संस्कृती

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
10 Apr 2015 - 3:11 pm

.

संस्कृतीकलानृत्यसंगीतज्योतिषमौजमजाचित्रपटछायाचित्रणआस्वादअनुभवमतशिफारसविरंगुळा

रोगप्रतिबंधात्मक उपाय २

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
9 Apr 2015 - 1:27 pm

रोगप्रतिबंधात्मक उपाय

व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते.

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
8 Apr 2015 - 6:46 pm

टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……!

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकथाबालकथामुक्तकसमाजजीवनमानमौजमजाविरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
8 Apr 2015 - 2:12 am

मागिल भाग..

"तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्‍या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो.
पुढे चालू...
=====================

"गगन...सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..."

संस्कृतीसमाजजीवनमानविरंगुळा

रोगप्रतिबंधात्मक उपाय

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
8 Apr 2015 - 12:48 am

जीवन सदैव आनंदात घालवणे प्रत्येकाला प्रिय असते व प्रत्येकजण त्यासाठी सदैव धडपडत असतो.
परंतु कुटुंबातील एखाद्या जवळील व्यक्तीला जर अचानक काही आजार जडला किंवा आजारपणामुळे महिनोंमहिने त्रास सुरु असेल तर कुटुंबातील सर्वांच्या आनंदावर विरजण पडते.

रामायण - कथा - सीता ???

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
7 Apr 2015 - 7:47 pm

(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही. माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.)

रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत समावली. आता ही सीता आहे तरी कोण? वाल्मिकी रामायणानुसार -

सीता अथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्गपलादुत्थिता ततः
क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता ।

संस्कृतीआस्वाद

गोंधळ

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
6 Apr 2015 - 9:38 am

सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ.
असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली.

आरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताभूछत्रीहास्यसंस्कृतीबालकथामुक्तकजीवनमानमौजमजा

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
30 Mar 2015 - 5:13 pm

(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात.

संस्कृतीआस्वाद

मोरूचा मिपासंन्यास...!

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
19 Mar 2015 - 9:03 am

गुढीपाडवा आला. सकाळ झाली .

पूर्वी मोरूचा बाप मोरूला म्हणे - ''अरे मोरू, उठ ! आज गुढीपाडवा आहे. आटपून तयार हो लवकर. वगैरे ''

लहानपणापासून मोरूला सवयच तशी होती. मोरूची हालचाल झाली पण डोळे मुळीच उघडेनात. बाबांनी उठवल्याशिवाय मोरूला मुळीच जाग येत नसे- गजराने तर नाहीच नाही .

पण आताचा हा आवाज वेगळाच अन नाजूक होता , ''अरे मोरू, उठ ना ! चहा घे -गार होईल …''

'' हे काय भलतंच ! बाबा चहा घेऊन आले कि काय? अन त्यांचा आवाज असा बायकी का झालाय? '' थांबा जरा '' म्हणून कुशीवर वळला , तेव्हढ्यात ''अरे आता उs s ठ ना ! '' असा दीर्घ पुकारा झाल्यावर उठून बसणं भाग होतं.

संस्कृतीनाट्यकथामौजमजाप्रकटनविचारआस्वादमाध्यमवेध

ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in जनातलं, मनातलं
18 Mar 2015 - 6:43 pm

शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो.

संस्कृतीअनुभव