02/2016 - 15:42
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार. माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :) विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच ! एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

नीलमोहर 26/02/2016 - 16:29
अतिउत्साह दुसरं काय ;) नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली. पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका. आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!

In reply to by नीलमोहर

>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच... मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;) मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं. -दिलीप बिरुटे

अजया 25/02/2016 - 15:44
ढिशुम ढिशुम =))) लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?

भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती. डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by उगा काहितरीच

च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:22
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;) 'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.' - म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)

In reply to by अभ्या..

नीलमोहर 26/02/2016 - 14:18
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय, तुमचं नाव मारेकर्‍यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)

In reply to by बोका-ए-आझम

मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं. अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ डिबी... आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..) धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)

In reply to by जेपी

नीलमोहर 26/02/2016 - 15:52
१. व्यवच्छेदक म्हणजे काय? २. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर? आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:45
हेच ते.. हेच.. अगदी !! नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे. (प्रतिसादातले सारण :p)

नाखु 25/02/2016 - 16:34
"गोफणगुंडा" आवडला... पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.

भाते 25/02/2016 - 22:25
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले. पुभाप्र.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका काय हे ? ;/ संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ? -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 28/02/2016 - 14:13
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.

In reply to by निशांत_खाडे

बहुगुणी 26/02/2016 - 01:56
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल. _/\_ मुजरा स्वीकारा.. प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!

In reply to by निशांत_खाडे

नीलमोहर 26/02/2016 - 14:29
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !! बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)

नीलमोहर 26/02/2016 - 15:42
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार. माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :) विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच ! एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

नीलमोहर 26/02/2016 - 16:29
अतिउत्साह दुसरं काय ;) नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली. पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका. आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!

In reply to by नीलमोहर

>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच... मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;) मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं. -दिलीप बिरुटे
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

मिपा सदस्यांना भेटण्याविषयी.

शान्तिप्रिय ·

गॅरी ट्रुमन 15/02/2016 - 16:12
मी वांकुसं (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये नोकरीला आहे आणि राहायला वाशीला आहे.गेले एकामागोमाग एक असे किमान ८-१० कट्टे मी मिस केले आहेत. तेव्हा इतर मिपाकरांना भेटायला नक्कीच आवडेल.

होबासराव 15/02/2016 - 16:13
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. ब्वॉर्र. प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास वेलकम टु मिपा..

पक्षी 15/02/2016 - 16:44
मी मिपा गेल्या २ वर्ष पासून follow करत आहे. पण आत्ताच थोडी वळवळ सुरु केली आहे. जरी मिपाकर मला ओळखत नसले तरी मी जवळजवळ सर्वाना ओळखतो आणि भेटण्याची इच्छा आहे.

हलकेच घेतोय. तरिही मजेशीर प्रतिसादांबरोबर आपली मुंबैकर मिपाकरांना भेटण्याबद्दल मतेही कळवा. वाट्ल्यास दहावीच्या परिक्षेनंतर कट्टा घेउया. आता ज्यांच्याकडे दहावी बाराविचे पाल्य आहेत त्यांना सवड असणार नाही हे मी जाणून आहे.

In reply to by शान्तिप्रिय

होबासराव 15/02/2016 - 17:56
मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत स्थळ, वेळ, जागा इत्यादि. हाकानाका ;)

In reply to by गॅरी ट्रुमन

टवाळ कार्टा 17/02/2016 - 12:52
इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ‍ॅडवा...आम्चा संचार जुनी/नवी/बृहद मुंबै सकट ठाणे/डोंबोली/पाल्घर्/पन्वेल असा सर्वत्र असतो :)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 15/02/2016 - 19:30
ते काय कोर्टात जायचे नाहीयेत. मिपावर म्हणजे प्रशांत किंवा नीलकांतकडेच जाणार ना! थांब, मीच बोलावून आणते कोणालातरी.

In reply to by टवाळ कार्टा

अजया 15/02/2016 - 18:56
टका सालस तर मी महासालस आहे. पुरावा म्हणून पकडलेला चालेल.जरा मला आय डी घेऊ दे. *आमच्याइथे कंपूबाजांना कट्टा स्पाॅन्सर करुन मिळेल. सही- महासालस© अतीसालस© फारसालस©

प्रचेतस 15/02/2016 - 18:41
क्या बात है शान्तिप्रियजी..!!! अगदी मनातलं बोललात. मलाही मिपाकरांना भेटायची खूप खूप इच्छा आहे. भेटतंच नाहित मेले. तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. अवश्य येईन.

In reply to by टवाळ कार्टा

गवि 16/02/2016 - 12:47
बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))
मी चुकून "अ‍ॅम्वेचा" प्रश्न वाचलं. आणि कट्ट्याच्या प्रयोजनाविषयी अनेक शंका पिंगून गेल्या.

In reply to by होबासराव

सूड 15/02/2016 - 19:15
कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय, एरवी सिंहगड मार्ग, जंगली महाराज मार्ग, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग इत्यादि ठिकाणच्या कट्ट्यांना प्राधान्य देण्यात येईल.

एस 15/02/2016 - 19:55
मिपा सदस्यांना तुम्हांला कशासाठी भेटायचे आहे? इथला आभासीपणाही तितकाच रोचक नाहीये का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तो नियम पुणे कट्ट्याला... मुंबई कट्ट्यासाठी १ धागा पुरेसा होतो.

In reply to by मुक्त विहारि

मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही. मुंबैवाले डोंबिवली मुंबैचा भाग कसा नाही म्हणुन ओरडाआरडा करायला लागतात. धागे तीन नाही काढायला लागले तरी व्हायचा तो सावळा गोंधळ होतोचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

१००% मान्य... पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. सध्या विषय कट्ट्याबाबत असल्याने, कट्ट्याबाबतच चर्चा करावी असे नाही.ते मिपाधर्माला योग्य पण नाही. बाद्वे, पुण्यात पण नक्की कुठे कट्टा करावा? सध्या तरी आकुर्डी हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, असे माझे मत.

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 15/02/2016 - 21:36
मला चालेल. तिथे जवळच गणेश तलाव नामक एक निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणे. तेथे सर्व मिपाकरांस भेटायला मला निश्चित आवडेल.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 15/02/2016 - 21:44
पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. >>तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक! =))

In reply to by यशोधरा

हो ना, होतात ना.... पण कट्टे ठरवायलाच इतका वेळ खर्ची पडतो की विचारता सोय नाही. पुण्यात कट्टा ठरेपर्यंत आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात.

In reply to by यशोधरा

आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात....असेच म्हणायचे आहे... कधी-कधी मुद्दाम धागे काढून तर कधी-कधी फोना-फोनी करुन.

In reply to by मुक्त विहारि

सूड 15/02/2016 - 22:24
असतील हो होत, पण आम्हाला पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!!

In reply to by सूड

तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!! एकदम खरी गोष्ट... उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा (आणि ते पण रांगा वगैरे लावून,) एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळण्यातले सूख काही औरच. पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा "नंदी पॅलेसला" याच. कुवैतकर, जर्मनीकर येवून गेले आणि जातांना "नंदी पॅलेसचे" कौतूक पण करून गेले. .तुमच्या बदलापूर पासून डोंबोली काही जास्त दूर नाही. बाद्वे, नंदी पॅलेस मध्ये श्रीखंडाचे पाणी (ज्याला पुण्यात "पियुष" असे म्हटले जाते) ते मात्र मिळत नाही. डिस्केमर : मी नंदी पॅलेसचा मालक पण नाही आणि जाहीरात पण करत नाही.पुढे मागे जर "नंदी पॅलेस" पेक्षा उत्तम हॉटेल निघाले तर तिथे जाऊ.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 15/02/2016 - 22:44
उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा >>आहेत म्हणून जाऊ शकतो. तुमच्याकडे नाईत? घ्या!पाणीसुद्धा मिळत नै त्या पॅलेसात??..काय उपेग! नुसतंच नाव पॅलेस! :P

In reply to by यशोधरा

पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. त्यामुळे आम्हाला वाटले की, समस्त पुणेरी जन तिन्ही-त्रिकाळ ह्या श्रीखंडी पाण्यानेच तहान भागवत असावीत. अगदीच नाही भागली तहान तर, मग ते जेमतेम अर्ध्या बशीतले अमृत-तुल्य नामक पेय आहेच. वट्ट ५ रुपये घेतलेन त्याने. पुणेरी जन मात्र भलतेच सहनशील हो... तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत. बहूदा आकुर्डी, पुणे महानगर पालिकेत येत नसल्याने, उत्तम हवा, रुंद रस्ते, तरणतलावावर जास्त नसलेली गर्दी, इत्यादी सामान्य माणसांसाठी आवश्यक गोष्टी अद्याप तरी टिकून आहेत.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 16/02/2016 - 12:28
पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. >> ह्याच त्या अपुणेकरांच्या सवयी! पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील आणि मागून उग्गाच गळे काढतील! तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत.>> ह्या, ह्या, ह्या! =)) असणारच तुम्ही, तुम्हांला चॉईसच नाहीये! हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही.

In reply to by यशोधरा

आणि मागून उग्गाच गळे काढतील! होना एक कप भर (घोट सुद्धा भरत नाही हो.) चहा पण धड देत नाहीत. (गोव्यातला एका मिपासदस्या कडून मिळालेली ऐकिव माहिती.) "हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही." काय करणार? मनुष्य स्वभाव आहे.एकदा पुणेकर झालो तर, पुण्याबाबत अभिमान बाळगायलाच लागतो.बरं नुसता अभिमान काही कामाचा नाही.तो जाज्वल्यच असायला लागतो. (लग्न झाल्या पासून आम्ही. अभिमान नावाचा शब्द विसरलो.पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार.)

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 16/02/2016 - 12:41
त्या पण पुण्याच्या नैत. तेव्हा, ह्या, ह्या, ह्या... पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार - एक म्हण आठवतेय ब्वॉ. पण ठीके, या आमच्या पुण्यात.

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 16/02/2016 - 12:29
अगदी खरंय मुविकाका. आमचं पिंपरी चिंचवड भारतातल्या सर्वाधिक स्वच्छ १० शहरापैकी एक म्हणून निवडलं गेलंय आणि तुमचं कल्याण डोंबिवली .....ह्या ह्या ह्या.... =))

In reply to by प्रचेतस

गवि 16/02/2016 - 12:54
पिंपरी चिंचवडचे हार्दिक अभिनंदन. या आनंदाप्रीत्यर्थ प्रचेतसजी पिंचिमधे अभामिपासंमेलन (संपूर्ण स्पॉन्सर्ड) कधी करणार आहेत ?

In reply to by पैसा

यशोधरा 16/02/2016 - 13:30
सगळ्यांना पुणेकरांकडूनच काही ना काही हवे असते! पुणेकरांना मात्र कोणी काही बोलावत नाही, हे निरीक्षण नोंदवत आहे!!!

In reply to by गवि

यशोधरा 16/02/2016 - 13:59
आम्ही येऊच हो. अपुणेकरांना खाऊ पिऊही घालू. कोणाला श्रीखंडाचे पाणी हवे असल्यास तेही पाजू. पुरावे म्हणून फोटोही काढू!

गॅरी ट्रुमन 15/02/2016 - 16:12
मी वांकुसं (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) मध्ये नोकरीला आहे आणि राहायला वाशीला आहे.गेले एकामागोमाग एक असे किमान ८-१० कट्टे मी मिस केले आहेत. तेव्हा इतर मिपाकरांना भेटायला नक्कीच आवडेल.

होबासराव 15/02/2016 - 16:13
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. ब्वॉर्र. प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत!...इथे आपला पास वेलकम टु मिपा..

पक्षी 15/02/2016 - 16:44
मी मिपा गेल्या २ वर्ष पासून follow करत आहे. पण आत्ताच थोडी वळवळ सुरु केली आहे. जरी मिपाकर मला ओळखत नसले तरी मी जवळजवळ सर्वाना ओळखतो आणि भेटण्याची इच्छा आहे.

हलकेच घेतोय. तरिही मजेशीर प्रतिसादांबरोबर आपली मुंबैकर मिपाकरांना भेटण्याबद्दल मतेही कळवा. वाट्ल्यास दहावीच्या परिक्षेनंतर कट्टा घेउया. आता ज्यांच्याकडे दहावी बाराविचे पाल्य आहेत त्यांना सवड असणार नाही हे मी जाणून आहे.

In reply to by शान्तिप्रिय

होबासराव 15/02/2016 - 17:56
मुवि नि एक धागा काढलाय बघा आगामि कट्ट्या साठि मांडा तुमचे मत स्थळ, वेळ, जागा इत्यादि. हाकानाका ;)

In reply to by गॅरी ट्रुमन

टवाळ कार्टा 17/02/2016 - 12:52
इथेच लिहा नैतर मला व्यनीत अ‍ॅडवा...आम्चा संचार जुनी/नवी/बृहद मुंबै सकट ठाणे/डोंबोली/पाल्घर्/पन्वेल असा सर्वत्र असतो :)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 15/02/2016 - 19:30
ते काय कोर्टात जायचे नाहीयेत. मिपावर म्हणजे प्रशांत किंवा नीलकांतकडेच जाणार ना! थांब, मीच बोलावून आणते कोणालातरी.

In reply to by टवाळ कार्टा

अजया 15/02/2016 - 18:56
टका सालस तर मी महासालस आहे. पुरावा म्हणून पकडलेला चालेल.जरा मला आय डी घेऊ दे. *आमच्याइथे कंपूबाजांना कट्टा स्पाॅन्सर करुन मिळेल. सही- महासालस© अतीसालस© फारसालस©

प्रचेतस 15/02/2016 - 18:41
क्या बात है शान्तिप्रियजी..!!! अगदी मनातलं बोललात. मलाही मिपाकरांना भेटायची खूप खूप इच्छा आहे. भेटतंच नाहित मेले. तुम्ही पुण्यात कट्टा ठरवा. अवश्य येईन.

In reply to by टवाळ कार्टा

गवि 16/02/2016 - 12:47
बिगरीतच अ‍ॅमेचा प्रश्न घालताय त्यांना =))
मी चुकून "अ‍ॅम्वेचा" प्रश्न वाचलं. आणि कट्ट्याच्या प्रयोजनाविषयी अनेक शंका पिंगून गेल्या.

In reply to by होबासराव

सूड 15/02/2016 - 19:15
कोथरूड त्यातल्या त्या ठीकाय, एरवी सिंहगड मार्ग, जंगली महाराज मार्ग, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग इत्यादि ठिकाणच्या कट्ट्यांना प्राधान्य देण्यात येईल.

एस 15/02/2016 - 19:55
मिपा सदस्यांना तुम्हांला कशासाठी भेटायचे आहे? इथला आभासीपणाही तितकाच रोचक नाहीये का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तो नियम पुणे कट्ट्याला... मुंबई कट्ट्यासाठी १ धागा पुरेसा होतो.

In reply to by मुक्त विहारि

मुंबईकरांचं मध्यवर्ती ठिकाणाच्या बाबतीत एकमत कधीचं होत नाही. मुंबैवाले डोंबिवली मुंबैचा भाग कसा नाही म्हणुन ओरडाआरडा करायला लागतात. धागे तीन नाही काढायला लागले तरी व्हायचा तो सावळा गोंधळ होतोचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

१००% मान्य... पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. सध्या विषय कट्ट्याबाबत असल्याने, कट्ट्याबाबतच चर्चा करावी असे नाही.ते मिपाधर्माला योग्य पण नाही. बाद्वे, पुण्यात पण नक्की कुठे कट्टा करावा? सध्या तरी आकुर्डी हेच पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, असे माझे मत.

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 15/02/2016 - 21:36
मला चालेल. तिथे जवळच गणेश तलाव नामक एक निसर्गरम्य ठिकाण आहे म्हणे. तेथे सर्व मिपाकरांस भेटायला मला निश्चित आवडेल.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 15/02/2016 - 21:44
पण आमचे कट्टे मात्र लगेच ठरतात. >>तुमचे कट्टे ठरतात, पुणेकरांचे होतात, इतकाच फरक! =))

In reply to by यशोधरा

हो ना, होतात ना.... पण कट्टे ठरवायलाच इतका वेळ खर्ची पडतो की विचारता सोय नाही. पुण्यात कट्टा ठरेपर्यंत आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात.

In reply to by यशोधरा

आमच्या डोंबोलीत ३-४ कट्टे होतात....असेच म्हणायचे आहे... कधी-कधी मुद्दाम धागे काढून तर कधी-कधी फोना-फोनी करुन.

In reply to by मुक्त विहारि

सूड 15/02/2016 - 22:24
असतील हो होत, पण आम्हाला पुण्यात बघा कशी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!!

In reply to by सूड

तुमचं एक ते नंदी प्यालेस सोडलं तर आहे काय त्या डोंबोलीत कट्टा करण्यासारखं!! एकदम खरी गोष्ट... उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा (आणि ते पण रांगा वगैरे लावून,) एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळण्यातले सूख काही औरच. पण मी काय म्हणतो, तुम्ही एकदा "नंदी पॅलेसला" याच. कुवैतकर, जर्मनीकर येवून गेले आणि जातांना "नंदी पॅलेसचे" कौतूक पण करून गेले. .तुमच्या बदलापूर पासून डोंबोली काही जास्त दूर नाही. बाद्वे, नंदी पॅलेस मध्ये श्रीखंडाचे पाणी (ज्याला पुण्यात "पियुष" असे म्हटले जाते) ते मात्र मिळत नाही. डिस्केमर : मी नंदी पॅलेसचा मालक पण नाही आणि जाहीरात पण करत नाही.पुढे मागे जर "नंदी पॅलेस" पेक्षा उत्तम हॉटेल निघाले तर तिथे जाऊ.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 15/02/2016 - 22:44
उगाच १० ठिकाणी १० गोष्टी चाखायला जाण्यापेक्षा >>आहेत म्हणून जाऊ शकतो. तुमच्याकडे नाईत? घ्या!पाणीसुद्धा मिळत नै त्या पॅलेसात??..काय उपेग! नुसतंच नाव पॅलेस! :P

In reply to by यशोधरा

पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. त्यामुळे आम्हाला वाटले की, समस्त पुणेरी जन तिन्ही-त्रिकाळ ह्या श्रीखंडी पाण्यानेच तहान भागवत असावीत. अगदीच नाही भागली तहान तर, मग ते जेमतेम अर्ध्या बशीतले अमृत-तुल्य नामक पेय आहेच. वट्ट ५ रुपये घेतलेन त्याने. पुणेरी जन मात्र भलतेच सहनशील हो... तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत. बहूदा आकुर्डी, पुणे महानगर पालिकेत येत नसल्याने, उत्तम हवा, रुंद रस्ते, तरणतलावावर जास्त नसलेली गर्दी, इत्यादी सामान्य माणसांसाठी आवश्यक गोष्टी अद्याप तरी टिकून आहेत.

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 16/02/2016 - 12:28
पुण्यात जिथे जाऊ त्या घरी "पुणेरी श्रीखंडाचे पाणी" हा विषय निघतोच. >> ह्याच त्या अपुणेकरांच्या सवयी! पुण्यातल्या घरी जातील, पाहुणचार झोडतील आणि मागून उग्गाच गळे काढतील! तरी पण आम्ही सध्या आकुर्डी वर मात्र खूष आहोत.>> ह्या, ह्या, ह्या! =)) असणारच तुम्ही, तुम्हांला चॉईसच नाहीये! हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही.

In reply to by यशोधरा

आणि मागून उग्गाच गळे काढतील! होना एक कप भर (घोट सुद्धा भरत नाही हो.) चहा पण धड देत नाहीत. (गोव्यातला एका मिपासदस्या कडून मिळालेली ऐकिव माहिती.) "हळूहळू पुण्याबाबत हेच म्हणाल. लिहून घ्या. अपुणेकरांची सवय आता आम्हां पुणेकरांना नवीन नाही." काय करणार? मनुष्य स्वभाव आहे.एकदा पुणेकर झालो तर, पुण्याबाबत अभिमान बाळगायलाच लागतो.बरं नुसता अभिमान काही कामाचा नाही.तो जाज्वल्यच असायला लागतो. (लग्न झाल्या पासून आम्ही. अभिमान नावाचा शब्द विसरलो.पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार.)

In reply to by मुक्त विहारि

यशोधरा 16/02/2016 - 12:41
त्या पण पुण्याच्या नैत. तेव्हा, ह्या, ह्या, ह्या... पण पुण्याबाबतीत मात्र हा नियम तोडायला लागणार - एक म्हण आठवतेय ब्वॉ. पण ठीके, या आमच्या पुण्यात.

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 16/02/2016 - 12:29
अगदी खरंय मुविकाका. आमचं पिंपरी चिंचवड भारतातल्या सर्वाधिक स्वच्छ १० शहरापैकी एक म्हणून निवडलं गेलंय आणि तुमचं कल्याण डोंबिवली .....ह्या ह्या ह्या.... =))

In reply to by प्रचेतस

गवि 16/02/2016 - 12:54
पिंपरी चिंचवडचे हार्दिक अभिनंदन. या आनंदाप्रीत्यर्थ प्रचेतसजी पिंचिमधे अभामिपासंमेलन (संपूर्ण स्पॉन्सर्ड) कधी करणार आहेत ?

In reply to by पैसा

यशोधरा 16/02/2016 - 13:30
सगळ्यांना पुणेकरांकडूनच काही ना काही हवे असते! पुणेकरांना मात्र कोणी काही बोलावत नाही, हे निरीक्षण नोंदवत आहे!!!

In reply to by गवि

यशोधरा 16/02/2016 - 13:59
आम्ही येऊच हो. अपुणेकरांना खाऊ पिऊही घालू. कोणाला श्रीखंडाचे पाणी हवे असल्यास तेही पाजू. पुरावे म्हणून फोटोही काढू!
लेखनविषय:
लेखनप्रकार
सदस्य मित्र मैत्रिणींनो, मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो. मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच! मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल. मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत. तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे. मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते. सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का? मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो.

दिल से सलूट....

dipak bhutekar ·
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

लान्स नाइक हनमंतआप्पा यांना विनम्र श्रद्धांजली.

संदीप डांगे ·

संदीप डांगे 11/02/2016 - 18:56
ह्या दुर्दवी अपघातात शहिद झालेल्या सर्व दहा भारतीय सैनिकांची नावे व पत्ते. (नावांच्या उच्चाराबद्दल खात्री नसल्याने ईंग्रजीच ठेवली आहेत) (1) Subedar Nagesha TT r/o vill Tejur, Hassan Dist, Karnataka. (2) Havildar Elumalai M r/o vill Dukkam Parai, Vellore Dist, Tamil Nadu. (3) Lance Havildar S Kumar r/o vill Kumanan Thozhu, Teni Dist, Tamil Nadu. (4) Lance Naik Sudheesh B r/o vill Monroethuruth, Kollam Dist, Kerala. (5) Lance Naik Hanamanthappa Koppad r/o vill Betadur , Dharwad Dist, Karnataka. (6) Sepoy Mahesha PN r/o vill HD Kote, Mysore Dist, Karnataka. (7) Sepoy Ganesan G r/o village Chokkathevan Patti, Madurai Dist, Tamil Nadu. (8) Sepoy Rama Moorthy N r/o vill Gudisatana Palli , Krishna Giri Dist, Tamil Nadu. (9) Sep Mustaq Ahmed S r/o vill Parnapalle, Kurnool Dist, Andhra Pradesh. (10) Sepoy Nursing Assistant Suryawanshi SV r/o village Maskarwadi, Satara Dist, Maharashtra संपादकांना विनंती, शक्य झाल्यास ही नावे मूळ धाग्यात जोडून देणे. धन्यवाद.

डोळे भरून येतात.... परत एकदा "लास्ट पोस्ट बिगुल कॉल" वाजणार अन आमचे रक्षण करायला हनुमंतप्पा कायमचे सियाचेनच्या पोस्ट वर घट्ट उभे राहणार सल्यूट!!

अनंत छंदी 11/02/2016 - 20:33
लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहीद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना विनम्र श्रद्धांजली.

हनुमंताप्पा आणि त्यांच्या साथीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सैनिकांचा गौरव करणारी अतिशय सुंदर अशी हिंदी कविता इथे शेअर केल्यावाचून राहवत नाही. पुष्प की अभिलाषा चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ चाह नहीं, प्रेमी-माला में बिंध प्यारी को ललचाऊँ चाह नहीं, सम्राटों के शव पर हे हरि, डाला जाऊँ चाह नहीं, देवों के सिर पर चढ़ूँ भाग्य पर इठलाऊँ मुझे तोड़ लेना वनमाली उस पथ पर देना तुम फेंक मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पर जावें वीर अनेक ।। - माखनलाल चतुर्वेदी जयहिंद!

In reply to by चांदणे संदीप

नीलमोहर 12/02/2016 - 15:45
प्रेरणादायी, प्रभावी आणि समर्पक कविता, खूप दिवसांनंतर वाचनात आली. सर्व शहीद सैनिकांना भावपूर्ण श्रध्दांजली...

एस 11/02/2016 - 20:53
जिथे विपत्ती जाळी, उजळी निसर्ग-लीला निळी काजळी कथुनि कायसे काळिज निखळी एकाची सगळी वसती
त्या सर्व वीरांना प्रणाम!

आदूबाळ 11/02/2016 - 21:27
:( श्रद्धांजली. अवांतरः दहा शहीदांपैकी पाच एनसीओ आहेत. जवान-एनसीओ गुणोत्तर काय असतं लष्करात?

In reply to by आदूबाळ

चलत मुसाफिर 15/02/2016 - 09:23
सर्व जवान "सिपाही" या पदावर भरती होतात. त्यापुढच्या "नाईक" आणि "हवालदार" या पदांना एन सी ओ (Non Commissioned Officer) म्हणतात. या पदांना दर्शवण्यासाठी डाव्या बाहीवर अनुक्रमे दोन व तीन फिती लावल्या जातात. यांच्या हाताखाली सामान्यतः एक "सेक्शन", म्हणजे दहा जवान असतात. त्यानंतरच्या "नायब सुभेदार", "सुभेदार" आणि "सुभेदार मेजर" या पदांना जे सी ओ (Junior Commissioned Officer) असे म्हणतात.

श्रीगुरुजी 11/02/2016 - 23:12
सर्व शहीदांना श्रद्धांजली! त्यांच्या बलिदानामुळेच भारत व भारतीय सुरक्षित आहेत. आज भारताचे १० वीर जवान मृत्युमुखी पडलेत. काही काळापूर्वी पाकिस्तानचे १५० जवान मृत्युमुखी पडले होते. भारत व पाकिस्तानमधील सरकारने व सैन्याने आपापसात बोलणी करून सियाचीनमधुन दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यासाठी बोलणी केली पाहिजेत. अन्यथा दोन्ही बाजूच्या सैनिकांचे प्राण युद्ध न करताच जात राहतील. सर्व जवानांना सॅल्यूट!!!

पैसा 11/02/2016 - 23:18
आपल्यापेक्षा लहान लोकांना श्रद्धांजली वहाताना पोटात कसं तरी होतं. सीमेपलिकडच्या मूठभर युद्धखोरांसाठी असे किती जीव विनाकारण जात रहाणार? युद्धात शहीद झालेल्यांच्या घरच्यांना तेवढे तरी आधारासाठी असते. अपघाती गेलेल्यांना तेही नशिबी येत नाही.

भीमराव 11/02/2016 - 23:42
लय थंडी पडली म्हणुन आमी चार वाकळा घेऊन झोपतो त्याच वेळी कोणी वीर बर्फात पाय रोऊन आमच्या झोपेसाठी ऊभे होते. त्या सैनिकांस भावपुर्ण श्रद्धांजली

अर्धवटराव 12/02/2016 - 02:06
आप्पा आणि अन्य ९ विरांना विनम्र श्रद्धांजली. अजुन किती बळी घेणार हि हीमनदी :(

शिद 12/02/2016 - 15:21
लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_ आत्तापर्यंत आपल्यासाठी प्राणांची आहूती दिलेल्या सगळ्या अमर जवानांना कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!

काही तरी चमत्कार होईल आणि इतके दिवस बर्फात झुंज दिली तर डॉक्टर वाचवतीलच अशी मनाला फार फार आशा होती.. वरती सगळ्यांचे फोटो पाहिले.. कळत नाही डोळ्यातलं पाणी कसं थांबवायचं... लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

शरभ 12/02/2016 - 17:35
:( "बेबी" मधला संवाद आठवला - "Are we doing enough for them?" - श

रमेश भिडे 12/02/2016 - 19:48
काय बोलावं? भ्रष्ट राजकारणी, आत्ममग्न असल्यासारखी वागणारी आम्ही स्वार्थी माणसं या लोकांसाठी या जवानांनी प्राणाची आहुति दिली. भावपूर्ण आदरांजलि.

संदीप डांगे 11/02/2016 - 18:56
ह्या दुर्दवी अपघातात शहिद झालेल्या सर्व दहा भारतीय सैनिकांची नावे व पत्ते. (नावांच्या उच्चाराबद्दल खात्री नसल्याने ईंग्रजीच ठेवली आहेत) (1) Subedar Nagesha TT r/o vill Tejur, Hassan Dist, Karnataka. (2) Havildar Elumalai M r/o vill Dukkam Parai, Vellore Dist, Tamil Nadu. (3) Lance Havildar S Kumar r/o vill Kumanan Thozhu, Teni Dist, Tamil Nadu. (4) Lance Naik Sudheesh B r/o vill Monroethuruth, Kollam Dist, Kerala. (5) Lance Naik Hanamanthappa Koppad r/o vill Betadur , Dharwad Dist, Karnataka. (6) Sepoy Mahesha PN r/o vill HD Kote, Mysore Dist, Karnataka. (7) Sepoy Ganesan G r/o village Chokkathevan Patti, Madurai Dist, Tamil Nadu. (8) Sepoy Rama Moorthy N r/o vill Gudisatana Palli , Krishna Giri Dist, Tamil Nadu. (9) Sep Mustaq Ahmed S r/o vill Parnapalle, Kurnool Dist, Andhra Pradesh. (10) Sepoy Nursing Assistant Suryawanshi SV r/o village Maskarwadi, Satara Dist, Maharashtra संपादकांना विनंती, शक्य झाल्यास ही नावे मूळ धाग्यात जोडून देणे. धन्यवाद.

डोळे भरून येतात.... परत एकदा "लास्ट पोस्ट बिगुल कॉल" वाजणार अन आमचे रक्षण करायला हनुमंतप्पा कायमचे सियाचेनच्या पोस्ट वर घट्ट उभे राहणार सल्यूट!!

अनंत छंदी 11/02/2016 - 20:33
लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहीद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना विनम्र श्रद्धांजली.

हनुमंताप्पा आणि त्यांच्या साथीदारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सैनिकांचा गौरव करणारी अतिशय सुंदर अशी हिंदी कविता इथे शेअर केल्यावाचून राहवत नाही. पुष्प की अभिलाषा चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ चाह नहीं, प्रेमी-माला में बिंध प्यारी को ललचाऊँ चाह नहीं, सम्राटों के शव पर हे हरि, डाला जाऊँ चाह नहीं, देवों के सिर पर चढ़ूँ भाग्य पर इठलाऊँ मुझे तोड़ लेना वनमाली उस पथ पर देना तुम फेंक मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पर जावें वीर अनेक ।। - माखनलाल चतुर्वेदी जयहिंद!

In reply to by चांदणे संदीप

नीलमोहर 12/02/2016 - 15:45
प्रेरणादायी, प्रभावी आणि समर्पक कविता, खूप दिवसांनंतर वाचनात आली. सर्व शहीद सैनिकांना भावपूर्ण श्रध्दांजली...

एस 11/02/2016 - 20:53
जिथे विपत्ती जाळी, उजळी निसर्ग-लीला निळी काजळी कथुनि कायसे काळिज निखळी एकाची सगळी वसती
त्या सर्व वीरांना प्रणाम!

आदूबाळ 11/02/2016 - 21:27
:( श्रद्धांजली. अवांतरः दहा शहीदांपैकी पाच एनसीओ आहेत. जवान-एनसीओ गुणोत्तर काय असतं लष्करात?

In reply to by आदूबाळ

चलत मुसाफिर 15/02/2016 - 09:23
सर्व जवान "सिपाही" या पदावर भरती होतात. त्यापुढच्या "नाईक" आणि "हवालदार" या पदांना एन सी ओ (Non Commissioned Officer) म्हणतात. या पदांना दर्शवण्यासाठी डाव्या बाहीवर अनुक्रमे दोन व तीन फिती लावल्या जातात. यांच्या हाताखाली सामान्यतः एक "सेक्शन", म्हणजे दहा जवान असतात. त्यानंतरच्या "नायब सुभेदार", "सुभेदार" आणि "सुभेदार मेजर" या पदांना जे सी ओ (Junior Commissioned Officer) असे म्हणतात.

श्रीगुरुजी 11/02/2016 - 23:12
सर्व शहीदांना श्रद्धांजली! त्यांच्या बलिदानामुळेच भारत व भारतीय सुरक्षित आहेत. आज भारताचे १० वीर जवान मृत्युमुखी पडलेत. काही काळापूर्वी पाकिस्तानचे १५० जवान मृत्युमुखी पडले होते. भारत व पाकिस्तानमधील सरकारने व सैन्याने आपापसात बोलणी करून सियाचीनमधुन दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्यासाठी बोलणी केली पाहिजेत. अन्यथा दोन्ही बाजूच्या सैनिकांचे प्राण युद्ध न करताच जात राहतील. सर्व जवानांना सॅल्यूट!!!

पैसा 11/02/2016 - 23:18
आपल्यापेक्षा लहान लोकांना श्रद्धांजली वहाताना पोटात कसं तरी होतं. सीमेपलिकडच्या मूठभर युद्धखोरांसाठी असे किती जीव विनाकारण जात रहाणार? युद्धात शहीद झालेल्यांच्या घरच्यांना तेवढे तरी आधारासाठी असते. अपघाती गेलेल्यांना तेही नशिबी येत नाही.

भीमराव 11/02/2016 - 23:42
लय थंडी पडली म्हणुन आमी चार वाकळा घेऊन झोपतो त्याच वेळी कोणी वीर बर्फात पाय रोऊन आमच्या झोपेसाठी ऊभे होते. त्या सैनिकांस भावपुर्ण श्रद्धांजली

अर्धवटराव 12/02/2016 - 02:06
आप्पा आणि अन्य ९ विरांना विनम्र श्रद्धांजली. अजुन किती बळी घेणार हि हीमनदी :(

शिद 12/02/2016 - 15:21
लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! _/\_ आत्तापर्यंत आपल्यासाठी प्राणांची आहूती दिलेल्या सगळ्या अमर जवानांना कोटी कोटी प्रणाम! जय हिंद! जय भारत!

काही तरी चमत्कार होईल आणि इतके दिवस बर्फात झुंज दिली तर डॉक्टर वाचवतीलच अशी मनाला फार फार आशा होती.. वरती सगळ्यांचे फोटो पाहिले.. कळत नाही डोळ्यातलं पाणी कसं थांबवायचं... लान्सनाईक हनमंत आप्पा आणि त्यांच्या सोबत शहिद झालेल्या सर्व नऊ भारतीय सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

शरभ 12/02/2016 - 17:35
:( "बेबी" मधला संवाद आठवला - "Are we doing enough for them?" - श

रमेश भिडे 12/02/2016 - 19:48
काय बोलावं? भ्रष्ट राजकारणी, आत्ममग्न असल्यासारखी वागणारी आम्ही स्वार्थी माणसं या लोकांसाठी या जवानांनी प्राणाची आहुति दिली. भावपूर्ण आदरांजलि.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पस्तीस फूट बर्फाला आपल्या छाताडावर झेलून तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज दिलेला लढवय्या अशीच ओळख १९ मद्रास रेजिमेंटच्या ह्या बहादुर सैनिकाची कायम भारतीयांच्या मनात राहिल. लान्सनाईक हनमंतआप्पा आज आपल्या देशवासियांसमोर कर्तव्य आणि जबाबदारीचं अतुल्य असं उदाहरण ठेवून गेलेत. ha कर्नाटक राज्यातल्या धारवाड जिल्ह्यातलं बेटादुर हे गाव आज भारतमातेच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या शुरवीराचं गाव म्हणून ओळखलं जाईल. ह्या शेती करणार्‍या गावातून आजवर सहा जणांनी सैन्यात आपली कामगिरी बजावली आहे.

आयडीचे डू-आयडीस पत्र

नीलमोहर ·

क्या बात, क्या बात, भारी जमलंय. =)) मन की बाते : प्रा.डॉ. निमोत लिहिण्याचे गट्स आहेत लेखन वाचत राहिलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 11/02/2016 - 11:14
    शाळेत असतांना प्रगतीपुस्तकावर कायम शेरा असायचा, 'Excellent, Can do better..' त्यापुढे गाडी सहसा जायची नाही, प्रयत्न कमी पडायचे, अजूनही पडतात एवढं खरं. इथे गाडी 'विडंबन नाही जमलं' वरून 'भारी जमलंय' पर्यंत आलीय याचा मनापासून आनंद आहे. प्रगतीपुस्तकावरील शेरा बदलण्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या अशा प्रोत्साहनामुळेच लिहीण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो, कारण मुळात आधी कधी काही लिहीले नव्हते, इथेच इतरांचे बघून शिकते आणि लिहायचा प्रयत्न करते . थँक्स टू मिपा !!

    भाते 10/02/2016 - 15:57
    मस्त जमलंय! संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.

    In reply to by भाते

    नीलमोहर 10/02/2016 - 17:23
    'संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.' - मिपा संस्कृती हो, मिपा संस्कृती, त्यावर तर आहे सगळं !! आता घ्या बरं निषेध मागे.

    In reply to by अभ्या..

    नीलमोहर 11/02/2016 - 16:19
    'तुमचं चालतय हो सगळं.' - किती ते गोड गैरसमज, तुमचं आमचं सगळ्यांचं सेमच असतंय हो.. प्रतिसाद म्हणाल तर ते कर्माने उडतात (आपल्याच ;) "अब क्या बताऐं इस गम-ए-दिल का फसाना ये वो दर्द जो छुपाना भी मुश्किल, बताना भी मुश्किल.." दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत.. हे असं बोलणं सोपंय.. काश ऐसा होता !! माझ्यावर मेहरबानी असायला मिपा म्हणजे गां. फॅमिली नव्हे आणि मीही कुणी रॉ.. नव्हे (श्या काय तरी उदाहरण) मलाही सूचना, कानपिचक्या मिळतात, माझ्यावरही नजर असते, मीही काहीबाही ऐकून घेतलंय.. चालायचं. हे एक आभासी जग आहे, इथल्या कोणत्या गोष्टी मनावर घ्यायच्या कोणत्या सोडायच्या ते आपल्यावर शेवटी.

    मितभाषी 10/02/2016 - 17:03
    एकदम कड्डक. बाबल्याला पोकल बांबूने हाणलाय बोल. अवांतर : आता अजून एका अतर्क्य तर्कटी धागा झेलायला तयार रहा.

    मजा आली. आयडी आणि डू-आयडी हे नातं खरंच फार विचित्र असतं. ओढूनताणून जमवून आणलेलं. मातीचे कुल्ले चिकटवल्यासारखं. या नात्यात नेहेमीच एक कोणीतरी पुढाकार घेणारा असतो. जगात तो खस्ता खातो, नाव कमवतो, भल्याबुऱ्या प्रतिक्रियांचा मारा सहन करतो. हे सगळं होत असताना त्याच्या मागे कुठेतरी जगाला दिसणार नाही अशा स्वरूपात डू-आयडी त्याची पाठराखण करत असतो. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल आयडी, देअर इज अ डूआयडी, असं म्हणतात ते उगीच नाही. पण कधीतरी ही घडी मोडते. हा पुढे जाणारा आयडी अचानक मरतो. आणि मग संसाराची सगळी जबाबदारी डूआयडीवर येते. आत्तापर्यंत घराबाहेर तोंड न दाखवलेल्या या डूआयडीला मूळ आयडीचं काम करावं लागतं. त्यातही थोडीशी धुकधुक असते, कारण आपलाही आयडी मेला तर आपल्या लाघवी मुलांचं काय? म्हणून मूळ आयडीचं समर्थन करतानाच आपला त्याच्याशी काही संबंध नाही हेही दाखवत राहावं लागतं. म्हणजे काही म्हणायचं असेल तर 'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं. एकंदरीत काय, आयडी-डूआयडी हे नातं फारच गहन आहे.

    In reply to by राजेश घासकडवी

    नीलमोहर 12/02/2016 - 11:32
    'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं.' - हो ना, आणि मग लोकांना वेगवेगळ्या आयडींना मोड आणून ते ऑन ऑफ करावे लागतात.

    नीलमोहर 11/02/2016 - 10:41
    प्रथम मूळ कल्पनेबद्दल सरांचे आभार ! सर्व प्रतिसादकांना धन्यवाद आणि हा उपसंहार : __________________ एकदा माझ्या डू-आयडीला पण धागा टाकायला बोलावणारे...एकदम सत्काराला तो काही येणार नाही. म्हणजे त्याला कळेल की संस्थळ तालेवार आहे आणि कोणाही सोम्या गोम्याला लिहीण्याची सोय दिली आहे म्हणून, ऊठला की टाकली जिलबी, असे सदस्यत्व टिकत नाही. आणि एकदा आयडी उडला की (सहजासहजी) पुन्हा माघारी येता येत नाही. त्याला सत्कार करतांना सांगणारे, मोक्षवाद्या, मोक्षप्राप्ती म्हणजे आयडी उडणे नाही. असल्या विचारानं अदृश्य आणि हेवनवासी होशिल. संगतीनं मिपावर केलेली मौज हाच खरा मोक्ष. आणि तुझा नसला तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयडी काळात केलेलं फेडायला, तुला पुन्हा यावं लागेल. पण येशील तेंव्हा या सुंदर संस्थळावर, माझा डू-आयडी बनून ये. म्हणजे तुला लिमिटमधे राहून किती मजा करता येते ते पहिल्यापासूनच कळेल. आयडीनं डू-आयडी कसा टिकवावा आणि असा आयडी असला की डू-आयडी कशी साथ देतो हे तू बघशिल. मग कधी मिपावर आलास तर म्हणशिल : `डिबी, जिलबीचं प्रमाण किती असावं?.... तोंडास नियंत्रण दिलं की लास न होता दिलखुलास जगता येतं. आणि एकदम स्वर्गात न जाता, आभासी जगतात राहून पण मुक्त विहरता येतं.'

    नंदन 11/02/2016 - 13:50
    झकास जमलंय! आयडी-डुआयडीचे नाते म्हणजे 'जुदा हो के भी तू मुझ में कहीं बाकी है' सारखेच. हो की नै, गवि? ;)

    In reply to by नंदन

    नीलमोहर 12/02/2016 - 11:38
    प्रेरणा आपलीच __/\__ ती लिंक चालत नाही, काय आहे ते ? कॉलिंग गवि सर..

    In reply to by नीलमोहर

    अभ्या.. 12/02/2016 - 13:45
    ते असंच एका विडंबन सम्राटाने लिहिलेलं वाक्य असतं. विडंबनासाठी चांगले वाचन असणे गरजेचं असतं हे दुसर्‍या एका विडंबन सम्राटाचे वाक्य असतं. त्या ब्रिटीश काळातल्या दोन वेगवेगळ्या रेल्व्या असतं. त्याचा संदर्भ ईंटरकास्ट म्यारेजला दिलेलं असतं. हितं त्याचा उल्लेख दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडण्याला असतं.

    तसा मी मिपा वर नवीन असल्याने आय-डी, डू आय-डी चा खेळ फार माहिती नाही. नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि. इंडक्शन च्या पेज वर टाकून द्या.....

    In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

    नीलमोहर 15/02/2016 - 15:39
    || श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्षणे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| "नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि." - भारी कल्पना काढलीय, तुम्ही काढून बघा धागा यावर, हिट जाईल :)

    क्या बात, क्या बात, भारी जमलंय. =)) मन की बाते : प्रा.डॉ. निमोत लिहिण्याचे गट्स आहेत लेखन वाचत राहिलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 11/02/2016 - 11:14
    शाळेत असतांना प्रगतीपुस्तकावर कायम शेरा असायचा, 'Excellent, Can do better..' त्यापुढे गाडी सहसा जायची नाही, प्रयत्न कमी पडायचे, अजूनही पडतात एवढं खरं. इथे गाडी 'विडंबन नाही जमलं' वरून 'भारी जमलंय' पर्यंत आलीय याचा मनापासून आनंद आहे. प्रगतीपुस्तकावरील शेरा बदलण्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या अशा प्रोत्साहनामुळेच लिहीण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो, कारण मुळात आधी कधी काही लिहीले नव्हते, इथेच इतरांचे बघून शिकते आणि लिहायचा प्रयत्न करते . थँक्स टू मिपा !!

    भाते 10/02/2016 - 15:57
    मस्त जमलंय! संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.

    In reply to by भाते

    नीलमोहर 10/02/2016 - 17:23
    'संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.' - मिपा संस्कृती हो, मिपा संस्कृती, त्यावर तर आहे सगळं !! आता घ्या बरं निषेध मागे.

    In reply to by अभ्या..

    नीलमोहर 11/02/2016 - 16:19
    'तुमचं चालतय हो सगळं.' - किती ते गोड गैरसमज, तुमचं आमचं सगळ्यांचं सेमच असतंय हो.. प्रतिसाद म्हणाल तर ते कर्माने उडतात (आपल्याच ;) "अब क्या बताऐं इस गम-ए-दिल का फसाना ये वो दर्द जो छुपाना भी मुश्किल, बताना भी मुश्किल.." दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत.. हे असं बोलणं सोपंय.. काश ऐसा होता !! माझ्यावर मेहरबानी असायला मिपा म्हणजे गां. फॅमिली नव्हे आणि मीही कुणी रॉ.. नव्हे (श्या काय तरी उदाहरण) मलाही सूचना, कानपिचक्या मिळतात, माझ्यावरही नजर असते, मीही काहीबाही ऐकून घेतलंय.. चालायचं. हे एक आभासी जग आहे, इथल्या कोणत्या गोष्टी मनावर घ्यायच्या कोणत्या सोडायच्या ते आपल्यावर शेवटी.

    मितभाषी 10/02/2016 - 17:03
    एकदम कड्डक. बाबल्याला पोकल बांबूने हाणलाय बोल. अवांतर : आता अजून एका अतर्क्य तर्कटी धागा झेलायला तयार रहा.

    मजा आली. आयडी आणि डू-आयडी हे नातं खरंच फार विचित्र असतं. ओढूनताणून जमवून आणलेलं. मातीचे कुल्ले चिकटवल्यासारखं. या नात्यात नेहेमीच एक कोणीतरी पुढाकार घेणारा असतो. जगात तो खस्ता खातो, नाव कमवतो, भल्याबुऱ्या प्रतिक्रियांचा मारा सहन करतो. हे सगळं होत असताना त्याच्या मागे कुठेतरी जगाला दिसणार नाही अशा स्वरूपात डू-आयडी त्याची पाठराखण करत असतो. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल आयडी, देअर इज अ डूआयडी, असं म्हणतात ते उगीच नाही. पण कधीतरी ही घडी मोडते. हा पुढे जाणारा आयडी अचानक मरतो. आणि मग संसाराची सगळी जबाबदारी डूआयडीवर येते. आत्तापर्यंत घराबाहेर तोंड न दाखवलेल्या या डूआयडीला मूळ आयडीचं काम करावं लागतं. त्यातही थोडीशी धुकधुक असते, कारण आपलाही आयडी मेला तर आपल्या लाघवी मुलांचं काय? म्हणून मूळ आयडीचं समर्थन करतानाच आपला त्याच्याशी काही संबंध नाही हेही दाखवत राहावं लागतं. म्हणजे काही म्हणायचं असेल तर 'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं. एकंदरीत काय, आयडी-डूआयडी हे नातं फारच गहन आहे.

    In reply to by राजेश घासकडवी

    नीलमोहर 12/02/2016 - 11:32
    'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं.' - हो ना, आणि मग लोकांना वेगवेगळ्या आयडींना मोड आणून ते ऑन ऑफ करावे लागतात.

    नीलमोहर 11/02/2016 - 10:41
    प्रथम मूळ कल्पनेबद्दल सरांचे आभार ! सर्व प्रतिसादकांना धन्यवाद आणि हा उपसंहार : __________________ एकदा माझ्या डू-आयडीला पण धागा टाकायला बोलावणारे...एकदम सत्काराला तो काही येणार नाही. म्हणजे त्याला कळेल की संस्थळ तालेवार आहे आणि कोणाही सोम्या गोम्याला लिहीण्याची सोय दिली आहे म्हणून, ऊठला की टाकली जिलबी, असे सदस्यत्व टिकत नाही. आणि एकदा आयडी उडला की (सहजासहजी) पुन्हा माघारी येता येत नाही. त्याला सत्कार करतांना सांगणारे, मोक्षवाद्या, मोक्षप्राप्ती म्हणजे आयडी उडणे नाही. असल्या विचारानं अदृश्य आणि हेवनवासी होशिल. संगतीनं मिपावर केलेली मौज हाच खरा मोक्ष. आणि तुझा नसला तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयडी काळात केलेलं फेडायला, तुला पुन्हा यावं लागेल. पण येशील तेंव्हा या सुंदर संस्थळावर, माझा डू-आयडी बनून ये. म्हणजे तुला लिमिटमधे राहून किती मजा करता येते ते पहिल्यापासूनच कळेल. आयडीनं डू-आयडी कसा टिकवावा आणि असा आयडी असला की डू-आयडी कशी साथ देतो हे तू बघशिल. मग कधी मिपावर आलास तर म्हणशिल : `डिबी, जिलबीचं प्रमाण किती असावं?.... तोंडास नियंत्रण दिलं की लास न होता दिलखुलास जगता येतं. आणि एकदम स्वर्गात न जाता, आभासी जगतात राहून पण मुक्त विहरता येतं.'

    नंदन 11/02/2016 - 13:50
    झकास जमलंय! आयडी-डुआयडीचे नाते म्हणजे 'जुदा हो के भी तू मुझ में कहीं बाकी है' सारखेच. हो की नै, गवि? ;)

    In reply to by नंदन

    नीलमोहर 12/02/2016 - 11:38
    प्रेरणा आपलीच __/\__ ती लिंक चालत नाही, काय आहे ते ? कॉलिंग गवि सर..

    In reply to by नीलमोहर

    अभ्या.. 12/02/2016 - 13:45
    ते असंच एका विडंबन सम्राटाने लिहिलेलं वाक्य असतं. विडंबनासाठी चांगले वाचन असणे गरजेचं असतं हे दुसर्‍या एका विडंबन सम्राटाचे वाक्य असतं. त्या ब्रिटीश काळातल्या दोन वेगवेगळ्या रेल्व्या असतं. त्याचा संदर्भ ईंटरकास्ट म्यारेजला दिलेलं असतं. हितं त्याचा उल्लेख दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडण्याला असतं.

    तसा मी मिपा वर नवीन असल्याने आय-डी, डू आय-डी चा खेळ फार माहिती नाही. नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि. इंडक्शन च्या पेज वर टाकून द्या.....

    In reply to by मम्बाजी सर्वज्ञ

    नीलमोहर 15/02/2016 - 15:39
    || श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्षणे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| "नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि." - भारी कल्पना काढलीय, तुम्ही काढून बघा धागा यावर, हिट जाईल :)
    तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' ....

    जिलबीचं प्रमाण किती असावं ?

    नीलमोहर ·

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 02/02/2016 - 14:33
    नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :( चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे, १. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;) २. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?) अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

    In reply to by नीलमोहर

    मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;) इ विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;) -दिलीप बिरुटे

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 02/02/2016 - 15:08
    मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ... असो.

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 02/02/2016 - 17:21
    धन्यवाद सरजी :) प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

    माझे वैयक्तिक मत असे आहे की सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26 माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

    In reply to by विजय पुरोहित

    माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;) -दिलीप बिरुटे

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    अभ्या.. 02/02/2016 - 16:53
    खत्म तर खत्म हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत. उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

    In reply to by अभ्या..

    वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :) दगडू बिरुटे ;)

    In reply to by अभ्या..

    प्रसाद१९७१ 02/02/2016 - 14:58
    -डिएसपी चढुदे
    ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

    In reply to by विजय पुरोहित

    चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

    जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!! खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी (विडंबन धागा विडंबन प्रतिसाद) (पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

    नाखु 02/02/2016 - 14:48
    फक्त एकच बाकी सारे चिल्लर. चिल्लर गणती:
    नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

    अन्नू 02/02/2016 - 15:33
    प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे. वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे. 1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका. 2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे. 3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी. 4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात. 5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही. आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी. एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या! बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे. मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते. दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

    In reply to by अन्नू

    नीलमोहर 02/02/2016 - 17:31
    बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का? स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

    पैसा 02/02/2016 - 17:11
    एक प्रश्न जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का? -घोस्ट बस्टर-

    In reply to by पैसा

    अन्नू 02/02/2016 - 17:33
    म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;) पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 02/02/2016 - 14:33
    नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :( चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे, १. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;) २. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?) अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

    In reply to by नीलमोहर

    मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;) इ विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;) -दिलीप बिरुटे

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 02/02/2016 - 15:08
    मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ... असो.

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    नीलमोहर 02/02/2016 - 17:21
    धन्यवाद सरजी :) प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

    माझे वैयक्तिक मत असे आहे की सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26 माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

    In reply to by विजय पुरोहित

    माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;) -दिलीप बिरुटे

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    अभ्या.. 02/02/2016 - 16:53
    खत्म तर खत्म हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत. उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

    In reply to by अभ्या..

    वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :) दगडू बिरुटे ;)

    In reply to by अभ्या..

    प्रसाद१९७१ 02/02/2016 - 14:58
    -डिएसपी चढुदे
    ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

    In reply to by विजय पुरोहित

    चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

    जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!! खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी (विडंबन धागा विडंबन प्रतिसाद) (पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

    नाखु 02/02/2016 - 14:48
    फक्त एकच बाकी सारे चिल्लर. चिल्लर गणती:
    नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

    अन्नू 02/02/2016 - 15:33
    प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे. वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे. 1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका. 2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे. 3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी. 4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात. 5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही. आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी. एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या! बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे. मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते. दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

    In reply to by अन्नू

    नीलमोहर 02/02/2016 - 17:31
    बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का? स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

    पैसा 02/02/2016 - 17:11
    एक प्रश्न जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का? -घोस्ट बस्टर-

    In reply to by पैसा

    अन्नू 02/02/2016 - 17:33
    म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;) पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?
    पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

    छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल

    साहित्य संपादक ·

    ~ मुन्नार येथील एका बागेतले हे फूल ~ ~ "कोवळा संन्यास" ~ ~ काश्मिरी गुलाब ~ स्थळः पहेलगामचा एक बगीचा. नुकतीच एक पावसाची सर येवुन गेली होती आणि सूर्योदय झाला होता.... ~ प्राजक्त ~ ~ अबोली ~ ~ लिली ~ ~ फिर छिडी रात, बात फूलों की ~ ~ लक्षवेधी ~ ~ उटीच्या रोझ गार्डन मधल्या २८०० प्रकारच्या गुलाबांपैकी एक ~ ~ कुर्ग बागेतील कंमळ ~ ~ जंगलात भटकंती करताना सापडलेले एक फुल ~ ~ बोगन वेलीचे कागदी फ़ुल ~ ~ पिंक पॅशन ~ EXIF: एफ २.८; १/६०; आयएसओ २००; ५० एम एम ~ दो फूल एक माली ~ ~ अलिबाग येथील खासगी बागेतले हे एक फूल ~ हे छायाचित्र सुर्यास्ताच्या वेळी काढले आहे. ~ कमळ ~ ~ लेक जिनिवा येथील एक फूल ~ ~ बोगनवेल ~ ~ रक्ता़ङ्गं रक्तवर्णम् ~

    In reply to by साहित्य संपादक

    अभ्या.. 01/02/2016 - 20:19
    स्वतःच प्रव्शिका टाकल्यावर दुसर्‍याचा काय नंबर येणार :) पूर्वी कंपनी आयोजित स्पर्धेत कंपनीचे कामगार, जाहिरात एजन्सीचे कलाकार यांना पण स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी नसायची त्याची आठवण झाली. बादवे फोटो बघून जुन्या चित्रपटाचीपण आठवण झाली. हिरो हिरॉइनचे कृत्य फुलांच्या आदळाआद्ळीने झाकायची प्रथा होती म्हणे. ;)

    In reply to by प्रचेतस

    शब्दबम्बाळ 01/02/2016 - 21:49
    फुल तो फुल है आंखो से घिरे रेहते है कांटे बेवजा हिफाजत मै लगे रेहते है उसको फुरसत नाही मिलती के पलट कर देखे हम हि दिवाने है, दिवाने बने रेहते है...

    In reply to by शब्दबम्बाळ

    नूतन सावंत 02/02/2016 - 10:39
    फुल तो फुल है आंखो से घिरे रेहते है कांटे बेवजा हिफाजत मै लगे रेहते है
    क्या बात है! @ शब्दबंबाळ, (फक्त फुल च्या ऐवजी फूल असायला हवे होते,ऱ्हस्व,दीर्घाच्या चुकांमुळे रसभंग होतो, याकडे लक्ष देता येईल का?

    In reply to by अभ्या..

    स्पर्धकांचे नाव गुप्त ठेवण्यासाठी स्पर्धा क्र. १५ पासून स्पर्धक साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेशाद्वारे प्रवेशिका पाठवतात. मिळालेल्या प्रवेशिका साहित्य संपादकांद्वारे स्पर्धेच्या धाग्यावर वेळोवेळी प्रकाशित केल्या जातात. अजुनपर्यंत एकच प्रवेशिका आल्याने केवळ तिच प्रकाशित केली आहे.

    In reply to by साहित्य संपादक

    प्रचेतस 01/02/2016 - 20:41
    ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण पटले नाही. परीक्षक सर्वसाक्षी हेच आहेत आणि इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत स्पर्धकांचे नाव गुप्त ठेवण्यात काय हशील आहे?

    In reply to by प्रचेतस

    प्रचेतस 01/02/2016 - 20:44
    आणि मूळातच इतर स्पर्धांसाठीही प्रवेशिका व्यनिद्वारे पाठवणे मला पटले नाही. सदस्यांना बायस्ड ठरवल्यासारखे वाटते. बाकी व्यवस्थापन मंडळ मिळून योग्य तो निर्णय घेइलही.

    In reply to by प्रचेतस

    याची दोन कारणे आहेत
    1. स्पर्धापद्धतींमध्ये सातत्य असणे
    2. बरेच स्पर्धक तांत्रिक कारणांमुळे योग्य प्रकारे प्रवेशिका प्रकाशित करू शकत नाहीत. या पद्धतीमुळे अशा समस्यांचे निराकरण प्रवेशिका प्रकाशित होण्यापूर्वीच होऊ शकते.
    ही पद्धत मिपाकरांकडून वेळोवेळी मिळालेल्या सुचवण्यांनुसारच अवलंबिली गेली आहे.

    In reply to by साहित्य संपादक

    प्रचेतस 01/02/2016 - 21:12
    कारणे पटली नाहित त्यामुळे असो. ज्यांची इच्छा आहे त्यांना खुलेपणाने स्वत: काढलेले छायाचित्र देता यायला हवे. स्पर्धकांचे नाव दडवून ठेवण्याच्या प्रकारामुळे मी तरी भाग घेऊ इच्छित नाही. स्पर्धेला शुभेच्छा.

    In reply to by साहित्य संपादक

    इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत, चित्र खर्‍या फुलाचे/फुलांचे असावे.
    असे असताना ~ नैसर्गिक वाटणारे एक कृत्रिम फूल ~ ही प्रवेशिका कशी? एक शंका.... Sandy

    In reply to by चांदणे संदीप

    अनावधानाने प्रवेशिका स्वीकारली गेली याबद्दल दिलगीर आहोत. त्रुटी लक्षात आणुन दिल्यावद्दल आभारी आहोत. सदर छायाचित्र अवांतर फोटो म्हणून खाली प्रकाशित केले आहे. तसेच स्पर्धकास विनंती केली आहे की मुदत संपण्यापूर्वी पर्यायी प्रवेशिका पाठवावी.

    काय एकएक फुलं.. सासंनी टाकलेले फोटो (प्रवेशिका).. आहाहा!!! (गुप्ततेच्या नियमाविषयी : अगदी योग्य निर्णय वाटतो. मिपाकर बायस्ड असोत वा नसोत, अनइंटेन्शनली का होईना पण आपल्या लाडक्या स्पर्धकाला मत दिले गेले, असे होऊ शकाते ना. आणि मतदान करताना कोणती प्रवेशिका कोणी दिली आहे हे महत्वाचं का ती प्रवेशिका कशी आहे ते महत्वाचं?)

    In reply to by यशोधरा

    संदीप डांगे 03/02/2016 - 00:58
    त्यांनापण नको ना कळायला की फोटो कुणाचे आहेत ते. म्हणजे एकदम सिलपॅक परिक्षणाची हमी. (मला असे अजिबात म्हणायचे नाही की सर्वसाक्षींच्या निष्पक्षपणाबद्दल शंका आहे. पण कोणाला असेलच तर ह्या प्रतिसादाने तीही बाजू क्लिअर होईल.)

    In reply to by मयुरMK

    कंजूस 03/02/2016 - 20:15
    कर्नाटकात( आणि तमिळनाडूत) सुगंधी फुलांनाच फुले म्हणतात. थोडी अबोली. किनाय्राकडे कारवार मंगळुरात जास्वंदीचं कौतुक कुंपणासाठी.

    मिपावर छायाचित्र थेट अपलोड करता येत नाही फक्त इतरत्र दुअसर्‍या वेबसाईटवर असलेले छायाचित्र जोडता येते. असे असताना छायाचित्र स्पर्धा आयोजित करणे तर्कसंगत वाटत नाही. असो.

    In reply to by मराठी कथालेखक

    संदीप डांगे 04/02/2016 - 18:34
    तुमचं मत नक्की समजलं नाही. छायाचित्र दुसर्‍या वेबसाईटवर असलेले म्हणजे दुसर्‍याचे थोडीच आहे? जरा विस्ताराने सांगाल काय?

    ~ मुन्नार येथील एका बागेतले हे फूल ~ ~ "कोवळा संन्यास" ~ ~ काश्मिरी गुलाब ~ स्थळः पहेलगामचा एक बगीचा. नुकतीच एक पावसाची सर येवुन गेली होती आणि सूर्योदय झाला होता.... ~ प्राजक्त ~ ~ अबोली ~ ~ लिली ~ ~ फिर छिडी रात, बात फूलों की ~ ~ लक्षवेधी ~ ~ उटीच्या रोझ गार्डन मधल्या २८०० प्रकारच्या गुलाबांपैकी एक ~ ~ कुर्ग बागेतील कंमळ ~ ~ जंगलात भटकंती करताना सापडलेले एक फुल ~ ~ बोगन वेलीचे कागदी फ़ुल ~ ~ पिंक पॅशन ~ EXIF: एफ २.८; १/६०; आयएसओ २००; ५० एम एम ~ दो फूल एक माली ~ ~ अलिबाग येथील खासगी बागेतले हे एक फूल ~ हे छायाचित्र सुर्यास्ताच्या वेळी काढले आहे. ~ कमळ ~ ~ लेक जिनिवा येथील एक फूल ~ ~ बोगनवेल ~ ~ रक्ता़ङ्गं रक्तवर्णम् ~

    In reply to by साहित्य संपादक

    अभ्या.. 01/02/2016 - 20:19
    स्वतःच प्रव्शिका टाकल्यावर दुसर्‍याचा काय नंबर येणार :) पूर्वी कंपनी आयोजित स्पर्धेत कंपनीचे कामगार, जाहिरात एजन्सीचे कलाकार यांना पण स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी नसायची त्याची आठवण झाली. बादवे फोटो बघून जुन्या चित्रपटाचीपण आठवण झाली. हिरो हिरॉइनचे कृत्य फुलांच्या आदळाआद्ळीने झाकायची प्रथा होती म्हणे. ;)

    In reply to by प्रचेतस

    शब्दबम्बाळ 01/02/2016 - 21:49
    फुल तो फुल है आंखो से घिरे रेहते है कांटे बेवजा हिफाजत मै लगे रेहते है उसको फुरसत नाही मिलती के पलट कर देखे हम हि दिवाने है, दिवाने बने रेहते है...

    In reply to by शब्दबम्बाळ

    नूतन सावंत 02/02/2016 - 10:39
    फुल तो फुल है आंखो से घिरे रेहते है कांटे बेवजा हिफाजत मै लगे रेहते है
    क्या बात है! @ शब्दबंबाळ, (फक्त फुल च्या ऐवजी फूल असायला हवे होते,ऱ्हस्व,दीर्घाच्या चुकांमुळे रसभंग होतो, याकडे लक्ष देता येईल का?

    In reply to by अभ्या..

    स्पर्धकांचे नाव गुप्त ठेवण्यासाठी स्पर्धा क्र. १५ पासून स्पर्धक साहित्य संपादकांना व्यक्तिगत संदेशाद्वारे प्रवेशिका पाठवतात. मिळालेल्या प्रवेशिका साहित्य संपादकांद्वारे स्पर्धेच्या धाग्यावर वेळोवेळी प्रकाशित केल्या जातात. अजुनपर्यंत एकच प्रवेशिका आल्याने केवळ तिच प्रकाशित केली आहे.

    In reply to by साहित्य संपादक

    प्रचेतस 01/02/2016 - 20:41
    ह्या स्पर्धेसाठी स्पष्टीकरण पटले नाही. परीक्षक सर्वसाक्षी हेच आहेत आणि इतर सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत स्पर्धकांचे नाव गुप्त ठेवण्यात काय हशील आहे?

    In reply to by प्रचेतस

    प्रचेतस 01/02/2016 - 20:44
    आणि मूळातच इतर स्पर्धांसाठीही प्रवेशिका व्यनिद्वारे पाठवणे मला पटले नाही. सदस्यांना बायस्ड ठरवल्यासारखे वाटते. बाकी व्यवस्थापन मंडळ मिळून योग्य तो निर्णय घेइलही.

    In reply to by प्रचेतस

    याची दोन कारणे आहेत
    1. स्पर्धापद्धतींमध्ये सातत्य असणे
    2. बरेच स्पर्धक तांत्रिक कारणांमुळे योग्य प्रकारे प्रवेशिका प्रकाशित करू शकत नाहीत. या पद्धतीमुळे अशा समस्यांचे निराकरण प्रवेशिका प्रकाशित होण्यापूर्वीच होऊ शकते.
    ही पद्धत मिपाकरांकडून वेळोवेळी मिळालेल्या सुचवण्यांनुसारच अवलंबिली गेली आहे.

    In reply to by साहित्य संपादक

    प्रचेतस 01/02/2016 - 21:12
    कारणे पटली नाहित त्यामुळे असो. ज्यांची इच्छा आहे त्यांना खुलेपणाने स्वत: काढलेले छायाचित्र देता यायला हवे. स्पर्धकांचे नाव दडवून ठेवण्याच्या प्रकारामुळे मी तरी भाग घेऊ इच्छित नाही. स्पर्धेला शुभेच्छा.

    In reply to by साहित्य संपादक

    इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत, चित्र खर्‍या फुलाचे/फुलांचे असावे.
    असे असताना ~ नैसर्गिक वाटणारे एक कृत्रिम फूल ~ ही प्रवेशिका कशी? एक शंका.... Sandy

    In reply to by चांदणे संदीप

    अनावधानाने प्रवेशिका स्वीकारली गेली याबद्दल दिलगीर आहोत. त्रुटी लक्षात आणुन दिल्यावद्दल आभारी आहोत. सदर छायाचित्र अवांतर फोटो म्हणून खाली प्रकाशित केले आहे. तसेच स्पर्धकास विनंती केली आहे की मुदत संपण्यापूर्वी पर्यायी प्रवेशिका पाठवावी.

    काय एकएक फुलं.. सासंनी टाकलेले फोटो (प्रवेशिका).. आहाहा!!! (गुप्ततेच्या नियमाविषयी : अगदी योग्य निर्णय वाटतो. मिपाकर बायस्ड असोत वा नसोत, अनइंटेन्शनली का होईना पण आपल्या लाडक्या स्पर्धकाला मत दिले गेले, असे होऊ शकाते ना. आणि मतदान करताना कोणती प्रवेशिका कोणी दिली आहे हे महत्वाचं का ती प्रवेशिका कशी आहे ते महत्वाचं?)

    In reply to by यशोधरा

    संदीप डांगे 03/02/2016 - 00:58
    त्यांनापण नको ना कळायला की फोटो कुणाचे आहेत ते. म्हणजे एकदम सिलपॅक परिक्षणाची हमी. (मला असे अजिबात म्हणायचे नाही की सर्वसाक्षींच्या निष्पक्षपणाबद्दल शंका आहे. पण कोणाला असेलच तर ह्या प्रतिसादाने तीही बाजू क्लिअर होईल.)

    In reply to by मयुरMK

    कंजूस 03/02/2016 - 20:15
    कर्नाटकात( आणि तमिळनाडूत) सुगंधी फुलांनाच फुले म्हणतात. थोडी अबोली. किनाय्राकडे कारवार मंगळुरात जास्वंदीचं कौतुक कुंपणासाठी.

    मिपावर छायाचित्र थेट अपलोड करता येत नाही फक्त इतरत्र दुअसर्‍या वेबसाईटवर असलेले छायाचित्र जोडता येते. असे असताना छायाचित्र स्पर्धा आयोजित करणे तर्कसंगत वाटत नाही. असो.

    In reply to by मराठी कथालेखक

    संदीप डांगे 04/02/2016 - 18:34
    तुमचं मत नक्की समजलं नाही. छायाचित्र दुसर्‍या वेबसाईटवर असलेले म्हणजे दुसर्‍याचे थोडीच आहे? जरा विस्ताराने सांगाल काय?
    लेखनविषय:
    लेखनप्रकार
    नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे. आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.

    स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

    अत्रुप्त आत्मा ·

    अजया 31/01/2016 - 20:01
    जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

    In reply to by पियुशा

    स्रुजा 31/01/2016 - 20:29
    मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

    प्रचेतस 31/01/2016 - 20:32
    जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

    In reply to by सतिश गावडे

    ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

    In reply to by अत्रुप्त आत्मा

    सतिश गावडे 31/01/2016 - 23:17
    आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

    एस 31/01/2016 - 20:44
    च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

    त्रिवेणी 31/01/2016 - 20:44
    हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

    अजया 31/01/2016 - 20:46
    त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

    खेडूत 31/01/2016 - 20:48
    'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

    साती 31/01/2016 - 20:56
    काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

    In reply to by विजय पुरोहित

    साती 31/01/2016 - 21:01
    आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

    In reply to by साती

    अजया 31/01/2016 - 21:10
    मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

    त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
    वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

    त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
    वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

    साती 31/01/2016 - 21:19
    रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

    In reply to by साती

    अजया 31/01/2016 - 21:30
    नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

    In reply to by अजया

    संदीप डांगे 31/01/2016 - 22:51
    सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

    In reply to by साती

    >>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    साती 31/01/2016 - 21:44
    स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

    In reply to by त्रिवेणी

    अन्नू 31/01/2016 - 21:54
    हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

    In reply to by विजय पुरोहित

    त्रिवेणी 31/01/2016 - 22:05
    नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

    बॅटमॅन 31/01/2016 - 21:45
    नवरा असो किंवा बायको,
    स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
    भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

    In reply to by यशोधरा

    नाखु 01/02/2016 - 08:34
    मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

    In reply to by टवाळ कार्टा

    स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

    कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

    In reply to by साती

    दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

    In reply to by अन्नू

    संदीप डांगे 01/02/2016 - 17:38
    सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

    इरसाल 31/01/2016 - 22:20
    मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

    In reply to by इरसाल

    संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

    स्रुजा 31/01/2016 - 22:29
    नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

    In reply to by स्रुजा

    घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

    पैसा 31/01/2016 - 22:32
    स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

    खटासि खट 31/01/2016 - 22:34
    गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

    अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

    नीलमोहर 31/01/2016 - 23:17
    असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...

    अजया 31/01/2016 - 20:01
    जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

    In reply to by पियुशा

    स्रुजा 31/01/2016 - 20:29
    मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

    प्रचेतस 31/01/2016 - 20:32
    जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

    In reply to by सतिश गावडे

    ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

    In reply to by अत्रुप्त आत्मा

    सतिश गावडे 31/01/2016 - 23:17
    आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

    एस 31/01/2016 - 20:44
    च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

    त्रिवेणी 31/01/2016 - 20:44
    हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

    अजया 31/01/2016 - 20:46
    त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

    खेडूत 31/01/2016 - 20:48
    'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

    साती 31/01/2016 - 20:56
    काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

    In reply to by विजय पुरोहित

    साती 31/01/2016 - 21:01
    आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

    In reply to by साती

    अजया 31/01/2016 - 21:10
    मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

    त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
    वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

    त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
    वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

    साती 31/01/2016 - 21:19
    रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

    In reply to by साती

    अजया 31/01/2016 - 21:30
    नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

    In reply to by अजया

    संदीप डांगे 31/01/2016 - 22:51
    सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

    In reply to by साती

    >>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

    In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    साती 31/01/2016 - 21:44
    स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

    In reply to by त्रिवेणी

    अन्नू 31/01/2016 - 21:54
    हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

    In reply to by विजय पुरोहित

    त्रिवेणी 31/01/2016 - 22:05
    नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

    बॅटमॅन 31/01/2016 - 21:45
    नवरा असो किंवा बायको,
    स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
    भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

    In reply to by यशोधरा

    नाखु 01/02/2016 - 08:34
    मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

    In reply to by टवाळ कार्टा

    स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

    कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

    In reply to by साती

    दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

    In reply to by अन्नू

    संदीप डांगे 01/02/2016 - 17:38
    सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

    इरसाल 31/01/2016 - 22:20
    मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

    In reply to by इरसाल

    संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

    स्रुजा 31/01/2016 - 22:29
    नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

    In reply to by स्रुजा

    घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

    पैसा 31/01/2016 - 22:32
    स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

    खटासि खट 31/01/2016 - 22:34
    गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

    अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

    नीलमोहर 31/01/2016 - 23:17
    असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...
    पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

    फेसबुकी सुंद्री आणि नवकवी

    खटासि खट ·

    अभ्या.. 30/01/2016 - 22:02
    बिपिन वर्टी नायतर चंद्रकांत महामिने दिवाली अंकात असल्या कथा लिहायचे. ज्ञानेश सोनारानी काढलेली मधुरा इम्याजिन झाली डोळ्यासमोर. पुलेशु

    In reply to by अभ्या..

    बोका-ए-आझम 31/01/2016 - 02:25
    अ.वा.वर्टी असतील ते. असल्या कथा लिहिणारे अजून एक म्हणजे श्रीकांत मुंदरगी.

    In reply to by अभ्या..

    नाखु 01/02/2016 - 09:15
    डॉ आहेत ते शिवाय अशोक पाटोळे आणि इंद्रायणी सावकारही अश्या कथा देत आवाज किंवा जत्रा मध्ये. चित्रे ज्ञानेश सोनारांपेक्षा पत्कींची असतील तर नक्की उठावदार+ठसठशीत असतील अशी नम्र नोंद करतो. जत्रा ,आवाज मोहिनी आणि अश्या दिवाळी अंकांचा एकनिष्ठ वाचक नाखु.

    अजया 31/01/2016 - 08:55
    :) मस्तच! असे एक खरोखरीचे प्रोफाईल नुकतेच बघण्यात आल्याने जास्तच मजा वाटली. त्या बाईंनी घाण कॅमेर्याने काढलेला धुरकट फोटो तिच्या प्रोफाईलवर टाकलाय.त्या धुरकटपणाला नशिले नैन वगैरे कमेंट करणारे अनेक मजनू आणि त्या कमेंटा लाइक करणारी ती सुंद्री हे बघून बरेच मनोरंजन झाले होते!

    माहितगार 31/01/2016 - 09:19
    :) मस्तच ! काही वेळा लेखक कविचे एखादे लेखन वाचनात येते मग तुम्ही त्या लेखक अथवा कविची प्रोफाईल धुंडाळून त्याने अजून काय लिहिले आहे ते शोधून वाचता तसेच ही कथा वाचून वाटले. आपले मागचे काही मिपावर प्रकाशित लेखन काढून वाचले त्यातील नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद, अध:पतन, विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?, शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय हे आवडण्यात आले.

    अभ्या.. 30/01/2016 - 22:02
    बिपिन वर्टी नायतर चंद्रकांत महामिने दिवाली अंकात असल्या कथा लिहायचे. ज्ञानेश सोनारानी काढलेली मधुरा इम्याजिन झाली डोळ्यासमोर. पुलेशु

    In reply to by अभ्या..

    बोका-ए-आझम 31/01/2016 - 02:25
    अ.वा.वर्टी असतील ते. असल्या कथा लिहिणारे अजून एक म्हणजे श्रीकांत मुंदरगी.

    In reply to by अभ्या..

    नाखु 01/02/2016 - 09:15
    डॉ आहेत ते शिवाय अशोक पाटोळे आणि इंद्रायणी सावकारही अश्या कथा देत आवाज किंवा जत्रा मध्ये. चित्रे ज्ञानेश सोनारांपेक्षा पत्कींची असतील तर नक्की उठावदार+ठसठशीत असतील अशी नम्र नोंद करतो. जत्रा ,आवाज मोहिनी आणि अश्या दिवाळी अंकांचा एकनिष्ठ वाचक नाखु.

    अजया 31/01/2016 - 08:55
    :) मस्तच! असे एक खरोखरीचे प्रोफाईल नुकतेच बघण्यात आल्याने जास्तच मजा वाटली. त्या बाईंनी घाण कॅमेर्याने काढलेला धुरकट फोटो तिच्या प्रोफाईलवर टाकलाय.त्या धुरकटपणाला नशिले नैन वगैरे कमेंट करणारे अनेक मजनू आणि त्या कमेंटा लाइक करणारी ती सुंद्री हे बघून बरेच मनोरंजन झाले होते!

    माहितगार 31/01/2016 - 09:19
    :) मस्तच ! काही वेळा लेखक कविचे एखादे लेखन वाचनात येते मग तुम्ही त्या लेखक अथवा कविची प्रोफाईल धुंडाळून त्याने अजून काय लिहिले आहे ते शोधून वाचता तसेच ही कथा वाचून वाटले. आपले मागचे काही मिपावर प्रकाशित लेखन काढून वाचले त्यातील नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद, अध:पतन, विद्वत्ताप्रचुर प्रतिसाद कसे द्यावेत ?, शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय हे आवडण्यात आले.
    मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.

    ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

    शशिकांत ओक ·

    खेडूत 20/01/2016 - 12:35
    चांगली कल्पना आहे. प्रायोगिक तत्वावर बाजूलाच एखादी प्रतिक्रुती बनवता आली तर त्याने मूळ पुरातन वास्तूला बाधा येणार नाही. नंतर त्या कल्पनेचा स्वीकार होऊ शकेल.

    In reply to by खेडूत

    शशिकांत ओक 01/03/2017 - 23:43
    मित्रांनो, गड आणि किल्ले संवर्धन मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा पाठपुरावा. यावर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता एक PPT सादर करत आहे. त्यावर आपले विचार वाचायला आवडतील. https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otB

    In reply to by शशिकांत ओक

    सतिश गावडे 02/03/2017 - 00:01
    काका, पीपीटी एडीट करता येत आहे. रीड ओन्ली अ‍ॅक्सेस द्या इतरांना.

    In reply to by सतिश गावडे

    शशिकांत ओक 02/03/2017 - 00:40
    सतीशजी, रीड ओनली अॅक्सेस कसा द्यावा ते सांगितले तर धन्यभागी राहीन... जसे जमले तसे पुन्हा देत आहे... /code>

    In reply to by शशिकांत ओक

    शशिकांत ओक 02/03/2017 - 01:32
    मदत हवी आहे. पुर्व परीक्षणात जर मेसेज बॉक्स मोकळा ठेवला तर पीपीटी दिसते... पण प्रकाशित करायच्या वेळी काही तरी लिहा असे येते. तसे केले तर प्रकाशित प्रतिसाद पीपीटी विना दिसतो... काय चुकते आहे माझे....

    In reply to by शशिकांत ओक

    कंजूस 02/03/2017 - 10:32
    प्रयत्न आवडले. वरची दिलेली लिंक वापरून स्लाइडशो पाहिला. १) पिपिटी माध्यम नको. २) दहा पंधरा फोटो क्रमांक देऊन धाग्यात अपलोड करा. तुम्हाला काय सांगायचे आहे या उपक्रमाविषयी त्याचे पाच मिनिटांचे साउंड रिकॅार्डींग mp3 करा. ती साउंड फाईल clyp dot it या साइटवर अपलोड करून त्याची जी लिंक येईल ती द्या. ३) हे सोपे आहे कुणा एक्सपर्टची मदत लागणार नाही.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 02/03/2017 - 18:58
    कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 02/03/2017 - 19:00
    कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

    In reply to by शशिकांत ओक

    शशिकांत ओक 26/04/2019 - 01:25
    मराठीतील सिने व नाट्यक्षेत्रज्ज्ञ श्री राजू फुलकराचे विचार सादर ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत. आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.

    कंजूस 20/01/2016 - 14:05
    लोणावळ्यात एके ठिकाणी दिवाळीत तीस किल्ले बनवलेले पाहिले होते. बरेच हुबेहुब होते रचनात्मक.त्यांचे फोटो घेऊन त्यापासून व्हर्चुअल टुअर बनवणे सोपे आहे.प्रायोजक गाठून प्रतिकृती बनवणाय्रा मुलांना काही देताही येईल.

    In reply to by कंजूस

    आदूबाळ 20/01/2016 - 22:23
    शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं सिम्युलेशन केलं तर कसली मजा येईल! कारतलबखान प्रकरणाचं पण...

    कंजूस 21/01/2016 - 07:34
    "शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं--" ते आलं आहे कुठल्याशा सिनेमात पण सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना/सैनिकी व्युहरचना या दृष्टीने त्यात काय दाखवणार?एखाद्या गडाचा ३६० अंशात फोटो स्मिर्टफोनमध्ये फिरवता आला तर तुमच्या PPT पेक्षा अधिक परिणामकारक होईल.फोटो लोड केल्यावर त्यिला वाचकालाच फिरवता आला पाहिजे सर्व बाजूने/ढोनाततून/वरून वगैरे. PPT बोअरिंग असते.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 22/01/2016 - 00:26
    आपले म्हणणे बरोबर आहे. खालील फोटोंना पुढेमागे करून पाहून तसे बोअर वाटणार नाही हे खरे.पण त्यातील अंतस्थ नक्षीकाम, खरवडलेल्या भिंती, छत पाहून वाईट वाटते. ते कॉम्पच्या सहाय्याने सुंदर करावे असा प्रयत्न आहे. Tomb of Itimad-ud-Daulah- Inside View_2 --- Tomb of Itimad-ud-Daulah_8

    शशिकांत ओक 21/01/2016 - 10:03
    कंजूस व अन्य मित्रांनो वरील सादर केलेल्या पीपीटीतून फक्त एक उदाहरण म्हणून काय करावे लागेल याचा विचार केला आहे. जे प्रत्यक्षात करायला हवे ते आपल्या अपेक्षेप्रमाणेच करायला हवे आहे. पीपीपी का दिसत नाही यावर येथील तज्ञांनी मदत करावी. तोवर पुन्हा एकदा ती पीपीपी सादर केली तर चालेल का?

    In reply to by शशिकांत ओक

    शशिकांत ओक 19/02/2016 - 18:31
    करण्यासाठी अॅप्स बनवायचे काम आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील तर संपर्कात राहायला आवडेल. कंजुसानी सुचवलेल्या ३६० अंशातून चित्र पहायची सोय पहाण्यात आली त्या वर प्रतिसाद वाचायला आवडेल.

    शशिकांत ओक 21/01/2016 - 12:06
    मित्रांनो जोवर वरील पीपीटी नीट दिसत नाही तोवर या ठिकाणी भेट देऊन पहा. ही विनंती.

    प्रचेतस 24/01/2016 - 09:19
    सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके काय ते समजले नाही. पीपीटी पाहिली. अशा प्रकल्पात भाग घ्यायला आवडेल. अजिंठा लेणीच्या पायथ्याला लेणीची प्रतिकृती उभारून ठेवली आहे. सध्या मात्र सैन्याच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली पुरंदर किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरु आहे त्याची आठवण झाली.

    In reply to by प्रचेतस

    बाबा पाटील 25/01/2016 - 21:47
    हाच तर त्याचा योग्य वापर होतोय,सैन्य प्रशिक्षनासाठीच या गडकोटांचा वापर व्हायला हवा.

    निशाचर 24/01/2016 - 18:58
    एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे. http://www.museomav.it/ माउंट वेसुविअसमुळे उद्ध्वस्त होण्यापूर्वीची पोंपेई व हर्क्युलेनिअम ही शहरे आणि तिथलं राहणीमान या आभासी म्युझिअममध्ये पाहता येतं.

    In reply to by निशाचर

    शशिकांत ओक 26/02/2017 - 12:31
    नमस्कार आपण सुचवलेल्या लिंक पाहिली. असे काही करायचे तर काय काय तयारी करावी लागेल याची आखणी करायचे काम चालू आहे.

    कंजूस 25/01/2016 - 22:24
    "ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे." यासाठी लागणारे CADचे प्रगत सॅाफ्टवेर दोन लाख रुना विकत घ्यावे लागते हे कुठेतरी वाचले होते.साक्षीदाराच्या जुजबी माहितीवरून गुन्हेगाराचा चेहरा तयार करतात तसलेच.त्या सॅाफ्टवेअरची पाइरेटिड सीडी मिळत नाही बहुधा.करामत करणे नंतर सोपे आहे.फक्त चारपाच फोटो हवेत.

    शशिकांत ओक 27/01/2016 - 12:08
    नमस्कार, कंजूसजी अशा प्रकल्पांना खर्च भरपूर येणार आहे हे मान्य. सध्या बाहुबली, बाजीराव मस्तानी व असे अन्य भारतीय भाषात अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत त्यामुळे पैसे खर्च करायला, भव्य निर्मितीसाठी कलाकार आणि गुणी तत्रज्ञ आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा कलाकृती पहायला इच्छुक तरुण पिढीतील ती मंडळी आहेत. प्रयत्न करून पाहिला पाहिजे. त्यातून आणखी नाविन्यपुर्ण सादर करायची प्रेरणा मिळेल...

    शशिकांत ओक 27/01/2016 - 14:33
    नितीन देसाई यांच्या सारख्या महाराष्ट्र राज्य इतिहास प्रेमी मंडळी पैकी कोणी कोणी लोकांच्या संपर्कात जायचे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी असे इतिहास प्रेमी असतील तर मला त्यांच्याकडे संपर्कात राहायला आवडेल.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 28/01/2016 - 00:09
    नमस्कार कंजूस जी, आपल्या सूचनेबद्दल. आपण अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क कसा साधावा या बद्दल मार्गदर्शन केलेत तर आभारी राहीन. आपण म्हणता तर जरूर भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन स्वीकारेन.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 26/02/2017 - 12:28
    काही ना काही कारणाने भेट टळत आहे... अविनाश धर्माधिकारी यांनी मला दलाई लामा यांच्या सत्कार समारंभात नाडी ग्रंथ भविष्य विषयावर ही बोलू म्हटले होते. असो वेळ आली की ते घडेल.. पण

    कंजूस 19/02/2016 - 21:44
    पुण्यात एक संस्था/गट आहे ते लोक जुने नवे इंग्रजी/इतर सिनेमे आणतात त्या क्लबातही बरेच लोक आहेत हे करू शकणारे.थोडी चौकशी केल्यास सापडेल नाव. मध्यंतरी एक कलाकाराबद्दल पाहिले टिव्हिवर.तो असल्या मोन्युमेंट्सचे हाइ रेझलुशन फोटो बनवतो.एखाद्या गोष्टीचे असंख्य फोटो वेगवेगळ्या स्थानातून घेऊन ते कंप्युटरने एकत्र करून एकच हाइ रेझ फोटो होतो.त्यावर कितीही झूम करता येते।फिरवून पाहता येते.थोडक्यात तंत्र आहे पण परवडायला हवे.

    चित्रगुप्त 12/11/2016 - 07:09
    हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले... यापैकी एक प्रकार. तरी पण वयाच्या साठीतही आपण असे काहीतरी नित्य नवनवीन नेटाने करत-शोधत असता हे कौतुकास्पद. "ठेव ते वर"...Keep it Up.

    शशिकांत ओक 12/11/2016 - 10:41
    पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
    वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.

    शशिकांत ओक 25/04/2019 - 12:19
    पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
    वरील विचारणेला दिलेले उत्तर -
    वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.
    हा धागा उचकायचे कारण असे की मधल्या काळात काय घडले याची नोंद मिपात हवी म्हणून .... रामोजी फिल्म सिटीत श्री. जालनापुरकरांना जे CEO of Film city आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून असे लढाईचे चित्रिकरण शक्य आहे काय याची चाचपणी करायला म्हणून गेलो होतो.. त्या आधी त्यांचा फोन क्रमांक शोधून त्यांना सवडीची वेळ आहे का हे ठरवण्यात बराच काळ लोटला. नमूद करावेसे वाटते की तो पत्ता मिळवून द्यायला एयर मार्शल बिंगो गोखल्यांनी आपुलकीने मदत कली. जालनापुरकर बालपणी नुमविचे विद्यार्थी होते म्हणून गोखल्यांची त्यांच्याशी ओळख होती. असो. त्याची भेट ठरल्याप्रमाणे झाली...भेटीत ते रोज किती व्यस्त असतात याचा अनुभव आला. फोन, मोबईल, कनिष्ठ स्टाफचे मधे मधे व्यत्यय यांना पार करून तरीही ते माझ्या PPT ला पहायला त्यांच्या कॉन्फरन्स रूम मधे आले. बोलणे झाले. ते म्हणाले, 'आमचे रामोजीचे मालक सध्या इतके लक्ष घालत नाहीत. त्यांनी इथले बरेच मालकी हक्क इतरांना विकले आहेत वगैरे वगैरे.... म्हणून तुम्ही त्यांना भेटून काही हाती लागेल असे वाटत नाही. (पुण्यात एका फिल्मी हस्तीने सुचवले होते की रामोजींना अशा विषयात रस असतो. त्यांना ही संकल्पना नक्की आवडेल. एकदा त्यांनी हाती प्रकल्प घेतला की मग फायनान्स, शूटींग, आणि अन्य तांत्रिक बाजूंची चिंता राहात नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या की काम झालेच म्हणून समजा... म्हणून मी श्री जालनापुरकरांना मध्यस्त करून रामोजीरावंची भेट मिळवता येते का? ते पाहायला व भेटायला गेलो होतो.) म्हणून तुम्हाला अर्थ सहाय्य आमच्या कडून होईल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. 'पैसा' हे एक कारण असल्याने शिवसृष्टीचे बाबासाहेबांचेही काम लांबणीवर पडलेले आहे. मी त्यांच्या, शिरडीच्या, शेगावच्या नवीनीकरणातून पर्यटनाच्या सुविधांसाठी सल्लागार म्हणून कामे करत आहे. पुज्य बाबासाहेब पुरंदरे पंतप्रधान मोदींना देखील भेटून आर्थिक सहाय्य मिळवायला प्रयत्नशील आहेत. ('ते कटोरा घेऊन गेले'. नेमके शब्द) तेंव्हा तुम्ही पण फायनान्सर मिळवलात तर आमच्या फिल्म सिटीत शूटिंग करायला परवानगी द्यायचे काम माझ्या हातात आहे ते मी करीन... असो... थोडक्यात... 'पैसे की कोई बात करो... फिर इधर आओ'.... नितिन देसाईंना भेटा म्हणून सल्ला अनेकदा मिळतो. 'पैसे टाका सगळे काम करता येईल'... हा संदेश मिळतो... अर्थात हे नवीन नाही 'दाम करी काम' ही दुनियेची रीतच आहे... ! आता गळ टाकून बसल्याशिवाय फायनान्सर भेटणार कसा...!! एका फिल्म बनवणाऱ्या मुंबईच्या कंपनीला विचारणा करत होतो... 'काहो हे फायनान्सर कुठे उपलब्ध असतात? त्यांचे पत्ते मिळतील का?...!!! 'साहेब असे ते बाजारात मिळत नाहीत...! शिवाय 'मार्कट टाईट' आहे!!! कोण माहिती असलेल्या स्टूरीला हात लावणार?' 'मग अजय देवगण तर याच विषयावर फिल्म काढतायत त्याचे काय? 'आहो, माहित नाही का तुम्हाला? ते लोढणं त्याने आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे!!' 'मैं समझा नही?' या विचारणेला, 'वो हीरो है, तो फायनान्सर हट गया तो अब अजय प्रोड्यूसर बना है. उसके इज्जत सवाल हैना बाबा...' रझाक खानच्या इस्टाईल मधे तो माझ्यावर इंप्रेंशन मारून बोलत असावा'... ... या सर्वाला श्रद्धेच्या विषयाची एक मजेशीर झालर आहे... ऑटोरायटिंग मधून मला जे संदेश मिळतात त्यातून मार्ग सुचवला जातो.... 'अमक्या अमक्या ला जाऊन भेट माझे नाव सांग तुझे काम होईल!' असे ते नसते...!! पण त्या संदेशातील सूचकतेतून काय करायला हवे याचे मार्गदर्शन होते!!! आता हे काय नवीन लचांड असे अनेकांना वाटेल म्हणून तो विषय मी नवीन धाग्यातून वेळ मिळाला की मांडेन...

    खेडूत 20/01/2016 - 12:35
    चांगली कल्पना आहे. प्रायोगिक तत्वावर बाजूलाच एखादी प्रतिक्रुती बनवता आली तर त्याने मूळ पुरातन वास्तूला बाधा येणार नाही. नंतर त्या कल्पनेचा स्वीकार होऊ शकेल.

    In reply to by खेडूत

    शशिकांत ओक 01/03/2017 - 23:43
    मित्रांनो, गड आणि किल्ले संवर्धन मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा पाठपुरावा. यावर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता एक PPT सादर करत आहे. त्यावर आपले विचार वाचायला आवडतील. https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otB

    In reply to by शशिकांत ओक

    सतिश गावडे 02/03/2017 - 00:01
    काका, पीपीटी एडीट करता येत आहे. रीड ओन्ली अ‍ॅक्सेस द्या इतरांना.

    In reply to by सतिश गावडे

    शशिकांत ओक 02/03/2017 - 00:40
    सतीशजी, रीड ओनली अॅक्सेस कसा द्यावा ते सांगितले तर धन्यभागी राहीन... जसे जमले तसे पुन्हा देत आहे... /code>

    In reply to by शशिकांत ओक

    शशिकांत ओक 02/03/2017 - 01:32
    मदत हवी आहे. पुर्व परीक्षणात जर मेसेज बॉक्स मोकळा ठेवला तर पीपीटी दिसते... पण प्रकाशित करायच्या वेळी काही तरी लिहा असे येते. तसे केले तर प्रकाशित प्रतिसाद पीपीटी विना दिसतो... काय चुकते आहे माझे....

    In reply to by शशिकांत ओक

    कंजूस 02/03/2017 - 10:32
    प्रयत्न आवडले. वरची दिलेली लिंक वापरून स्लाइडशो पाहिला. १) पिपिटी माध्यम नको. २) दहा पंधरा फोटो क्रमांक देऊन धाग्यात अपलोड करा. तुम्हाला काय सांगायचे आहे या उपक्रमाविषयी त्याचे पाच मिनिटांचे साउंड रिकॅार्डींग mp3 करा. ती साउंड फाईल clyp dot it या साइटवर अपलोड करून त्याची जी लिंक येईल ती द्या. ३) हे सोपे आहे कुणा एक्सपर्टची मदत लागणार नाही.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 02/03/2017 - 18:58
    कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 02/03/2017 - 19:00
    कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

    In reply to by शशिकांत ओक

    शशिकांत ओक 26/04/2019 - 01:25
    मराठीतील सिने व नाट्यक्षेत्रज्ज्ञ श्री राजू फुलकराचे विचार सादर ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत. आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.

    कंजूस 20/01/2016 - 14:05
    लोणावळ्यात एके ठिकाणी दिवाळीत तीस किल्ले बनवलेले पाहिले होते. बरेच हुबेहुब होते रचनात्मक.त्यांचे फोटो घेऊन त्यापासून व्हर्चुअल टुअर बनवणे सोपे आहे.प्रायोजक गाठून प्रतिकृती बनवणाय्रा मुलांना काही देताही येईल.

    In reply to by कंजूस

    आदूबाळ 20/01/2016 - 22:23
    शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं सिम्युलेशन केलं तर कसली मजा येईल! कारतलबखान प्रकरणाचं पण...

    कंजूस 21/01/2016 - 07:34
    "शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं--" ते आलं आहे कुठल्याशा सिनेमात पण सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना/सैनिकी व्युहरचना या दृष्टीने त्यात काय दाखवणार?एखाद्या गडाचा ३६० अंशात फोटो स्मिर्टफोनमध्ये फिरवता आला तर तुमच्या PPT पेक्षा अधिक परिणामकारक होईल.फोटो लोड केल्यावर त्यिला वाचकालाच फिरवता आला पाहिजे सर्व बाजूने/ढोनाततून/वरून वगैरे. PPT बोअरिंग असते.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 22/01/2016 - 00:26
    आपले म्हणणे बरोबर आहे. खालील फोटोंना पुढेमागे करून पाहून तसे बोअर वाटणार नाही हे खरे.पण त्यातील अंतस्थ नक्षीकाम, खरवडलेल्या भिंती, छत पाहून वाईट वाटते. ते कॉम्पच्या सहाय्याने सुंदर करावे असा प्रयत्न आहे. Tomb of Itimad-ud-Daulah- Inside View_2 --- Tomb of Itimad-ud-Daulah_8

    शशिकांत ओक 21/01/2016 - 10:03
    कंजूस व अन्य मित्रांनो वरील सादर केलेल्या पीपीटीतून फक्त एक उदाहरण म्हणून काय करावे लागेल याचा विचार केला आहे. जे प्रत्यक्षात करायला हवे ते आपल्या अपेक्षेप्रमाणेच करायला हवे आहे. पीपीपी का दिसत नाही यावर येथील तज्ञांनी मदत करावी. तोवर पुन्हा एकदा ती पीपीपी सादर केली तर चालेल का?

    In reply to by शशिकांत ओक

    शशिकांत ओक 19/02/2016 - 18:31
    करण्यासाठी अॅप्स बनवायचे काम आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील तर संपर्कात राहायला आवडेल. कंजुसानी सुचवलेल्या ३६० अंशातून चित्र पहायची सोय पहाण्यात आली त्या वर प्रतिसाद वाचायला आवडेल.

    शशिकांत ओक 21/01/2016 - 12:06
    मित्रांनो जोवर वरील पीपीटी नीट दिसत नाही तोवर या ठिकाणी भेट देऊन पहा. ही विनंती.

    प्रचेतस 24/01/2016 - 09:19
    सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके काय ते समजले नाही. पीपीटी पाहिली. अशा प्रकल्पात भाग घ्यायला आवडेल. अजिंठा लेणीच्या पायथ्याला लेणीची प्रतिकृती उभारून ठेवली आहे. सध्या मात्र सैन्याच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली पुरंदर किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरु आहे त्याची आठवण झाली.

    In reply to by प्रचेतस

    बाबा पाटील 25/01/2016 - 21:47
    हाच तर त्याचा योग्य वापर होतोय,सैन्य प्रशिक्षनासाठीच या गडकोटांचा वापर व्हायला हवा.

    निशाचर 24/01/2016 - 18:58
    एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे. http://www.museomav.it/ माउंट वेसुविअसमुळे उद्ध्वस्त होण्यापूर्वीची पोंपेई व हर्क्युलेनिअम ही शहरे आणि तिथलं राहणीमान या आभासी म्युझिअममध्ये पाहता येतं.

    In reply to by निशाचर

    शशिकांत ओक 26/02/2017 - 12:31
    नमस्कार आपण सुचवलेल्या लिंक पाहिली. असे काही करायचे तर काय काय तयारी करावी लागेल याची आखणी करायचे काम चालू आहे.

    कंजूस 25/01/2016 - 22:24
    "ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे." यासाठी लागणारे CADचे प्रगत सॅाफ्टवेर दोन लाख रुना विकत घ्यावे लागते हे कुठेतरी वाचले होते.साक्षीदाराच्या जुजबी माहितीवरून गुन्हेगाराचा चेहरा तयार करतात तसलेच.त्या सॅाफ्टवेअरची पाइरेटिड सीडी मिळत नाही बहुधा.करामत करणे नंतर सोपे आहे.फक्त चारपाच फोटो हवेत.

    शशिकांत ओक 27/01/2016 - 12:08
    नमस्कार, कंजूसजी अशा प्रकल्पांना खर्च भरपूर येणार आहे हे मान्य. सध्या बाहुबली, बाजीराव मस्तानी व असे अन्य भारतीय भाषात अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत त्यामुळे पैसे खर्च करायला, भव्य निर्मितीसाठी कलाकार आणि गुणी तत्रज्ञ आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा कलाकृती पहायला इच्छुक तरुण पिढीतील ती मंडळी आहेत. प्रयत्न करून पाहिला पाहिजे. त्यातून आणखी नाविन्यपुर्ण सादर करायची प्रेरणा मिळेल...

    शशिकांत ओक 27/01/2016 - 14:33
    नितीन देसाई यांच्या सारख्या महाराष्ट्र राज्य इतिहास प्रेमी मंडळी पैकी कोणी कोणी लोकांच्या संपर्कात जायचे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी असे इतिहास प्रेमी असतील तर मला त्यांच्याकडे संपर्कात राहायला आवडेल.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 28/01/2016 - 00:09
    नमस्कार कंजूस जी, आपल्या सूचनेबद्दल. आपण अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क कसा साधावा या बद्दल मार्गदर्शन केलेत तर आभारी राहीन. आपण म्हणता तर जरूर भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन स्वीकारेन.

    In reply to by कंजूस

    शशिकांत ओक 26/02/2017 - 12:28
    काही ना काही कारणाने भेट टळत आहे... अविनाश धर्माधिकारी यांनी मला दलाई लामा यांच्या सत्कार समारंभात नाडी ग्रंथ भविष्य विषयावर ही बोलू म्हटले होते. असो वेळ आली की ते घडेल.. पण

    कंजूस 19/02/2016 - 21:44
    पुण्यात एक संस्था/गट आहे ते लोक जुने नवे इंग्रजी/इतर सिनेमे आणतात त्या क्लबातही बरेच लोक आहेत हे करू शकणारे.थोडी चौकशी केल्यास सापडेल नाव. मध्यंतरी एक कलाकाराबद्दल पाहिले टिव्हिवर.तो असल्या मोन्युमेंट्सचे हाइ रेझलुशन फोटो बनवतो.एखाद्या गोष्टीचे असंख्य फोटो वेगवेगळ्या स्थानातून घेऊन ते कंप्युटरने एकत्र करून एकच हाइ रेझ फोटो होतो.त्यावर कितीही झूम करता येते।फिरवून पाहता येते.थोडक्यात तंत्र आहे पण परवडायला हवे.

    चित्रगुप्त 12/11/2016 - 07:09
    हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले... यापैकी एक प्रकार. तरी पण वयाच्या साठीतही आपण असे काहीतरी नित्य नवनवीन नेटाने करत-शोधत असता हे कौतुकास्पद. "ठेव ते वर"...Keep it Up.

    शशिकांत ओक 12/11/2016 - 10:41
    पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
    वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.

    शशिकांत ओक 25/04/2019 - 12:19
    पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
    वरील विचारणेला दिलेले उत्तर -
    वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.
    हा धागा उचकायचे कारण असे की मधल्या काळात काय घडले याची नोंद मिपात हवी म्हणून .... रामोजी फिल्म सिटीत श्री. जालनापुरकरांना जे CEO of Film city आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून असे लढाईचे चित्रिकरण शक्य आहे काय याची चाचपणी करायला म्हणून गेलो होतो.. त्या आधी त्यांचा फोन क्रमांक शोधून त्यांना सवडीची वेळ आहे का हे ठरवण्यात बराच काळ लोटला. नमूद करावेसे वाटते की तो पत्ता मिळवून द्यायला एयर मार्शल बिंगो गोखल्यांनी आपुलकीने मदत कली. जालनापुरकर बालपणी नुमविचे विद्यार्थी होते म्हणून गोखल्यांची त्यांच्याशी ओळख होती. असो. त्याची भेट ठरल्याप्रमाणे झाली...भेटीत ते रोज किती व्यस्त असतात याचा अनुभव आला. फोन, मोबईल, कनिष्ठ स्टाफचे मधे मधे व्यत्यय यांना पार करून तरीही ते माझ्या PPT ला पहायला त्यांच्या कॉन्फरन्स रूम मधे आले. बोलणे झाले. ते म्हणाले, 'आमचे रामोजीचे मालक सध्या इतके लक्ष घालत नाहीत. त्यांनी इथले बरेच मालकी हक्क इतरांना विकले आहेत वगैरे वगैरे.... म्हणून तुम्ही त्यांना भेटून काही हाती लागेल असे वाटत नाही. (पुण्यात एका फिल्मी हस्तीने सुचवले होते की रामोजींना अशा विषयात रस असतो. त्यांना ही संकल्पना नक्की आवडेल. एकदा त्यांनी हाती प्रकल्प घेतला की मग फायनान्स, शूटींग, आणि अन्य तांत्रिक बाजूंची चिंता राहात नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या की काम झालेच म्हणून समजा... म्हणून मी श्री जालनापुरकरांना मध्यस्त करून रामोजीरावंची भेट मिळवता येते का? ते पाहायला व भेटायला गेलो होतो.) म्हणून तुम्हाला अर्थ सहाय्य आमच्या कडून होईल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. 'पैसा' हे एक कारण असल्याने शिवसृष्टीचे बाबासाहेबांचेही काम लांबणीवर पडलेले आहे. मी त्यांच्या, शिरडीच्या, शेगावच्या नवीनीकरणातून पर्यटनाच्या सुविधांसाठी सल्लागार म्हणून कामे करत आहे. पुज्य बाबासाहेब पुरंदरे पंतप्रधान मोदींना देखील भेटून आर्थिक सहाय्य मिळवायला प्रयत्नशील आहेत. ('ते कटोरा घेऊन गेले'. नेमके शब्द) तेंव्हा तुम्ही पण फायनान्सर मिळवलात तर आमच्या फिल्म सिटीत शूटिंग करायला परवानगी द्यायचे काम माझ्या हातात आहे ते मी करीन... असो... थोडक्यात... 'पैसे की कोई बात करो... फिर इधर आओ'.... नितिन देसाईंना भेटा म्हणून सल्ला अनेकदा मिळतो. 'पैसे टाका सगळे काम करता येईल'... हा संदेश मिळतो... अर्थात हे नवीन नाही 'दाम करी काम' ही दुनियेची रीतच आहे... ! आता गळ टाकून बसल्याशिवाय फायनान्सर भेटणार कसा...!! एका फिल्म बनवणाऱ्या मुंबईच्या कंपनीला विचारणा करत होतो... 'काहो हे फायनान्सर कुठे उपलब्ध असतात? त्यांचे पत्ते मिळतील का?...!!! 'साहेब असे ते बाजारात मिळत नाहीत...! शिवाय 'मार्कट टाईट' आहे!!! कोण माहिती असलेल्या स्टूरीला हात लावणार?' 'मग अजय देवगण तर याच विषयावर फिल्म काढतायत त्याचे काय? 'आहो, माहित नाही का तुम्हाला? ते लोढणं त्याने आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे!!' 'मैं समझा नही?' या विचारणेला, 'वो हीरो है, तो फायनान्सर हट गया तो अब अजय प्रोड्यूसर बना है. उसके इज्जत सवाल हैना बाबा...' रझाक खानच्या इस्टाईल मधे तो माझ्यावर इंप्रेंशन मारून बोलत असावा'... ... या सर्वाला श्रद्धेच्या विषयाची एक मजेशीर झालर आहे... ऑटोरायटिंग मधून मला जे संदेश मिळतात त्यातून मार्ग सुचवला जातो.... 'अमक्या अमक्या ला जाऊन भेट माझे नाव सांग तुझे काम होईल!' असे ते नसते...!! पण त्या संदेशातील सूचकतेतून काय करायला हवे याचे मार्गदर्शन होते!!! आता हे काय नवीन लचांड असे अनेकांना वाटेल म्हणून तो विषय मी नवीन धाग्यातून वेळ मिळाला की मांडेन...
    लेखनविषय:

    ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

    मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.