मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सायकलिंग ह्या स्पोर्टमध्ये भारतीयांनी मिळवलेला विजय,

वेल ·

वाहवा ! ब्राव्हो !! डॉ महेन्द्र महाजन आणि डॉ हितेन्द्र महाजन यांचे हार्दीक अभिनंदन !!! ३९ आणि ४४ अशी त्यांची वये पाहता अनेक (भारतीय आणि परदेशीही) तरुणांना त्यांनी लाज वाटायला लावली असेल. पण, त्याहून जास्त, ते अनेकांचे स्फुर्तीस्थान ठरोत अशी शुभेच्छा आहे ! नाशिकच्या कल्पतरू फाऊंडेशनने आदिवासींच्या डोळ्याच्या ४८ शल्यक्रिया करण्याचा संकल्प सोडला आहे तोही स्पृहणिय आहे. आजचा दिवस चांगला आहे !

वेल 29/06/2015 - 18:49
थोडा बदल आहे. लिहिताना थोडी चूक झाली. प्रत्येक १०० किमी मागे ५ कॅटॅरॅक्ट आणि १ कॉर्नियल इम्प्लांट असा संकल्प आहे. मला लेख संपादित करता येत नाही म्हणून इथे लिहित आहे.

पैसा 29/06/2015 - 18:52
त्यांचे हार्दिक अभिनंदन! कल्पतरू फौंडेशनचा उपक्रमसुद्धा कौतुक करण्यासारखा!

संदीप डांगे 29/06/2015 - 18:53
डेथ रेसबद्दल त्यांचे अनुभव वाचले होते तेव्हा पासून त्यांच्याबद्दल मनात अपार आदर आहे. दोघांना एक कडक सॅल्यूट, देशांची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल.

वेल 29/06/2015 - 19:35
RAAM बद्दल थोडेसे - रॅम ही अल्ट्रा लाँग डिस्टन सायकलींग रेस आहे. ३००० माईल्स ( किमी नव्हे) हे ठरलेल्या वेळे आधी पूर्ण करावे लागतात. त्याबद्दल ह्या साईट वर जास्त माहिती मिळेल. http://www.raceacrossamerica.org/raam/raamfp.php?N_webcat_id=1 ह्या टीमने रीले प्रकारात भाग घेतला होता.

चिगो 29/06/2015 - 19:49
विजेत्यांच्या आणि त्यांना पाठींबा देणार्‍या कल्पतरु फाऊंडेशनचे अभिनंदन..

वाहवा ! ब्राव्हो !! डॉ महेन्द्र महाजन आणि डॉ हितेन्द्र महाजन यांचे हार्दीक अभिनंदन !!! ३९ आणि ४४ अशी त्यांची वये पाहता अनेक (भारतीय आणि परदेशीही) तरुणांना त्यांनी लाज वाटायला लावली असेल. पण, त्याहून जास्त, ते अनेकांचे स्फुर्तीस्थान ठरोत अशी शुभेच्छा आहे ! नाशिकच्या कल्पतरू फाऊंडेशनने आदिवासींच्या डोळ्याच्या ४८ शल्यक्रिया करण्याचा संकल्प सोडला आहे तोही स्पृहणिय आहे. आजचा दिवस चांगला आहे !

वेल 29/06/2015 - 18:49
थोडा बदल आहे. लिहिताना थोडी चूक झाली. प्रत्येक १०० किमी मागे ५ कॅटॅरॅक्ट आणि १ कॉर्नियल इम्प्लांट असा संकल्प आहे. मला लेख संपादित करता येत नाही म्हणून इथे लिहित आहे.

पैसा 29/06/2015 - 18:52
त्यांचे हार्दिक अभिनंदन! कल्पतरू फौंडेशनचा उपक्रमसुद्धा कौतुक करण्यासारखा!

संदीप डांगे 29/06/2015 - 18:53
डेथ रेसबद्दल त्यांचे अनुभव वाचले होते तेव्हा पासून त्यांच्याबद्दल मनात अपार आदर आहे. दोघांना एक कडक सॅल्यूट, देशांची मान अभिमानाने उंचावल्याबद्दल.

वेल 29/06/2015 - 19:35
RAAM बद्दल थोडेसे - रॅम ही अल्ट्रा लाँग डिस्टन सायकलींग रेस आहे. ३००० माईल्स ( किमी नव्हे) हे ठरलेल्या वेळे आधी पूर्ण करावे लागतात. त्याबद्दल ह्या साईट वर जास्त माहिती मिळेल. http://www.raceacrossamerica.org/raam/raamfp.php?N_webcat_id=1 ह्या टीमने रीले प्रकारात भाग घेतला होता.

चिगो 29/06/2015 - 19:49
विजेत्यांच्या आणि त्यांना पाठींबा देणार्‍या कल्पतरु फाऊंडेशनचे अभिनंदन..
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाशिक मधील डॉ महेन्द्र महाजन वय ३९ आणि डॉ हितेन्द्र महाजन वय ४४ यांनी जगातली एक अत्यंत कठिण सायकल रेस अमेरिकेतील RAAM आज पूर्ण केली. ही रेस त्यांनी team india:vision for tribals ह्या नावाने टीम रेस म्हणून पूर्ण केली. ३००० मैलाची ही रेस दोन जणांच्या ह्या टीमला नऊ दिवसात पूर्ण करायची होती. ती त्यांनी आठ दिवस चौदा तास आणी ५५ मिनिटांमध्ये पूर्ण केली. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंचे अंतर ह्यात पार करायचे होते. अनेक घाटांमधून जाणार्‍या रस्त्यावर ९००० फूट उंचीचा सर्वात मोठा पासदेखील होता.

डोमिसाईल हवंय.... ? ?

खेडूत ·

मी दहावीच्या सुट्टीत काढल्याचे आठवते. तेव्हा प्रत्येक चक्कर मोजत होतो, तब्बल २३ चकरानंतर सर्टिफिकेट मिळाले होते. सकाळी अंघोळ वगैरे झाली कि सायकलला टांग मारून निघत असे सेतु असुविधा केंद्रावर. पीजी लाॲडमिशन घेताना मात्र ४-५०० रुपये दिले होते कारण त्यावेळी गाडी होती ना ! न पैसे देता काढायचे तर पेट्रोल त्यापेक्षा जास्त लागले असते . ;-)

गेले २५ वर्षांपूर्वी असा अनुभव घेतला होता आणि तो अजूनही तसच आहे हे वाचून आनंद झाला. १९९२-९३ साली कधीतरी चालू झालेला फ्री आणि पेमेंट सीटचा घोळ अजूनही चालू आहे. आता तो पार खाली ११वीच्या अडमिशनच्या वेळी आला आहे हे बघून अति आनंद झाला. असेच आता ५ ची वगैरेला झाले कि भरून पावलो.

In reply to by चैतन्य ईन्या

माहितगार 23/06/2015 - 14:28
असेच आता ५ ची वगैरेला झाले कि भरून पावलो.
पाचवी होईल ना :) :) त्या रांगेत पालक म्हणून उभे टाकण्यासाठी मनाची तयारी करून दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे धन्यवाद

खटपट्या 23/06/2015 - 14:29
अरे बापरे. एखाद्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल आणि त्याचा सज्जड पुरावा असेल तर हे डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक हाये का? नाय म्हणजे मला कधी लागलं नाही म्हणून विचरतो. लागतच असेल तर मग आत्तापासून पोरांसाठी कामाला लागावे लागेल. बाकी लेख मस्त झालाय..

श्रीगुरुजी 23/06/2015 - 14:51
मी ३ वर्षान्पूर्वी मुलीसाठी एका ई-सेवा केन्द्रात जाऊन अधिवास दाखला मिळविला. एकूण खर्च (दाखल्याची फी, ई-सेवा केन्द्रातल्या माणसाची सेवा फी, फोटो कॉपिज इ.) अन्दाजे ३५० रू. आला होता. साधारणपणे दीड महिन्यान्नी दाखला मिळाला. इतर वेळी या दाखल्यासाठी ३-४ आठवडे लागतात. परन्तु त्या काळात पुणे महानगरपालिकेची निवडणुक असल्याने बरेच अधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त होते व त्यामुळे जास्त दिवस लागले. या कामासाठी महानगरपालिकेत किन्वा जिल्हाधिकारी कार्यालयात किमान ३ वेळा जावे लागले असते (दाखल्याचा अर्ज आणण्यासाठी, नन्तर भरलेला अर्ज व इतर कागदपत्रे देण्यासाठी व नन्तर दाखला आणण्यासाठी). कदाचित अजून जास्त वेळा जावे लागले असते. परन्तु घराजवळील ई-सेवा केन्द्रामुळे सर्व लाम्बचे हेलपाटे टळले. अशा कागदपत्रान्साठी ई-सेवा केन्द्राचा वापर करणे म्हणजे थोडे जास्त पैसे देऊन आपले काम आऊटसोर्स करून आपले वेळ व श्रम वाचविणे असे मी समजतो. भविष्यात अशा कामासाठी मी नक्कीच ई-सेवा केन्द्राचा उपयोग करीन.

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 24/06/2015 - 08:25
बरेच नशीबवान दिसता ! समजायला काय काहीही समजता येईल. तीस वर्षापूर्वीपेक्षा हे मिळणे अधिक कठीण झाले आहे हे खरं ! वडिलांचे असल्यास अठरा वर्षाखालील मुलांना ते का मागावे? माझं एवढच मत आहे की: १) एका सरकारी खात्याला लागणारी माहिती दुसऱ्या सरकारी खात्याकडून त्यांनी परस्पर घ्यावी. २) मला असली सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळालीच पाहिजेत. ३) खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाची पावती मिळाली पाहिजे ४) आधार आणि पासपोर्ट देताना ही सर्व माहिती त्यात आलीच पाहिजे- मग या सगळ्याची गरजच नाही ५) राजकीय बांडगुळांना त्यातून कसलीही मदत होता कामा नये! ६) किमान आयकर भरणाऱ्या माणसाला अशी कागदपत्रे द्यावी लागू नयेत - PAN क्रमांकावरून तो भरत असलेला आयकर आणि असली सर्व माहिती मिळायला हरकत नाही- त्याने १० वर्षे कुठल्या राज्यात काम केले हे त्यांना माहीतच असते. ७) यातून बरीच खोटी प्रमाणपत्रे दिली जाण्याची सुविधाही चोख दिसते.

In reply to by श्रीरंग_जोशी

विस्मरणात जाऊ शकतेच की एखादी गोष्ट. मलाही आठवत नव्हते हे खरंच, फक्त वेळ नव्हता म्हणुन त्यावर फार विचार केला नाही. ;) दुव्याबद्दल धन्यवाद, आता व्हिडीओ पाहिल्यावर आठवले. :)

In reply to by मधुरा देशपांडे

पिएसपिओच्या जाहिरातीचा एवढा प्रभाव शाळा कॉलेजमधील गप्पांमध्ये असायचा की कुणी हे विसरू शकतं याचं आश्चर्य वाटतं. असो, विसरण्यावरून कुणाला झंडू तेज रस अन बैद्यनाथ शंखपुष्पी आठवलं नाही म्हणजे मिळवली ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 24/06/2015 - 02:15
आमच्या शाळा/ कॉलेजच्या गप्पांत नव्हता बुवा याचा उल्लेख कधी. एकंदरीत TV आणि त्यातल्या त्यात जाहिराती फारच कमी पाहिल्यामुळे विसरण्यापेक्षा माहित नसण्याचीच शक्यता जास्त आहे. स्मरणशक्तीबाबत माझ्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना मी "abnormal" वाटते, त्यामुळे एखादी गोष्ट विसरल्याचा आनंदच जास्त होतो :)

In reply to by रुपी

केवळ हीच जाहिरात नव्हे तर "फेविकॉलका जोड है, टुटेगा नही", "जोर का झटका धीरे से लगे", "१५ मिनट, जाना है मुझे" अन अशा अनेक जाहिरांतीमधले संवाद शाळा कॉलेजमधील संवादांवर प्रभाव टाकून असत. असो हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

मला यावर एवढे डिस्कशन्स तर अजिबातच आठवत नाहीयेत. माझ्या आजुबाजुला नसावा एवढा प्रभाव. ही जहिरात पाहिली होती अन क्वचित असा उल्लेख ऐकला आहे इतकेच आठवते आहे.

आदूबाळ 24/06/2015 - 02:53
जबरी लिहिलंय! थंड डोक्याची चिडचिड. हल्ली कालेज प्रवेशासाठी लागतं का? आमच्या कामर्सकालेजाने दिली ती कागदं निमूटपणे गोड मानून घेतली होती.

रद्दी वाढवायची कामं. कधीतरी हातावर पोट असलेल्यांचा विचार करा. किमान ४-६ वेळा रोजगार बुडणं म्हणजे त्यांच्यासाठी किती भयाण प्रकार असेल? सिस्टीम छपरी आहे आपली.

लेखाच्या आशयाशी सहमत. सुदैवाने मला हे सर्टिफिकेट काढावे लागले नाही पण पासपोर्ट काढतानाचा अनुभव थोडाबहुत असाच होता. अशा मुद्द्यांवर पुर्वी चर्चेत सहभागी झालो होतो.

अजया 24/06/2015 - 07:34
बापरे.लवकरच या दिव्यातून जावे लागणार आहे.आधीच मुलं अकरावीत असताना काढलेले चालते का डोमिसाईल? तर आत्तापासुनच कागदपत्र जमवेन!आमच्या गावात तर असे इ सेवा केंद्रही नाहीये :(थेट तालुक्याचे गाव खालापूर गाठावे लागेल.

प्रियाभि.. 24/06/2015 - 07:44
खरंच रद्दी वाढवायची काम..मी महसूल विभागातच आहे पण अजून या कागदपत्रांची काय गरज आहे हे नाही समजल. रहिवासी नसतानाही दाखले मिळवल्याची उदाहरणे आहेतच.

नाखु 24/06/2015 - 08:36
टोकावर थांबून लिहिलेला व्य्वस्थीत चिर्फाड लेख आवडला. एक शंका: मुलगा आत्ता नववीत आहे आत्ताच काढून ठेवलेले डोमिसाईल चालेल का तीन चार वर्षांनी. साशंक पालक नाखु

In reply to by नाखु

खेडूत 24/06/2015 - 08:42
माझ्या मते दहावीत गेल्यावर काढता येतं आणि आयुष्यभर चालतं (फक्त स्वतः करिता !) पण वर म्हटल्याप्रमाणे दहावीनंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अडून बसले तर ११ वीत नक्कीच काधताअ येतं !

In reply to by नाखु

ज्ञानव 27/06/2015 - 18:52
सगळ्यांना काढता येते. जर तुमचा मुलगा १५ वर्षाचा असेल आणि गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात (कागदोपत्री) वास्तव्य करून असेल तर त्याला ते मिळायला काहीच हरकत नाही. माझे डोमिसाईल शून्य त्रासात झाले होते (१९८४ चा काळ तो....) पण वरील अनुभव भयभीत करणारा आहे. काय काय बदल झालेत देवच जाणे.

In reply to by यशोधरा

फेरफटका 24/06/2015 - 23:30
मी एकदा अजाणतेपणे एका तलाठ्याला ७/१२ चा उतारा मिळाल्यावर, त्याने मागितलेल्या क्ष रुपयांवर 'कसले?' असा प्रश्न विचारला होता. त्यानंतरची त्याची आणी आजु-बाजूला उभे असणार्यांची नजर पाहून अक्षरशः उभ्या-उभ्या गारठलो होतो. मुकाट्यानं मागितलेली रक्कम हातात ठेवून बाहेर पडलो होतो.

माहितगार 24/06/2015 - 09:04
अधिवास दाखला मिळणे सुकर असावे हे महत्वाचेच जर एखादा विद्यार्थी दहा वर्षे इथल्याच शाळा कॉलेजात गेला असेल तर शाळा कॉलेजचे प्रमाणपत्र हा सर्वाधिक ग्राह्य पुरावा असावयास हवा पण एखाद्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रदेशात प्राधान्य दिले जावयास हवे असेल तर तो विद्यार्थी/व्यक्ती त्या प्रदेशात किमान काही काळ राहीली आहे हे सिद्ध केले जाण्याचेही महत्व असणार. केवळ पासपोर्ट अथवा आधारकार्ड ने एखादी व्यक्ती दहा वर्षे एका विशीष्ट प्रदेशात राहीली हे कसे सिद्ध करता येईल ? चर्चेत अपेक्षा बाळगताना काही तांत्रीक बाबीही तपासल्या जावयास हव्यात असे वाटते

In reply to by माहितगार

खेडूत 24/06/2015 - 09:34
सहमत. पाल्याचा अधिवास सिद्ध करायचा असल्याने त्याचेच कागद मागितले पाहिजेत. पण निव्वळ शाळेत गेला - म्हणजे तो नातलगाकडे राहिलेला असू शकतो. म्हणून पालकांची दहा वर्षांची वीजबिले, घराचा पुरावा, रेशनकार्ड आणि बरेच काही मागतात. त्यांचा मुळीच ताळमेळ नसतो. त्यापेक्षा पासपोर्ट आणि आधार ह्याच सगळ्या मुद्द्यावर आणि जास्त काटेकोर तपासणीतून होत असताना थोडी अक्कल वापरून त्यांना हे सोपे करता येईल. इच्छा नाही हे खरं ! म्हणजे या केसमध्ये माझा पासपोर्ट क्रमांक आणि PAN - ऑनलाईन अर्जात दिला की डोमिसाईल घरच्या पत्त्यावर यायला पाहिजे. ही अपेक्षा फार मोठी नाही . मी भरले असते पाचशे- हजार सरकारला . मोठ्ठा आयकर भरून मिळालेले पैसे या भामट्याना द्यायचा त्रास होतो. प्रत्येकाने आयुष्यात असे दोन-दोन हजार रुपये दिले तर वर्षाला हा काही हजार कोटींचा भ्रष्टाचार होतो.

In reply to by खेडूत

माहितगार 25/06/2015 - 11:01
पण निव्वळ शाळेत गेला - म्हणजे तो नातलगाकडे राहिलेला असू शकतो. म्हणून पालकांची दहा वर्षांची वीजबिले, घराचा पुरावा, रेशनकार्ड आणि बरेच काही मागतात. त्यांचा मुळीच ताळमेळ नसतो.
खालच्या काही प्रतिसादांवरून शाळा सोडल्याचा दाखला असेल तर डोमीसाईलची आवश्यकता असणार नाही असे सांगताहेत. बाकी विद्यार्थी आई वडीलांसोबत राहीला का नातलगांकडे कुठेही राहीला आणि महाराष्ट्रातील शाळेत रोज हजेरी तो परराज्यातून येऊन लावणार नाही. मूलाने परराज्यात शिक्षण घेतले पण पालक व्यवसाय महाराष्ट्रात करतात अशा तुरळक केसेस मध्येच डोमीसाईल स्वतंत्रपणे लागावयास हवे. पण अशा केसेस टक्केवारीने प्रत्यक्षात खूपच कमी असतील. परराज्यात पालक परराज्यात शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांच्या संधी डावलल्या जाण्यास कारणीभूत होत असतील तेथेच डोमीसाईलची आवश्यकता असावी.

बबन ताम्बे 24/06/2015 - 11:06
महाराष्ट्रात जन्म झालेल्या मुलांचे पालकहो, मायबाप सरकारने दोन वर्षांपुर्वी यात पालकांची कुत्तरओढ लक्षात घेऊन सुधारणा केली आहे. खालील लिंकमधे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे. त्यात अधिवास दाखल्याबद्द्ल माहीती मिळेल. http://fe2015.dtemaharashtra.gov.in/StaticPages/HomePage.aspx मुलाच्या शाळेच्या/कॉलेजच्या लिव्हींग सर्टीफीकेट मधे जन्म स्थळ महाराष्ट्रात असल्याचा उल्लेख असेल आणि नागरीकत्व भारतीय असा उल्लेख असेल, तर महाराष्ट्रातील इंजीनीरिंग कॉलेजमधे कॅप राऊंड थृ प्रवेश घेण्यासाठी अधिवास दाखला (डोमेसाईल सर्टीफिकेट) नसेल तर काही बिघडत नाही. नुकताच माझ्या बारावी सायन्स पास झालेल्या मुलाचा फॉर्म ऑनलाईन भरला आहे. ऑनलाईन फॉर्ममधे रहीवासाचा पुरावा म्हणून लिव्हींग सर्टीफीकेट किंवा डोमीसिल सर्टीफिकेट असा ऑप्शन आहे. पण एनीवे, मी पाच वर्षांपुर्वीच डोमिसाईल काढले होते आणि मला वर उल्लेख केलेलेच अनुभव आले होते.

In reply to by बबन ताम्बे

खेडूत 24/06/2015 - 12:32
यात पालकांची कुत्तरओढ लक्षात घेऊन सुधारणा केली आहे.
तसे नै ओ ते! हा अध्यादेश तुमच्या सोयीसाठी काढलेला नसून तंत्रशिक्षणाचा कचरा झाल्याचे निदर्शक आहे . दरवर्षी साठ हजार जागा रिक्त जात असल्याने संस्था ''विद्यार्थी द्या'' म्हणून भीक मागत फिरताहेत. त्यांचे सम्राट लोक आता PHD झालेल्या प्राध्यापकांना गावोगाव फिरवत आहेत ! पस्तीस टक्के पडलेल्या प्रत्येकात अभियंता पहात आहेत! पण त्याविषयी परत कधीतरी !

In reply to by खेडूत

बबन ताम्बे 24/06/2015 - 14:09
हा अध्यादेश तुमच्या सोयीसाठी काढलेला नसून तंत्रशिक्षणाचा कचरा झाल्याचे निदर्शक आहे तसेही असेल. पण त्यामुळे डोमिसाईलची कटकट मिटली हेही नसे थोडके.

नूतन सावंत 24/06/2015 - 11:33
तुमचा अनुभव वाचून माझा अनुभव आठवला.मी ११वी झाल्यानंतर महाविद्यालयाने आधी प्रवेश दिला न् मग डोमिसाईल मागितले.मी नि माझ्या दोन मैत्रीणी निघालो. त्यावेळी ते बांद्रा कोर्टात मिळत असे. आम्ही माहीमला रहायचो.जातीचा दाखला,रेशन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला पुरेसा असे,सोबत मला डोमिसाईल प्रमाणपत्र हवे असल्याचा अर्ज जोडायचा.तिथे ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करूरन संबंधित व्यक्तीच्या टेबलाकडे जाऊन अर्ज दिला.त्यासोबत पंधरा रुपये फी भरावी लागेल असे त्याने सांगितले. पावती देताना मात्र १० रुपयांचीच दिली. ती पाहिल्यावर मला घरी हिशेब द्यावा लागतो.तर मला पंधरा रुपयांची पावती देण्याची मागणी केली,ती त्याने उडवून लावली.मी मैत्रीणीना म्हटलं,"चला ग, आपण जज्ज्साहेबना सांगूया." त्यावर तो हसला.मैत्त्रिणीपण कां कू करत माझ्यासोबत आल्या. जिथे खटला चालू होता तिथे जज्जसाहेब कुठे बसतात अशी चौकशी करीत पोचलो.त्या दालनात प्रवेश केल्यावर सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे वेधले गेले.जज्ज्साहेबानी खटल्याचे काम थांबवून आमची चौकशी केली.मी सगळे सांगितल्यावर माझ्या मैत्रीणीनाही विचारले.त्यांनीही 'हो' म्हटल्यावर शिपाई पाठवून त्या माणसाला बोलावून धेतले आणि सज्जड दम भारला.पुन्हा तक्रार आली तर कडक कारवाई करेन असे सांगून त्याला पैसे परत करायला लावून ,आमची प्रमाणपत्रे ताबडतोब देण्याची आज्ञा दिली.प्रमाणपत्र घेऊन यायला दुपार होऊन गेली.आणि घरी आल्यवर इतका उशीर कुठे होता?म्हणून आधी ओरडा खाला. हा माझा भ्रष्टचाराच्या विरुद्धचा पहिला लढा होता.ही १९७४ची गोष्ट आहे.

सुबोध खरे 24/06/2015 - 11:54
मी दहावीत असताना आणि माझा भाऊ ११ वि त असताना आमच्या वडिलांनी कुर्ल्याच्या कोर्टात आम्हाला नेले होते (१९८० सप्टेंबर) तेथे जाऊन अर्ज भरला सर्व कागदपत्रे( रेशन कार्ड, वडिलांचे डोमिसाईल (वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास पत्र) आणि विजेचे फोनचे बिल इ च्या सत्यप्रती तेथे दिल्या. एक महिन्याने जाऊन वडिलांनी दोघांचे डोमिसाईल आणले. २०१२ मध्ये (माझी मुलगी १८ आणि मुलगा १५ वर्षांचा झाल्यावर) मी माझे डोमिसाईल, राहत्या घराचा पत्ता, मुलांच्या शाळा सोडल्याचा दाखला इ गोष्टींची सत्यप्रत मुलुंड कोर्टात( तहसीलदार कार्यालय) येथे ऑगस्ट महिन्यात गेलो. अर्ज भरला. पंधरा दिवसांनी परत गेलो दोन्ही मुलांची प्रमाणपत्रे घेऊन परत आलो. मूळ मुद्दा. कोणतेही प्रमाणपत्र जेंव्हा तुम्हाला गरज नसते तेंव्हाच मिळवून ठेवावे. ज्यावेळेस सर्व प्रवेश होऊन गेलेले असतात अशा वेळेस तुम्ही हि प्रमाणपत्रे मागावयास गेलात तर तुम्हाला गरज किंवा निकड नाही हे सिद्ध होते आणि काम जास्त कष्ट न करता होते. सरकारी नोकराला तुमचा खोळंबा करता आला नाही कि काम आज न उद्या करावे लागते. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी प्रवेशासाठी तुम्हाला या प्रमाणपत्राची "गरज" आहे हे समजले कि ती माणसे तुम्हाला नाडतात. "नडला त्याला फोडला इ इ " असे लिहिणार्याला हे विचारावेसे वाटते कि अशावेळेस काय करतोस रे बाबा?

अजया 24/06/2015 - 13:54
मुलांनी दहावीपर्यंतच्या शाळेतच अकरावी बारावी केल्यास त्यांना स्कूल लिव्हिंग देत नसतील ना?मग आधी ही प्रक्रिया सुरु करता येणार नाही :( स्कूल लिव्हिंगला काही पर्याय चालत असतील का?

In reply to by बबन ताम्बे

बबन ताम्बे 24/06/2015 - 14:17
http://fe2015.dtemaharashtra.gov.in/OasisModules_Files/Files/123.pdf Type – A (Maharashtra State candidate) Note: Type-A candidates should produce the Leaving or Bonafide Certificate issued by the Institute from where the candidate passed/appeared the HSC (Std. XII). These candidates should also produce Domicile Certificate of Candidate. If domicile certificate is not available, they should produce Birth / Leaving Certificate of the candidate clearly indicating the place of birth is in Maharashtra state

In reply to by टवाळ कार्टा

इतर देशातून भारतात स्थाइक होणार्‍या व्यक्तींना हा त्रास पडत नसावा. (आसाम चहा पिता पिता, काही-बाही खरडणारा) मुवि

In reply to by मुक्त विहारि

चिगो 26/06/2015 - 23:03
इतर देशातून भारतात स्थाइक होणार्‍या व्यक्तींना हा त्रास पडत नसावा. (आसाम चहा पिता पिता, काही-बाही खरडणारा) मुवि
क्या बात.. मान गये, मुविसाब..

पैसे खायची थोडी वेगळी पद्धत अनुभवली होती. इंजिनियरींग अ‍ॅडमिशन ला डोमिसाईल लागतं, असं कळलं. मग एका मित्राला बरोबर घेऊन शिवाजी रस्त्यावरच्या मामलेदार कचेरीत गेलो.(मार्च मध्ये, परीक्षा झाल्यावर) तिथे बरेच वकील ष्टूलं टाकून बसले होते. उत्पन्नाचा दाखला पाहिजे का, डोमिसाईल पाहिजे का, जातीचा दाखला पाहिजे का... एका झाडावर बोर्ड दिसला "एक खिडकी योजना" (असंच काहीतरी). तिथे एक माहितीची खिडकी होती. तिथे गर्दी होतीच. माहिती विचारली. सांगितलं की, अमूक नंबरच्या खिडकीत जा. अमुक क्रमांकाचा अर्ज घया. तो भरून व अमूक कागदपत्रे जोडून तमूक खिडकीत जमा करा. आता पहिल्या खिडकीतून अर्ज घेतला, एका वकीलाची मदत घेऊन (५० रु) भरला. एका नोटरीकडून कागदपत्रे अटेस्टेड करून घेतली (१० रु प्रत्येकी). मग जमा करण्याच्या खिडकीत गेलो. तर त्याने आधी माझ्या हातात ५-६ वेगवेगळे कोरे अर्ज ठेवले व म्हणाला दोघांनी याच्या १०-१० कॉपीज काढून आणा. (प्रत्येकी ५०-५०) बाहेरच्या दुकानात गेलो, तर त्याने त्याच्याकडे रेडीमेड तयार असलेले ५० कोरे अर्ज (मी दिलेले अर्ज कोणते आहेत ते न बघता) मला दिले. मी पाहिले तर ते वेगळे होते. त्याला दाखवल्यावर (हसून) म्हणाला "चालतात ते". मग ते ५० कागद व माझा अर्ज+कागदपत्रे जमा केल्या वर मला ८-१० दिवसांनी यायला सांगितले. १० दिवसांनी गेल्यावर लांबलचक लायनीत तासभर उभा राहिल्यावर एकदाचा तो कागद हातात पडला, ज्याचा कधी उपयोगच झाला नाही!

पैसा 26/06/2015 - 11:44
हल्लीच दोन वेळा या प्रकारातून गेले आहे त्यामुळे समजू शकते. पण आमचे गोंय लहान असल्याने ईऽऽसेवा इकडे नाही. मामलेदार कचेरीत गेल्यावर एकदाच काय काय हवे ते लिहून देतात आणि आणि ते दिले की ४ दिवसात प्रमाणपत्र मिळाले. मुलीच्या जन्मदाखल्याचा प्रश्न तिच्या शाळेने सोडवला. त्यांना अक्षरशः १० मिनिटात रेकॉर्ड शोधून मूळ जन्मदाखला काढून दिला आणि संध्याकाळपर्यंत परत आणून दे म्हणून सांगितले. (तिची अ‍ॅडमिशन १९९७ सालची. त्यामुळे इतक्या सुपर्ब रेकॉर्डसाठी त्या शाळेला मनापासून धन्यवाद! शाळाही १०० हून अधिक वर्षे जुनी आहे.) त्यानंतर मामलेदार कचेरीत काम सोपे होते. पैसे द्यावे लागतातच. पण त्याचे ओझे वाटण्यासारखे नाही. शिवास प्रमाणपत्र अर्जंट हातात मिळाले, ही मोठी गोष्ट. (खरे तर प्रमाणपत्र वेळेत मिळणे हा आपला हक्क आहे, पण पैसे खाऊन वर मुजोरी करण्याचे प्रकार पाहता हा अनुभव नक्कीच चांगला होता.) जे लोक मुले ९वीत १० वीत असताना डोमिसाईल काढायच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी वैधानिक इशारा: मुलाच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी १५ वर्षांचे डोमिसाईल मागितले होते. तर मुलीच्या एम्प्लॉयमेंट कार्डासाठी २० वर्षांचे. तेव्हा लवकर काढून ठेवलेले प्रमाणपत्र नंतर अपुरे ठरू शकेल.

dadadarekar 27/06/2015 - 18:58
माझी मुलगी कर्नाटकात जन्मली . पण आम्ही महाराष्त्रात रहातो. पुढे प्रोब्लेम येइल का ?

In reply to by टवाळ कार्टा

dadadarekar 27/06/2015 - 19:22
पण तिचे आधार कार्ड आताच काढले आहे. तिचे वय चार वर्षे आहे. म्हणजे आता तो तिच्या अधिवासाचा पुरावा होईल की.

In reply to by dadadarekar

dadadarekar 27/06/2015 - 19:27
बायकोचे माहेर सीमाभागात असल्याने लोक डिलिव्हरीला कर्नाटकात जातात. पण त्यानंतरचा ग्रामपंचायतीचा दाखला महाराष्ट्राचाच आहे. रेशन कार्ड नोंद महाराध्ह्५रचीच आहे. जन्म कर्नाटकात झाला इतकीच बाब .. इतर सर्व महाराष्ट्रातच आहे.

In reply to by dadadarekar

संदीप डांगे 30/06/2015 - 01:48
पुढे काही समस्या नाही. महाराष्ट्रात सलग किमान १५ वर्षे राहत असल्याचा पुरावा लागतो. ती शाळा सोडेल तेव्हा शाळा महाराष्ट्रातलीच असेल, आधार, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, रेशन कार्ड सगळं महाराष्ट्रातलंच असेल. कर्नाटक-महाराष्ट्र दोन देश नाहीत त्यामुळे नागरिकतेचा प्रश्न नसून रहिवाशाच्या पुराव्याचा आहे. जन्म कुठे झाला याला तेवढे महत्त्व नसावे. यापुढे तुम्ही इथेच राहणार असाल कायम तर तो वाद नाहीच.

मी दहावीच्या सुट्टीत काढल्याचे आठवते. तेव्हा प्रत्येक चक्कर मोजत होतो, तब्बल २३ चकरानंतर सर्टिफिकेट मिळाले होते. सकाळी अंघोळ वगैरे झाली कि सायकलला टांग मारून निघत असे सेतु असुविधा केंद्रावर. पीजी लाॲडमिशन घेताना मात्र ४-५०० रुपये दिले होते कारण त्यावेळी गाडी होती ना ! न पैसे देता काढायचे तर पेट्रोल त्यापेक्षा जास्त लागले असते . ;-)

गेले २५ वर्षांपूर्वी असा अनुभव घेतला होता आणि तो अजूनही तसच आहे हे वाचून आनंद झाला. १९९२-९३ साली कधीतरी चालू झालेला फ्री आणि पेमेंट सीटचा घोळ अजूनही चालू आहे. आता तो पार खाली ११वीच्या अडमिशनच्या वेळी आला आहे हे बघून अति आनंद झाला. असेच आता ५ ची वगैरेला झाले कि भरून पावलो.

In reply to by चैतन्य ईन्या

माहितगार 23/06/2015 - 14:28
असेच आता ५ ची वगैरेला झाले कि भरून पावलो.
पाचवी होईल ना :) :) त्या रांगेत पालक म्हणून उभे टाकण्यासाठी मनाची तयारी करून दिल्याबद्दल धागाकर्त्यांचे धन्यवाद

खटपट्या 23/06/2015 - 14:29
अरे बापरे. एखाद्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल आणि त्याचा सज्जड पुरावा असेल तर हे डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक हाये का? नाय म्हणजे मला कधी लागलं नाही म्हणून विचरतो. लागतच असेल तर मग आत्तापासून पोरांसाठी कामाला लागावे लागेल. बाकी लेख मस्त झालाय..

श्रीगुरुजी 23/06/2015 - 14:51
मी ३ वर्षान्पूर्वी मुलीसाठी एका ई-सेवा केन्द्रात जाऊन अधिवास दाखला मिळविला. एकूण खर्च (दाखल्याची फी, ई-सेवा केन्द्रातल्या माणसाची सेवा फी, फोटो कॉपिज इ.) अन्दाजे ३५० रू. आला होता. साधारणपणे दीड महिन्यान्नी दाखला मिळाला. इतर वेळी या दाखल्यासाठी ३-४ आठवडे लागतात. परन्तु त्या काळात पुणे महानगरपालिकेची निवडणुक असल्याने बरेच अधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त होते व त्यामुळे जास्त दिवस लागले. या कामासाठी महानगरपालिकेत किन्वा जिल्हाधिकारी कार्यालयात किमान ३ वेळा जावे लागले असते (दाखल्याचा अर्ज आणण्यासाठी, नन्तर भरलेला अर्ज व इतर कागदपत्रे देण्यासाठी व नन्तर दाखला आणण्यासाठी). कदाचित अजून जास्त वेळा जावे लागले असते. परन्तु घराजवळील ई-सेवा केन्द्रामुळे सर्व लाम्बचे हेलपाटे टळले. अशा कागदपत्रान्साठी ई-सेवा केन्द्राचा वापर करणे म्हणजे थोडे जास्त पैसे देऊन आपले काम आऊटसोर्स करून आपले वेळ व श्रम वाचविणे असे मी समजतो. भविष्यात अशा कामासाठी मी नक्कीच ई-सेवा केन्द्राचा उपयोग करीन.

In reply to by श्रीगुरुजी

खेडूत 24/06/2015 - 08:25
बरेच नशीबवान दिसता ! समजायला काय काहीही समजता येईल. तीस वर्षापूर्वीपेक्षा हे मिळणे अधिक कठीण झाले आहे हे खरं ! वडिलांचे असल्यास अठरा वर्षाखालील मुलांना ते का मागावे? माझं एवढच मत आहे की: १) एका सरकारी खात्याला लागणारी माहिती दुसऱ्या सरकारी खात्याकडून त्यांनी परस्पर घ्यावी. २) मला असली सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळालीच पाहिजेत. ३) खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाची पावती मिळाली पाहिजे ४) आधार आणि पासपोर्ट देताना ही सर्व माहिती त्यात आलीच पाहिजे- मग या सगळ्याची गरजच नाही ५) राजकीय बांडगुळांना त्यातून कसलीही मदत होता कामा नये! ६) किमान आयकर भरणाऱ्या माणसाला अशी कागदपत्रे द्यावी लागू नयेत - PAN क्रमांकावरून तो भरत असलेला आयकर आणि असली सर्व माहिती मिळायला हरकत नाही- त्याने १० वर्षे कुठल्या राज्यात काम केले हे त्यांना माहीतच असते. ७) यातून बरीच खोटी प्रमाणपत्रे दिली जाण्याची सुविधाही चोख दिसते.

In reply to by श्रीरंग_जोशी

विस्मरणात जाऊ शकतेच की एखादी गोष्ट. मलाही आठवत नव्हते हे खरंच, फक्त वेळ नव्हता म्हणुन त्यावर फार विचार केला नाही. ;) दुव्याबद्दल धन्यवाद, आता व्हिडीओ पाहिल्यावर आठवले. :)

In reply to by मधुरा देशपांडे

पिएसपिओच्या जाहिरातीचा एवढा प्रभाव शाळा कॉलेजमधील गप्पांमध्ये असायचा की कुणी हे विसरू शकतं याचं आश्चर्य वाटतं. असो, विसरण्यावरून कुणाला झंडू तेज रस अन बैद्यनाथ शंखपुष्पी आठवलं नाही म्हणजे मिळवली ;-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 24/06/2015 - 02:15
आमच्या शाळा/ कॉलेजच्या गप्पांत नव्हता बुवा याचा उल्लेख कधी. एकंदरीत TV आणि त्यातल्या त्यात जाहिराती फारच कमी पाहिल्यामुळे विसरण्यापेक्षा माहित नसण्याचीच शक्यता जास्त आहे. स्मरणशक्तीबाबत माझ्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना मी "abnormal" वाटते, त्यामुळे एखादी गोष्ट विसरल्याचा आनंदच जास्त होतो :)

In reply to by रुपी

केवळ हीच जाहिरात नव्हे तर "फेविकॉलका जोड है, टुटेगा नही", "जोर का झटका धीरे से लगे", "१५ मिनट, जाना है मुझे" अन अशा अनेक जाहिरांतीमधले संवाद शाळा कॉलेजमधील संवादांवर प्रभाव टाकून असत. असो हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

मला यावर एवढे डिस्कशन्स तर अजिबातच आठवत नाहीयेत. माझ्या आजुबाजुला नसावा एवढा प्रभाव. ही जहिरात पाहिली होती अन क्वचित असा उल्लेख ऐकला आहे इतकेच आठवते आहे.

आदूबाळ 24/06/2015 - 02:53
जबरी लिहिलंय! थंड डोक्याची चिडचिड. हल्ली कालेज प्रवेशासाठी लागतं का? आमच्या कामर्सकालेजाने दिली ती कागदं निमूटपणे गोड मानून घेतली होती.

रद्दी वाढवायची कामं. कधीतरी हातावर पोट असलेल्यांचा विचार करा. किमान ४-६ वेळा रोजगार बुडणं म्हणजे त्यांच्यासाठी किती भयाण प्रकार असेल? सिस्टीम छपरी आहे आपली.

लेखाच्या आशयाशी सहमत. सुदैवाने मला हे सर्टिफिकेट काढावे लागले नाही पण पासपोर्ट काढतानाचा अनुभव थोडाबहुत असाच होता. अशा मुद्द्यांवर पुर्वी चर्चेत सहभागी झालो होतो.

अजया 24/06/2015 - 07:34
बापरे.लवकरच या दिव्यातून जावे लागणार आहे.आधीच मुलं अकरावीत असताना काढलेले चालते का डोमिसाईल? तर आत्तापासुनच कागदपत्र जमवेन!आमच्या गावात तर असे इ सेवा केंद्रही नाहीये :(थेट तालुक्याचे गाव खालापूर गाठावे लागेल.

प्रियाभि.. 24/06/2015 - 07:44
खरंच रद्दी वाढवायची काम..मी महसूल विभागातच आहे पण अजून या कागदपत्रांची काय गरज आहे हे नाही समजल. रहिवासी नसतानाही दाखले मिळवल्याची उदाहरणे आहेतच.

नाखु 24/06/2015 - 08:36
टोकावर थांबून लिहिलेला व्य्वस्थीत चिर्फाड लेख आवडला. एक शंका: मुलगा आत्ता नववीत आहे आत्ताच काढून ठेवलेले डोमिसाईल चालेल का तीन चार वर्षांनी. साशंक पालक नाखु

In reply to by नाखु

खेडूत 24/06/2015 - 08:42
माझ्या मते दहावीत गेल्यावर काढता येतं आणि आयुष्यभर चालतं (फक्त स्वतः करिता !) पण वर म्हटल्याप्रमाणे दहावीनंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अडून बसले तर ११ वीत नक्कीच काधताअ येतं !

In reply to by नाखु

ज्ञानव 27/06/2015 - 18:52
सगळ्यांना काढता येते. जर तुमचा मुलगा १५ वर्षाचा असेल आणि गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात (कागदोपत्री) वास्तव्य करून असेल तर त्याला ते मिळायला काहीच हरकत नाही. माझे डोमिसाईल शून्य त्रासात झाले होते (१९८४ चा काळ तो....) पण वरील अनुभव भयभीत करणारा आहे. काय काय बदल झालेत देवच जाणे.

In reply to by यशोधरा

फेरफटका 24/06/2015 - 23:30
मी एकदा अजाणतेपणे एका तलाठ्याला ७/१२ चा उतारा मिळाल्यावर, त्याने मागितलेल्या क्ष रुपयांवर 'कसले?' असा प्रश्न विचारला होता. त्यानंतरची त्याची आणी आजु-बाजूला उभे असणार्यांची नजर पाहून अक्षरशः उभ्या-उभ्या गारठलो होतो. मुकाट्यानं मागितलेली रक्कम हातात ठेवून बाहेर पडलो होतो.

माहितगार 24/06/2015 - 09:04
अधिवास दाखला मिळणे सुकर असावे हे महत्वाचेच जर एखादा विद्यार्थी दहा वर्षे इथल्याच शाळा कॉलेजात गेला असेल तर शाळा कॉलेजचे प्रमाणपत्र हा सर्वाधिक ग्राह्य पुरावा असावयास हवा पण एखाद्या प्रदेशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रदेशात प्राधान्य दिले जावयास हवे असेल तर तो विद्यार्थी/व्यक्ती त्या प्रदेशात किमान काही काळ राहीली आहे हे सिद्ध केले जाण्याचेही महत्व असणार. केवळ पासपोर्ट अथवा आधारकार्ड ने एखादी व्यक्ती दहा वर्षे एका विशीष्ट प्रदेशात राहीली हे कसे सिद्ध करता येईल ? चर्चेत अपेक्षा बाळगताना काही तांत्रीक बाबीही तपासल्या जावयास हव्यात असे वाटते

In reply to by माहितगार

खेडूत 24/06/2015 - 09:34
सहमत. पाल्याचा अधिवास सिद्ध करायचा असल्याने त्याचेच कागद मागितले पाहिजेत. पण निव्वळ शाळेत गेला - म्हणजे तो नातलगाकडे राहिलेला असू शकतो. म्हणून पालकांची दहा वर्षांची वीजबिले, घराचा पुरावा, रेशनकार्ड आणि बरेच काही मागतात. त्यांचा मुळीच ताळमेळ नसतो. त्यापेक्षा पासपोर्ट आणि आधार ह्याच सगळ्या मुद्द्यावर आणि जास्त काटेकोर तपासणीतून होत असताना थोडी अक्कल वापरून त्यांना हे सोपे करता येईल. इच्छा नाही हे खरं ! म्हणजे या केसमध्ये माझा पासपोर्ट क्रमांक आणि PAN - ऑनलाईन अर्जात दिला की डोमिसाईल घरच्या पत्त्यावर यायला पाहिजे. ही अपेक्षा फार मोठी नाही . मी भरले असते पाचशे- हजार सरकारला . मोठ्ठा आयकर भरून मिळालेले पैसे या भामट्याना द्यायचा त्रास होतो. प्रत्येकाने आयुष्यात असे दोन-दोन हजार रुपये दिले तर वर्षाला हा काही हजार कोटींचा भ्रष्टाचार होतो.

In reply to by खेडूत

माहितगार 25/06/2015 - 11:01
पण निव्वळ शाळेत गेला - म्हणजे तो नातलगाकडे राहिलेला असू शकतो. म्हणून पालकांची दहा वर्षांची वीजबिले, घराचा पुरावा, रेशनकार्ड आणि बरेच काही मागतात. त्यांचा मुळीच ताळमेळ नसतो.
खालच्या काही प्रतिसादांवरून शाळा सोडल्याचा दाखला असेल तर डोमीसाईलची आवश्यकता असणार नाही असे सांगताहेत. बाकी विद्यार्थी आई वडीलांसोबत राहीला का नातलगांकडे कुठेही राहीला आणि महाराष्ट्रातील शाळेत रोज हजेरी तो परराज्यातून येऊन लावणार नाही. मूलाने परराज्यात शिक्षण घेतले पण पालक व्यवसाय महाराष्ट्रात करतात अशा तुरळक केसेस मध्येच डोमीसाईल स्वतंत्रपणे लागावयास हवे. पण अशा केसेस टक्केवारीने प्रत्यक्षात खूपच कमी असतील. परराज्यात पालक परराज्यात शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्थानिकांच्या संधी डावलल्या जाण्यास कारणीभूत होत असतील तेथेच डोमीसाईलची आवश्यकता असावी.

बबन ताम्बे 24/06/2015 - 11:06
महाराष्ट्रात जन्म झालेल्या मुलांचे पालकहो, मायबाप सरकारने दोन वर्षांपुर्वी यात पालकांची कुत्तरओढ लक्षात घेऊन सुधारणा केली आहे. खालील लिंकमधे इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे. त्यात अधिवास दाखल्याबद्द्ल माहीती मिळेल. http://fe2015.dtemaharashtra.gov.in/StaticPages/HomePage.aspx मुलाच्या शाळेच्या/कॉलेजच्या लिव्हींग सर्टीफीकेट मधे जन्म स्थळ महाराष्ट्रात असल्याचा उल्लेख असेल आणि नागरीकत्व भारतीय असा उल्लेख असेल, तर महाराष्ट्रातील इंजीनीरिंग कॉलेजमधे कॅप राऊंड थृ प्रवेश घेण्यासाठी अधिवास दाखला (डोमेसाईल सर्टीफिकेट) नसेल तर काही बिघडत नाही. नुकताच माझ्या बारावी सायन्स पास झालेल्या मुलाचा फॉर्म ऑनलाईन भरला आहे. ऑनलाईन फॉर्ममधे रहीवासाचा पुरावा म्हणून लिव्हींग सर्टीफीकेट किंवा डोमीसिल सर्टीफिकेट असा ऑप्शन आहे. पण एनीवे, मी पाच वर्षांपुर्वीच डोमिसाईल काढले होते आणि मला वर उल्लेख केलेलेच अनुभव आले होते.

In reply to by बबन ताम्बे

खेडूत 24/06/2015 - 12:32
यात पालकांची कुत्तरओढ लक्षात घेऊन सुधारणा केली आहे.
तसे नै ओ ते! हा अध्यादेश तुमच्या सोयीसाठी काढलेला नसून तंत्रशिक्षणाचा कचरा झाल्याचे निदर्शक आहे . दरवर्षी साठ हजार जागा रिक्त जात असल्याने संस्था ''विद्यार्थी द्या'' म्हणून भीक मागत फिरताहेत. त्यांचे सम्राट लोक आता PHD झालेल्या प्राध्यापकांना गावोगाव फिरवत आहेत ! पस्तीस टक्के पडलेल्या प्रत्येकात अभियंता पहात आहेत! पण त्याविषयी परत कधीतरी !

In reply to by खेडूत

बबन ताम्बे 24/06/2015 - 14:09
हा अध्यादेश तुमच्या सोयीसाठी काढलेला नसून तंत्रशिक्षणाचा कचरा झाल्याचे निदर्शक आहे तसेही असेल. पण त्यामुळे डोमिसाईलची कटकट मिटली हेही नसे थोडके.

नूतन सावंत 24/06/2015 - 11:33
तुमचा अनुभव वाचून माझा अनुभव आठवला.मी ११वी झाल्यानंतर महाविद्यालयाने आधी प्रवेश दिला न् मग डोमिसाईल मागितले.मी नि माझ्या दोन मैत्रीणी निघालो. त्यावेळी ते बांद्रा कोर्टात मिळत असे. आम्ही माहीमला रहायचो.जातीचा दाखला,रेशन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला पुरेसा असे,सोबत मला डोमिसाईल प्रमाणपत्र हवे असल्याचा अर्ज जोडायचा.तिथे ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करूरन संबंधित व्यक्तीच्या टेबलाकडे जाऊन अर्ज दिला.त्यासोबत पंधरा रुपये फी भरावी लागेल असे त्याने सांगितले. पावती देताना मात्र १० रुपयांचीच दिली. ती पाहिल्यावर मला घरी हिशेब द्यावा लागतो.तर मला पंधरा रुपयांची पावती देण्याची मागणी केली,ती त्याने उडवून लावली.मी मैत्रीणीना म्हटलं,"चला ग, आपण जज्ज्साहेबना सांगूया." त्यावर तो हसला.मैत्त्रिणीपण कां कू करत माझ्यासोबत आल्या. जिथे खटला चालू होता तिथे जज्जसाहेब कुठे बसतात अशी चौकशी करीत पोचलो.त्या दालनात प्रवेश केल्यावर सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे वेधले गेले.जज्ज्साहेबानी खटल्याचे काम थांबवून आमची चौकशी केली.मी सगळे सांगितल्यावर माझ्या मैत्रीणीनाही विचारले.त्यांनीही 'हो' म्हटल्यावर शिपाई पाठवून त्या माणसाला बोलावून धेतले आणि सज्जड दम भारला.पुन्हा तक्रार आली तर कडक कारवाई करेन असे सांगून त्याला पैसे परत करायला लावून ,आमची प्रमाणपत्रे ताबडतोब देण्याची आज्ञा दिली.प्रमाणपत्र घेऊन यायला दुपार होऊन गेली.आणि घरी आल्यवर इतका उशीर कुठे होता?म्हणून आधी ओरडा खाला. हा माझा भ्रष्टचाराच्या विरुद्धचा पहिला लढा होता.ही १९७४ची गोष्ट आहे.

सुबोध खरे 24/06/2015 - 11:54
मी दहावीत असताना आणि माझा भाऊ ११ वि त असताना आमच्या वडिलांनी कुर्ल्याच्या कोर्टात आम्हाला नेले होते (१९८० सप्टेंबर) तेथे जाऊन अर्ज भरला सर्व कागदपत्रे( रेशन कार्ड, वडिलांचे डोमिसाईल (वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास पत्र) आणि विजेचे फोनचे बिल इ च्या सत्यप्रती तेथे दिल्या. एक महिन्याने जाऊन वडिलांनी दोघांचे डोमिसाईल आणले. २०१२ मध्ये (माझी मुलगी १८ आणि मुलगा १५ वर्षांचा झाल्यावर) मी माझे डोमिसाईल, राहत्या घराचा पत्ता, मुलांच्या शाळा सोडल्याचा दाखला इ गोष्टींची सत्यप्रत मुलुंड कोर्टात( तहसीलदार कार्यालय) येथे ऑगस्ट महिन्यात गेलो. अर्ज भरला. पंधरा दिवसांनी परत गेलो दोन्ही मुलांची प्रमाणपत्रे घेऊन परत आलो. मूळ मुद्दा. कोणतेही प्रमाणपत्र जेंव्हा तुम्हाला गरज नसते तेंव्हाच मिळवून ठेवावे. ज्यावेळेस सर्व प्रवेश होऊन गेलेले असतात अशा वेळेस तुम्ही हि प्रमाणपत्रे मागावयास गेलात तर तुम्हाला गरज किंवा निकड नाही हे सिद्ध होते आणि काम जास्त कष्ट न करता होते. सरकारी नोकराला तुमचा खोळंबा करता आला नाही कि काम आज न उद्या करावे लागते. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी प्रवेशासाठी तुम्हाला या प्रमाणपत्राची "गरज" आहे हे समजले कि ती माणसे तुम्हाला नाडतात. "नडला त्याला फोडला इ इ " असे लिहिणार्याला हे विचारावेसे वाटते कि अशावेळेस काय करतोस रे बाबा?

अजया 24/06/2015 - 13:54
मुलांनी दहावीपर्यंतच्या शाळेतच अकरावी बारावी केल्यास त्यांना स्कूल लिव्हिंग देत नसतील ना?मग आधी ही प्रक्रिया सुरु करता येणार नाही :( स्कूल लिव्हिंगला काही पर्याय चालत असतील का?

In reply to by बबन ताम्बे

बबन ताम्बे 24/06/2015 - 14:17
http://fe2015.dtemaharashtra.gov.in/OasisModules_Files/Files/123.pdf Type – A (Maharashtra State candidate) Note: Type-A candidates should produce the Leaving or Bonafide Certificate issued by the Institute from where the candidate passed/appeared the HSC (Std. XII). These candidates should also produce Domicile Certificate of Candidate. If domicile certificate is not available, they should produce Birth / Leaving Certificate of the candidate clearly indicating the place of birth is in Maharashtra state

In reply to by टवाळ कार्टा

इतर देशातून भारतात स्थाइक होणार्‍या व्यक्तींना हा त्रास पडत नसावा. (आसाम चहा पिता पिता, काही-बाही खरडणारा) मुवि

In reply to by मुक्त विहारि

चिगो 26/06/2015 - 23:03
इतर देशातून भारतात स्थाइक होणार्‍या व्यक्तींना हा त्रास पडत नसावा. (आसाम चहा पिता पिता, काही-बाही खरडणारा) मुवि
क्या बात.. मान गये, मुविसाब..

पैसे खायची थोडी वेगळी पद्धत अनुभवली होती. इंजिनियरींग अ‍ॅडमिशन ला डोमिसाईल लागतं, असं कळलं. मग एका मित्राला बरोबर घेऊन शिवाजी रस्त्यावरच्या मामलेदार कचेरीत गेलो.(मार्च मध्ये, परीक्षा झाल्यावर) तिथे बरेच वकील ष्टूलं टाकून बसले होते. उत्पन्नाचा दाखला पाहिजे का, डोमिसाईल पाहिजे का, जातीचा दाखला पाहिजे का... एका झाडावर बोर्ड दिसला "एक खिडकी योजना" (असंच काहीतरी). तिथे एक माहितीची खिडकी होती. तिथे गर्दी होतीच. माहिती विचारली. सांगितलं की, अमूक नंबरच्या खिडकीत जा. अमुक क्रमांकाचा अर्ज घया. तो भरून व अमूक कागदपत्रे जोडून तमूक खिडकीत जमा करा. आता पहिल्या खिडकीतून अर्ज घेतला, एका वकीलाची मदत घेऊन (५० रु) भरला. एका नोटरीकडून कागदपत्रे अटेस्टेड करून घेतली (१० रु प्रत्येकी). मग जमा करण्याच्या खिडकीत गेलो. तर त्याने आधी माझ्या हातात ५-६ वेगवेगळे कोरे अर्ज ठेवले व म्हणाला दोघांनी याच्या १०-१० कॉपीज काढून आणा. (प्रत्येकी ५०-५०) बाहेरच्या दुकानात गेलो, तर त्याने त्याच्याकडे रेडीमेड तयार असलेले ५० कोरे अर्ज (मी दिलेले अर्ज कोणते आहेत ते न बघता) मला दिले. मी पाहिले तर ते वेगळे होते. त्याला दाखवल्यावर (हसून) म्हणाला "चालतात ते". मग ते ५० कागद व माझा अर्ज+कागदपत्रे जमा केल्या वर मला ८-१० दिवसांनी यायला सांगितले. १० दिवसांनी गेल्यावर लांबलचक लायनीत तासभर उभा राहिल्यावर एकदाचा तो कागद हातात पडला, ज्याचा कधी उपयोगच झाला नाही!

पैसा 26/06/2015 - 11:44
हल्लीच दोन वेळा या प्रकारातून गेले आहे त्यामुळे समजू शकते. पण आमचे गोंय लहान असल्याने ईऽऽसेवा इकडे नाही. मामलेदार कचेरीत गेल्यावर एकदाच काय काय हवे ते लिहून देतात आणि आणि ते दिले की ४ दिवसात प्रमाणपत्र मिळाले. मुलीच्या जन्मदाखल्याचा प्रश्न तिच्या शाळेने सोडवला. त्यांना अक्षरशः १० मिनिटात रेकॉर्ड शोधून मूळ जन्मदाखला काढून दिला आणि संध्याकाळपर्यंत परत आणून दे म्हणून सांगितले. (तिची अ‍ॅडमिशन १९९७ सालची. त्यामुळे इतक्या सुपर्ब रेकॉर्डसाठी त्या शाळेला मनापासून धन्यवाद! शाळाही १०० हून अधिक वर्षे जुनी आहे.) त्यानंतर मामलेदार कचेरीत काम सोपे होते. पैसे द्यावे लागतातच. पण त्याचे ओझे वाटण्यासारखे नाही. शिवास प्रमाणपत्र अर्जंट हातात मिळाले, ही मोठी गोष्ट. (खरे तर प्रमाणपत्र वेळेत मिळणे हा आपला हक्क आहे, पण पैसे खाऊन वर मुजोरी करण्याचे प्रकार पाहता हा अनुभव नक्कीच चांगला होता.) जे लोक मुले ९वीत १० वीत असताना डोमिसाईल काढायच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी वैधानिक इशारा: मुलाच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी १५ वर्षांचे डोमिसाईल मागितले होते. तर मुलीच्या एम्प्लॉयमेंट कार्डासाठी २० वर्षांचे. तेव्हा लवकर काढून ठेवलेले प्रमाणपत्र नंतर अपुरे ठरू शकेल.

dadadarekar 27/06/2015 - 18:58
माझी मुलगी कर्नाटकात जन्मली . पण आम्ही महाराष्त्रात रहातो. पुढे प्रोब्लेम येइल का ?

In reply to by टवाळ कार्टा

dadadarekar 27/06/2015 - 19:22
पण तिचे आधार कार्ड आताच काढले आहे. तिचे वय चार वर्षे आहे. म्हणजे आता तो तिच्या अधिवासाचा पुरावा होईल की.

In reply to by dadadarekar

dadadarekar 27/06/2015 - 19:27
बायकोचे माहेर सीमाभागात असल्याने लोक डिलिव्हरीला कर्नाटकात जातात. पण त्यानंतरचा ग्रामपंचायतीचा दाखला महाराष्ट्राचाच आहे. रेशन कार्ड नोंद महाराध्ह्५रचीच आहे. जन्म कर्नाटकात झाला इतकीच बाब .. इतर सर्व महाराष्ट्रातच आहे.

In reply to by dadadarekar

संदीप डांगे 30/06/2015 - 01:48
पुढे काही समस्या नाही. महाराष्ट्रात सलग किमान १५ वर्षे राहत असल्याचा पुरावा लागतो. ती शाळा सोडेल तेव्हा शाळा महाराष्ट्रातलीच असेल, आधार, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, रेशन कार्ड सगळं महाराष्ट्रातलंच असेल. कर्नाटक-महाराष्ट्र दोन देश नाहीत त्यामुळे नागरिकतेचा प्रश्न नसून रहिवाशाच्या पुराव्याचा आहे. जन्म कुठे झाला याला तेवढे महत्त्व नसावे. यापुढे तुम्ही इथेच राहणार असाल कायम तर तो वाद नाहीच.
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस

लाल टोपी ·

पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!! हैती येथील कामगिरीसाठी धागाकर्त्याला शुभेच्छा!! हा देश काही वर्षांपूर्वी भूकंपामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसाला सामोरा गेला आहे. योगविद्येचा तिथे प्रसार होणे ही उपयुक्त बाब ठरू शकते. हैतीमधील अनुभवकथनाच्या प्रतीक्षेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

लाल टोपी 21/06/2015 - 16:22
प्रलयंकारी भूकंप अजून्ही येथील लोकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. सुमारे २,००,००० माणसे त्यात मृत्युमुखी पडली. पण आता हा देश त्यातून सावरत आहे.

जुइ 21/06/2015 - 05:48
तुमच्या हैती येथील कामगीरीसाठी शुभेच्छा!! हैती येथील तुमचे अनुभव कथन अवश्य लिहा. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!!

कंजूस 21/06/2015 - 06:35
फसलो.मला वाटलं योगाचा धागा तोच आहे,लेखिकेने नामांतर केलं रात्री. तो धागा २१जून-योगा दिवस---बिल्ला नंबर ३१७१५ वेगळा होता.मोदी राजकारणचर्चेत होरपळला बहुतेक

In reply to by पैसा

कंजूस 21/06/2015 - 11:05
तो कालचा धागा "access denied"मध्ये का जातो आहे? ललित मोदी नाही ,मोदी -भाजपा इतर पक्ष यांच्या कचाट्यात भांडणात अडकल्याने काढला असेल धागा अशी एक शंका. तो धागा उघडत नाही एवढे खरे.

In reply to by कंजूस

सस्नेह 22/06/2015 - 11:39
अहो कंजूसकाका, त्या धाग्यात काही चित्रे घातलेली दिसेनात म्हणून मीच तो तात्पुरता अप्रकाशित केला होता. नंतर चित्रे एडीट केली, तोपर्यंत लाल टोपी यांनी त्याच विषयाचा धागा टाकला होता. द्विरुक्ती होऊ नये म्हणून माझा धागा पुन्हा प्रकाशित केला नाही.

विवेकपटाईत 21/06/2015 - 09:49
आज सकाळी उठून कार्यक्रम बघितला. बाकी राजनीतीचे म्हणाल तर जे लोक वोट बँकची राजनीती करतात एक धर्माच्या व्यक्तींना वोट म्हणून बघतात. (अन्ग्रेजांच्या प्रमाणे फूट डालो राज करो ही त्यांची गेल्या ६० वर्षांची राजनीती आहे). त्या लोकांनी योग दिवसाचा विरोध केला. ही बाब वेगळी ते घरात योग करत असतील. आपल्या स्वार्थ एका धर्माच्या लोकांना योग पासून दूर ठेऊन त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यचे नुकसान करणे. (अधिकांश अल्पसंख्यक स्वरोजगार करतात त्यांना औषधांचा खर्च परवडत नाही, त्यांना योगापासून जोडणे अत्यंत गरजेचे असून ही आपल्या स्वार्थासाठी त्यांचे नुकसान करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्नांत. अल्पसंख्यकांना त्यांचे खरे शत्रू कोण आहे, हे ओळखणे गरजेचे. असो.

तिमा 21/06/2015 - 10:35
योगाचे फायदे वादातीत आहेत, पण प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करु लागलात तर शेवटी लोकांना त्याला, "हम होंगे कामयाब" चा वास येऊन परिणाम उलटा होईल. "क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे" या म्हणीचे कोणीतरी गुजराती भाषांतर केले पाहिजे.

सुधीर 21/06/2015 - 11:08
अभिनंदन! अगोदरचा धागा कुठे सापडत नाही. त्यावर विचारलेला प्रश्न पुन्हा विचारतो. मी योगासनं करतो, पण मला त्यामगची थिअरी फारशी माहीत नाही. त्यावर कुठली चांगली/मान्यवरांची पुस्तकं आहेत? मागे अयंगारांची पुस्तक शोधत होतो. (योगदीपिका बहुतेक) पण ती पुस्तक बाजारात आजकाल उपलब्ध नाहीत. अवांतर: मागे लेखिका- आंद्रिया जैन यांच्या ''सेलिंग योगा- फ्रॉम काउंटरकल्चर टु पॉप कल्चर' या पुस्तकाचं परिक्षण इथे वाचलं होतं.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लाल टोपी 21/06/2015 - 20:13
डॉक्टरसाहेब, यादी नव्हती, त्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तके पी.डी.एफ. मध्ये माझ्याकडे होती ती त्यांना व्यनि केली.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा ! प्राचिन भारतिय परंपरेने जपलेला एक ठेवा जगमान्यता मिळवित आहे याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटावा असा दिवस !! लाल टोपी यांचे हैतीतले अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जरूर लवकरच टाकावे.

जागतिक योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा ! आज महाविद्यालयात आम्हाला एक योग प्रशिक्षकाने चांगलं तासभर प्रशिक्षण दिलं, बरं वाटलं. रविवारी महाविद्यालयात बोलावलं म्हणून वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाल टोपी 21/06/2015 - 13:58
सर, अनेकदा कामाच्या दिवशी आपण सुट्टी घेतो कधीतरी सुट्टीच्या दिवशी कामावर गेलो आणि बरं वाट्लं तर कुठे बिघडले?

लाल टोपी 21/06/2015 - 13:55
सर्वांना मनापसून धन्यवाद; हैती चे अनुभव , येथे पोहोचे पर्यंतचा प्रवास हे सर्वच रोचक आहे पुढिल आठवड्यात भारतात परतांच लिहिणार आहे.

जीएस 22/06/2015 - 04:49
१५० हून अधिक देशांप्रमाणेच स्वित्झर्लंडमध्येही योग दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. मी गेलो त्या कार्यक्रमात दोन स्विस योगशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विविध देशांच्या आणि धर्माच्या स्त्रीपुरुषांनी तासभर योगासने केली. योग ही हिन्दू संस्कृतीची जगाला देणगी आहे असे नि:संदिग्धपणे सांगण्यात या शिक्षकांना कुठला संकोच वाटला नाही. आणि ओंकार वा शांतीमंत्र म्हणण्यात उपस्थितांना कुठली अडचण वाटली नाही. इकडे समाजवादी अजून पोहोचले नसावेत, त्यामुळे मूळ कार्यक्रम बाजूला राहून वाद, विघ्ने आणि तंटे हेही झाले नाही. पण संघ / मोदी विद्वेषाने खदखदणार्‍या, हिंदू या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच अंगाचा भडका उडणार्‍या काही मंडळींनी भारतात सोशल मिडियात जो काही थयाथयाट केला आहे त्याने मनोरंजन तर झाले आहेच पण त्यांचेच पितळही उघडे पडले आहे. मोदी भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत आहेत, देशाचे चित्र बदलण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत यात मला तरी शंका नाही. अर्थात सगळीच पावले योग्य दिशेने असतील, वा यशस्वी होतील असेही नाही. पण आंधळ्या नमोद्वेषींनी आणि नमोभक्तांनी सोशल मिडियावर जो हैदोस घातला आहे त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधानांच्या नवा भारत घडवण्याच्या प्रयत्नांना सर्व सुजाण भारतीयांनी ते जगात कुठेही असले तरी हातभर लावला पाहिजे असे मला वाटते. योग दिवस ही अशीच एक गोष्ट आहे. As we all witnessed today, International Day of Yoga is indeed a great idea, not just for spreading the awareness about Yoga, but also for asserting/boosting the "soft power" of India. Kudos to Modi for making it happen

विकास 22/06/2015 - 06:53
आज बॉस्टन-केंब्रिज मधीळ मॅसॅच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम आय टी) च्या प्रांगणात आम्ही International Yoga Day (IVD) साजरा करायचे ठरवले होते. हिंदू स्वयंसेवक संघ अमेरी़का (न्यू इंग्लंड) ने पुढाकार घेतला, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जवळपास वेगवेगळ्या वीस संघटनांनी त्यात भाग घेतला. एम आय टी विद्यार्थी संघटनांनी पण उत्साहाने मदत केली. जवळपास १००० रजिस्ट्रेशन्स आली. आधी बाहेर ठरलेला कार्यक्रम नंतर मुसळधार पाऊस पडणार म्हणल्यावर रद्द करावा लागतो आहे का काय असे वाटले. पण नंतर एम आय टी ने मदत केली आणि एक हॉल अक्षरशः ऐनवेळेस दिला. त्यामुळे कार्यक्रम मस्त पार पडला. या कार्यक्रमाला "mixed crowd" होते. अर्थात भारतीय, अभारतीय, हिंदू तसेच अन्य धर्मिय. गर्दी बघून "yoga awareness" साठी किमान बॉस्टन मधे गरज नाही असे वाटले. सूर्यनमस्कार, प्राणायमापासून ते अर्जेंटाईन Facundo Funes नामक संगीतकाराचे संगीत, हार्वर्ड विद्यापिठातील बुद्धीस्ट साधू Lama Migmar Tseten, केंब्रिजचा उपमहापौर आदी बोलायला होते. नाट्य योगाच्या निमित्ताने फ्लॅश मॉब (नृत्य) केले गेले. त्यात असलेली योगासने समजावून सांगण्यात आली. असे अनेक काही होते! एक वेगळेच आकर्षण सर्व उपस्थितांना वाटले, ते म्हणजे मल्लखांब! खाली त्याचा आजची चित्रफित आहे. मी बाहेर कामात होतो त्यामुळे सगळा पाहीला नाही... त्यामुळे त्यात असलेल्या लहान मुलांची चित्रफित घेऊ शकलो नाही.(हा ग्रूप न्यू जर्सीचा होता)...

prasadnene 22/06/2015 - 18:07
एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले, बिरबलाने तीन चार महिने अखंड मेहनत घेऊन पाच महामूर्ख शोधल्याचा आणि उद्या त्याना दरबारात हजर करण्याचा निरोप बादशहाकडे पाठवला इकडे जनतेची ते पाच महामूर्ख पहाण्याची उत्सुकता शीगेला पोहोचली होती.  अखेर दुसरा दिवस उजाडला, ते पाच महामूर्ख पहाण्यासाठी जनता प्रचंड संख्येने दरबारासमोरील मैदानात हजर झाली. कांही वेळाने बिरबलाचे आगमन झाले, पण बिरबला सोबत फक्त दोनच माणसे होती हे पाहून अकबर म्हणाला, "बिरबल, तुला पाच महामूर्ख दाखवायचेत मग दोनच लोक कसे आणलेस?" बिरबल म्हणाला,"महाराज थोडा वेळ थांबा मी पाचही महामूर्ख आपणास दाखवतो" असे म्हणून बिरबलाने शेवटच्या क्रमाने एकेका महामूर्खाची ओळख करून द्यायला सुरूवात केली, "महाराज हा महामूर्ख क्रमांक पाच! याचे नाव शेखचिल्ली हा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता" हे ऐकून सारी जनता हसू लागली, नंतर बिरबलाने चौथ्या महामूर्खाची ओळख करून दिली,"महाराज हा महामूर्ख क्रमांक चार! हा बैलांना ज्वारीच्या पोत्याचे ओझे होऊ नये म्हणून पोते आपल्या डोक्यावर घेऊन बैलगाडीत बसला होता" जनता पून्हा हसली. आता मात्र बादशहा अन जनतेची उत्सुकता वाढली बादशहा म्हणाला, बिरबल, बाकीचे तीन महामूर्ख कूठं आहेत?" बिरबल म्हणाला, "महाराज,तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे" सारेजण स्तब्ध झाले. बिरबल पुढे म्हणाला," महाराज, राज्यात बेरोजगारी,महागाई, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा हजारो समस्या असताना मी असल्या (महामूर्ख शोधण्याच्या कामात) वेळ घालवला म्हणजे तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे" बादशहा आणि जनता थोडीशी वरमली पण उरलेलेले दोन महामूर्ख पहाण्याची उत्सुकताही वाढली.बादशहा म्हणाला,  "बिरबल, दुसरा महामूर्ख कोण आहे?" बिरबल म्हणाला,"महाराज दुसरे महामूर्ख तूम्ही स्वतः आहात" आता मात्र बादशहाची सटकली, रागानेच बादशहाने विचारले," बिरबला, मी कसा रे मूर्ख? बिरबल म्हणाला,"महाराज, सेम आन्सर! राज्यात इतक्या समस्या असताना आपण असल्या फालतू कामात रस घेता म्हणून तूम्ही दुसर्या नंबरचे महामूर्ख!" संतापलेल्या बादशहाला पहिल्या नंबराचा महामूर्खही जाणून घ्यायची इच्छा होतीच! आपला राग कसाबसा आवरत बादशहाने पहिला महामूर्ख कोण अशी विचारणा केली, बिरबल म्हणाला," महाराज याचेही उत्तर वरीलप्रमाणेच आहे, राज्यात एवढ्या समस्या असताना त्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याऐवजी ही जनता या फालतू कार्यक्रमात एकत्र येऊन एन्जाँय करते आहे, म्हणून पहिल्या क्रमांकाची महामूर्ख जनता आहे" (ताजा कलम : या गोष्टीचा संबंध रु 2000 कोटी खर्च करून योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये)

In reply to by prasadnene

बिहाग 23/06/2015 - 11:14
भारताची साप आणि हत्ती जिथे रस्त्यावरून फिरतात आसा देश अशी ओळख पुसून , जगाला योग शिकवणारा देश अशी ओळख होत असेल तर बिघडला कुठे ? या निमित्ताने भारतात बाहेरचे लोक आले तर विदेशी चलन मिळेल.

In reply to by prasadnene

लाल टोपी 25/06/2015 - 21:14
गेले तीन दिवस प्रवासात असल्यामुळे आज प्रतिसाद देत आहे. गोष्ट सागून झाल्यानंतर जोडलेली टीप वाचून गंमत वाटली, करमणुक झाली म्हणावे की साळसूदपणा म्हणावे या विचारात पडलो आहे. एखादी परंपरा पांच हजार वर्षे जिवीत रहाते. आपल्याच देशात नव्हे तर जगभरातील लोक या परंपरेचा आदर करतात, अंगीकार करतात या अभ्यास प्रकारला मिळ्त असलेला प्रतिसाद पाहून या दिवसाच्या आयोजनावरील खर्च नक्कीच एक गुंतवणूक ठरायला हरकत नाही. या दिवसाच्या आयोजनावर मोठ्या प्रमाणावर खर्च झालाही असेल (अर्थत वर कोणीतरी म्हंटल्या प्रमाणे आपण लिहीलेला आकडा कुठून मिळाला याचा संदर्भ अजूनही आपण दिला नाही) पण यामुळे वाढणारे योग पर्यटन, योग शिक्षणाला मिळणारे प्रोत्साहन त्यामुळे होणारी रोजगार निर्मिती हा खर्च सहज भरुन काढेल; आज चीन ज्या गतीने योगाचा प्रसार करतो आहे त्यावरुन काही वर्षांनी चीनच मुळचा योग अभ्यास करणारा देश अशी प्रतीमा निर्माण करेल असेच वाटायला लागलं आहे. योग प्रशिक्षक म्हणून भारतात आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी वावरतांना हीच गोष्ट जाणवत होती की योगाच्या 'मार्केटिंग'मध्ये आपण कमी पडत आहोत.ही गोष्ट आता केली जात आहे तर बिघडलं कोठे? गरीबी, महागाई या समस्या आहेत म्हणून आपण अशा प्रकारच्या आयोजनांपासून नेहमीच दूर राहिलो तर या चक्रातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही योगाच्या क्षेत्रात उपलब्ध संधी पाहता या आयोजवरचा खर्च अनाठायी अजिबात वाटत नाही. नेहरु जन्मशताब्दीच्या आयोजनासाठी केला प्रचंड खर्च, भारतीयम चे आयोजन यासारखा व्य्क्तीपूजेवर तर हा खर्च निश्चितच केलेला नाही.

तिमा 22/06/2015 - 18:14
या गोष्टीचा संबंध रु 2000 कोटी खर्च करून योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये) का जोडू नये? आणि जोडायचा नसेल तर ही गोष्ट याच धाग्यावर देण्याचे प्रयोजन काय ?

In reply to by तिमा

अर्धवटराव 22/06/2015 - 20:27
देशाची एखादी चांगली गोष्ट जगमान्य होताना, त्याचा उत्सव सुरु असताना दळभद्री करंटेपणा दाखवणार्यांना कुठला क्रमांक द्यावा याचा निर्णय बिरबल घेऊ शकला नाहि...त्याकाळी शुण्यापासुन गणना सुरु होत नसावी...

In reply to by अर्धवटराव

अस्वस्थामा 22/06/2015 - 20:52
दळभद्री करंटेपणा
अगदी अगदी.. अकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण, धर्म, अस्मिता आणल्याच पायजेत असं कशाला काही लोकांना वाटतं कै म्हैत.

चिगो 23/06/2015 - 10:25
अभिनंदन लालटोपीजी.. हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' अत्यंत भव्यतेने साजरा केला गेला जगभरात. भारतातपण ठीकठीकाणी अत्यंत भव्य स्तरावर आयोजन करण्यात आले. एनसीसी कडे तर त्यांच्या सगळ्या कॅडेट्सना घेऊन 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होईल अश्याप्रकारे आयोजन करायला सांगितले होते. मेघालयात, जे की मुख्यत्वे ख्रिश्चन लोकसंख्या असलेले राज्य आहे, तिथेपण रवीवारीसुध्दा ९४% कॅडेट्सनी ह्या आयोजनात भाग घेतला. भारतात काही ठीकाणी जलयोग (नावांवर योगासने), स्केटींग करतांना योगमुद्रा असे वैविध्य आयोजिल्या गेले. हे सगळ॑ आयोजतांना खर्च झालाच असेल. त्यावर आता आर्टीआय आणि टिकात्मक चर्चापण होतील. पण माझ्यामते, हा खर्च आणि ही भव्यता ग्राह्य आहे. तसेही आपल्या वारस्याबद्दल आपण उदासीन असतो. 'योग'चा 'योगा' होऊन पाश्च्यात्यांनीच आम्हाला तो शिकवावा, इतपत त्याप्रती आमची हेटाळणी आणि उदासीनता पोहचली होती. आपला सांस्कृतिक वारसा आमचाच आहे, हे सांगायची पण लाज वाटणार्‍या देशाने आता आपल्या वैभवाची जाणीव स्वतःला आणि इतरांना करुन द्यायची हींमत दाखवलीय ह्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन. तसेच ह्या आयोजनांत भाग घेणार्‍या लोकांमध्ये योगाभ्यासाबद्दल रुची वाढली आणि त्यांनी योगाभ्यास सुरु ठेवला तर सुदृढता वाढेल हा देखील 'स्पिनऑफ इफ्फेक्ट' फायद्याचाच आहे. गळेकाढू गळे काढतीलच, पण हे असले आयोजन आणि खर्च करायलाच हवेत देशाची अस्मिता देशवासीयांवर आणि सॉफ्ट पॉवर इतरदेशीयांवर ठसवण्यासाठी.. नाहीतर मग ऑलिम्पिक्स करीतापण कशाला करायचा खर्च? आणि कॉमनवेल्थ गेम्सपण ह्याच देशात झालेत ना, अगदी घोटाळ्यांसकट? पुनःश्च लालटोपींचे अभिनंदन.. अनुभव वाचण्याच्या प्रतिक्षेत..

श्रीगुरुजी 23/06/2015 - 14:34
आन्तरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी कॉन्ग्रेस, डावे पक्ष, लालू इ. निधर्मान्धान्चे जळफळाटासन बघून आन्तरराष्ट्रीय योग दिन अत्यन्त यशस्वी झाला आहे याची खात्री पटली.

पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!! हैती येथील कामगिरीसाठी धागाकर्त्याला शुभेच्छा!! हा देश काही वर्षांपूर्वी भूकंपामुळे झालेल्या मोठ्या विध्वंसाला सामोरा गेला आहे. योगविद्येचा तिथे प्रसार होणे ही उपयुक्त बाब ठरू शकते. हैतीमधील अनुभवकथनाच्या प्रतीक्षेत.

In reply to by श्रीरंग_जोशी

लाल टोपी 21/06/2015 - 16:22
प्रलयंकारी भूकंप अजून्ही येथील लोकांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. सुमारे २,००,००० माणसे त्यात मृत्युमुखी पडली. पण आता हा देश त्यातून सावरत आहे.

जुइ 21/06/2015 - 05:48
तुमच्या हैती येथील कामगीरीसाठी शुभेच्छा!! हैती येथील तुमचे अनुभव कथन अवश्य लिहा. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा!!

कंजूस 21/06/2015 - 06:35
फसलो.मला वाटलं योगाचा धागा तोच आहे,लेखिकेने नामांतर केलं रात्री. तो धागा २१जून-योगा दिवस---बिल्ला नंबर ३१७१५ वेगळा होता.मोदी राजकारणचर्चेत होरपळला बहुतेक

In reply to by पैसा

कंजूस 21/06/2015 - 11:05
तो कालचा धागा "access denied"मध्ये का जातो आहे? ललित मोदी नाही ,मोदी -भाजपा इतर पक्ष यांच्या कचाट्यात भांडणात अडकल्याने काढला असेल धागा अशी एक शंका. तो धागा उघडत नाही एवढे खरे.

In reply to by कंजूस

सस्नेह 22/06/2015 - 11:39
अहो कंजूसकाका, त्या धाग्यात काही चित्रे घातलेली दिसेनात म्हणून मीच तो तात्पुरता अप्रकाशित केला होता. नंतर चित्रे एडीट केली, तोपर्यंत लाल टोपी यांनी त्याच विषयाचा धागा टाकला होता. द्विरुक्ती होऊ नये म्हणून माझा धागा पुन्हा प्रकाशित केला नाही.

विवेकपटाईत 21/06/2015 - 09:49
आज सकाळी उठून कार्यक्रम बघितला. बाकी राजनीतीचे म्हणाल तर जे लोक वोट बँकची राजनीती करतात एक धर्माच्या व्यक्तींना वोट म्हणून बघतात. (अन्ग्रेजांच्या प्रमाणे फूट डालो राज करो ही त्यांची गेल्या ६० वर्षांची राजनीती आहे). त्या लोकांनी योग दिवसाचा विरोध केला. ही बाब वेगळी ते घरात योग करत असतील. आपल्या स्वार्थ एका धर्माच्या लोकांना योग पासून दूर ठेऊन त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यचे नुकसान करणे. (अधिकांश अल्पसंख्यक स्वरोजगार करतात त्यांना औषधांचा खर्च परवडत नाही, त्यांना योगापासून जोडणे अत्यंत गरजेचे असून ही आपल्या स्वार्थासाठी त्यांचे नुकसान करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्नांत. अल्पसंख्यकांना त्यांचे खरे शत्रू कोण आहे, हे ओळखणे गरजेचे. असो.

तिमा 21/06/2015 - 10:35
योगाचे फायदे वादातीत आहेत, पण प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग करु लागलात तर शेवटी लोकांना त्याला, "हम होंगे कामयाब" चा वास येऊन परिणाम उलटा होईल. "क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे" या म्हणीचे कोणीतरी गुजराती भाषांतर केले पाहिजे.

सुधीर 21/06/2015 - 11:08
अभिनंदन! अगोदरचा धागा कुठे सापडत नाही. त्यावर विचारलेला प्रश्न पुन्हा विचारतो. मी योगासनं करतो, पण मला त्यामगची थिअरी फारशी माहीत नाही. त्यावर कुठली चांगली/मान्यवरांची पुस्तकं आहेत? मागे अयंगारांची पुस्तक शोधत होतो. (योगदीपिका बहुतेक) पण ती पुस्तक बाजारात आजकाल उपलब्ध नाहीत. अवांतर: मागे लेखिका- आंद्रिया जैन यांच्या ''सेलिंग योगा- फ्रॉम काउंटरकल्चर टु पॉप कल्चर' या पुस्तकाचं परिक्षण इथे वाचलं होतं.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लाल टोपी 21/06/2015 - 20:13
डॉक्टरसाहेब, यादी नव्हती, त्यांना उपयुक्त ठरतील अशी पुस्तके पी.डी.एफ. मध्ये माझ्याकडे होती ती त्यांना व्यनि केली.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा ! प्राचिन भारतिय परंपरेने जपलेला एक ठेवा जगमान्यता मिळवित आहे याचा सर्व भारतियांना सार्थ अभिमान वाटावा असा दिवस !! लाल टोपी यांचे हैतीतले अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जरूर लवकरच टाकावे.

जागतिक योग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा ! आज महाविद्यालयात आम्हाला एक योग प्रशिक्षकाने चांगलं तासभर प्रशिक्षण दिलं, बरं वाटलं. रविवारी महाविद्यालयात बोलावलं म्हणून वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लाल टोपी 21/06/2015 - 13:58
सर, अनेकदा कामाच्या दिवशी आपण सुट्टी घेतो कधीतरी सुट्टीच्या दिवशी कामावर गेलो आणि बरं वाट्लं तर कुठे बिघडले?

लाल टोपी 21/06/2015 - 13:55
सर्वांना मनापसून धन्यवाद; हैती चे अनुभव , येथे पोहोचे पर्यंतचा प्रवास हे सर्वच रोचक आहे पुढिल आठवड्यात भारतात परतांच लिहिणार आहे.

जीएस 22/06/2015 - 04:49
१५० हून अधिक देशांप्रमाणेच स्वित्झर्लंडमध्येही योग दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. मी गेलो त्या कार्यक्रमात दोन स्विस योगशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विविध देशांच्या आणि धर्माच्या स्त्रीपुरुषांनी तासभर योगासने केली. योग ही हिन्दू संस्कृतीची जगाला देणगी आहे असे नि:संदिग्धपणे सांगण्यात या शिक्षकांना कुठला संकोच वाटला नाही. आणि ओंकार वा शांतीमंत्र म्हणण्यात उपस्थितांना कुठली अडचण वाटली नाही. इकडे समाजवादी अजून पोहोचले नसावेत, त्यामुळे मूळ कार्यक्रम बाजूला राहून वाद, विघ्ने आणि तंटे हेही झाले नाही. पण संघ / मोदी विद्वेषाने खदखदणार्‍या, हिंदू या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेच अंगाचा भडका उडणार्‍या काही मंडळींनी भारतात सोशल मिडियात जो काही थयाथयाट केला आहे त्याने मनोरंजन तर झाले आहेच पण त्यांचेच पितळही उघडे पडले आहे. मोदी भारतासाठी अनेक चांगल्या गोष्टी करत आहेत, देशाचे चित्र बदलण्याचा सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहेत यात मला तरी शंका नाही. अर्थात सगळीच पावले योग्य दिशेने असतील, वा यशस्वी होतील असेही नाही. पण आंधळ्या नमोद्वेषींनी आणि नमोभक्तांनी सोशल मिडियावर जो हैदोस घातला आहे त्याकडे दुर्लक्ष करून पंतप्रधानांच्या नवा भारत घडवण्याच्या प्रयत्नांना सर्व सुजाण भारतीयांनी ते जगात कुठेही असले तरी हातभर लावला पाहिजे असे मला वाटते. योग दिवस ही अशीच एक गोष्ट आहे. As we all witnessed today, International Day of Yoga is indeed a great idea, not just for spreading the awareness about Yoga, but also for asserting/boosting the "soft power" of India. Kudos to Modi for making it happen

विकास 22/06/2015 - 06:53
आज बॉस्टन-केंब्रिज मधीळ मॅसॅच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम आय टी) च्या प्रांगणात आम्ही International Yoga Day (IVD) साजरा करायचे ठरवले होते. हिंदू स्वयंसेवक संघ अमेरी़का (न्यू इंग्लंड) ने पुढाकार घेतला, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जवळपास वेगवेगळ्या वीस संघटनांनी त्यात भाग घेतला. एम आय टी विद्यार्थी संघटनांनी पण उत्साहाने मदत केली. जवळपास १००० रजिस्ट्रेशन्स आली. आधी बाहेर ठरलेला कार्यक्रम नंतर मुसळधार पाऊस पडणार म्हणल्यावर रद्द करावा लागतो आहे का काय असे वाटले. पण नंतर एम आय टी ने मदत केली आणि एक हॉल अक्षरशः ऐनवेळेस दिला. त्यामुळे कार्यक्रम मस्त पार पडला. या कार्यक्रमाला "mixed crowd" होते. अर्थात भारतीय, अभारतीय, हिंदू तसेच अन्य धर्मिय. गर्दी बघून "yoga awareness" साठी किमान बॉस्टन मधे गरज नाही असे वाटले. सूर्यनमस्कार, प्राणायमापासून ते अर्जेंटाईन Facundo Funes नामक संगीतकाराचे संगीत, हार्वर्ड विद्यापिठातील बुद्धीस्ट साधू Lama Migmar Tseten, केंब्रिजचा उपमहापौर आदी बोलायला होते. नाट्य योगाच्या निमित्ताने फ्लॅश मॉब (नृत्य) केले गेले. त्यात असलेली योगासने समजावून सांगण्यात आली. असे अनेक काही होते! एक वेगळेच आकर्षण सर्व उपस्थितांना वाटले, ते म्हणजे मल्लखांब! खाली त्याचा आजची चित्रफित आहे. मी बाहेर कामात होतो त्यामुळे सगळा पाहीला नाही... त्यामुळे त्यात असलेल्या लहान मुलांची चित्रफित घेऊ शकलो नाही.(हा ग्रूप न्यू जर्सीचा होता)...

prasadnene 22/06/2015 - 18:07
एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले, बिरबलाने तीन चार महिने अखंड मेहनत घेऊन पाच महामूर्ख शोधल्याचा आणि उद्या त्याना दरबारात हजर करण्याचा निरोप बादशहाकडे पाठवला इकडे जनतेची ते पाच महामूर्ख पहाण्याची उत्सुकता शीगेला पोहोचली होती.  अखेर दुसरा दिवस उजाडला, ते पाच महामूर्ख पहाण्यासाठी जनता प्रचंड संख्येने दरबारासमोरील मैदानात हजर झाली. कांही वेळाने बिरबलाचे आगमन झाले, पण बिरबला सोबत फक्त दोनच माणसे होती हे पाहून अकबर म्हणाला, "बिरबल, तुला पाच महामूर्ख दाखवायचेत मग दोनच लोक कसे आणलेस?" बिरबल म्हणाला,"महाराज थोडा वेळ थांबा मी पाचही महामूर्ख आपणास दाखवतो" असे म्हणून बिरबलाने शेवटच्या क्रमाने एकेका महामूर्खाची ओळख करून द्यायला सुरूवात केली, "महाराज हा महामूर्ख क्रमांक पाच! याचे नाव शेखचिल्ली हा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता" हे ऐकून सारी जनता हसू लागली, नंतर बिरबलाने चौथ्या महामूर्खाची ओळख करून दिली,"महाराज हा महामूर्ख क्रमांक चार! हा बैलांना ज्वारीच्या पोत्याचे ओझे होऊ नये म्हणून पोते आपल्या डोक्यावर घेऊन बैलगाडीत बसला होता" जनता पून्हा हसली. आता मात्र बादशहा अन जनतेची उत्सुकता वाढली बादशहा म्हणाला, बिरबल, बाकीचे तीन महामूर्ख कूठं आहेत?" बिरबल म्हणाला, "महाराज,तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे" सारेजण स्तब्ध झाले. बिरबल पुढे म्हणाला," महाराज, राज्यात बेरोजगारी,महागाई, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा हजारो समस्या असताना मी असल्या (महामूर्ख शोधण्याच्या कामात) वेळ घालवला म्हणजे तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे" बादशहा आणि जनता थोडीशी वरमली पण उरलेलेले दोन महामूर्ख पहाण्याची उत्सुकताही वाढली.बादशहा म्हणाला,  "बिरबल, दुसरा महामूर्ख कोण आहे?" बिरबल म्हणाला,"महाराज दुसरे महामूर्ख तूम्ही स्वतः आहात" आता मात्र बादशहाची सटकली, रागानेच बादशहाने विचारले," बिरबला, मी कसा रे मूर्ख? बिरबल म्हणाला,"महाराज, सेम आन्सर! राज्यात इतक्या समस्या असताना आपण असल्या फालतू कामात रस घेता म्हणून तूम्ही दुसर्या नंबरचे महामूर्ख!" संतापलेल्या बादशहाला पहिल्या नंबराचा महामूर्खही जाणून घ्यायची इच्छा होतीच! आपला राग कसाबसा आवरत बादशहाने पहिला महामूर्ख कोण अशी विचारणा केली, बिरबल म्हणाला," महाराज याचेही उत्तर वरीलप्रमाणेच आहे, राज्यात एवढ्या समस्या असताना त्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याऐवजी ही जनता या फालतू कार्यक्रमात एकत्र येऊन एन्जाँय करते आहे, म्हणून पहिल्या क्रमांकाची महामूर्ख जनता आहे" (ताजा कलम : या गोष्टीचा संबंध रु 2000 कोटी खर्च करून योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये)

In reply to by prasadnene

बिहाग 23/06/2015 - 11:14
भारताची साप आणि हत्ती जिथे रस्त्यावरून फिरतात आसा देश अशी ओळख पुसून , जगाला योग शिकवणारा देश अशी ओळख होत असेल तर बिघडला कुठे ? या निमित्ताने भारतात बाहेरचे लोक आले तर विदेशी चलन मिळेल.

In reply to by prasadnene

लाल टोपी 25/06/2015 - 21:14
गेले तीन दिवस प्रवासात असल्यामुळे आज प्रतिसाद देत आहे. गोष्ट सागून झाल्यानंतर जोडलेली टीप वाचून गंमत वाटली, करमणुक झाली म्हणावे की साळसूदपणा म्हणावे या विचारात पडलो आहे. एखादी परंपरा पांच हजार वर्षे जिवीत रहाते. आपल्याच देशात नव्हे तर जगभरातील लोक या परंपरेचा आदर करतात, अंगीकार करतात या अभ्यास प्रकारला मिळ्त असलेला प्रतिसाद पाहून या दिवसाच्या आयोजनावरील खर्च नक्कीच एक गुंतवणूक ठरायला हरकत नाही. या दिवसाच्या आयोजनावर मोठ्या प्रमाणावर खर्च झालाही असेल (अर्थत वर कोणीतरी म्हंटल्या प्रमाणे आपण लिहीलेला आकडा कुठून मिळाला याचा संदर्भ अजूनही आपण दिला नाही) पण यामुळे वाढणारे योग पर्यटन, योग शिक्षणाला मिळणारे प्रोत्साहन त्यामुळे होणारी रोजगार निर्मिती हा खर्च सहज भरुन काढेल; आज चीन ज्या गतीने योगाचा प्रसार करतो आहे त्यावरुन काही वर्षांनी चीनच मुळचा योग अभ्यास करणारा देश अशी प्रतीमा निर्माण करेल असेच वाटायला लागलं आहे. योग प्रशिक्षक म्हणून भारतात आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी वावरतांना हीच गोष्ट जाणवत होती की योगाच्या 'मार्केटिंग'मध्ये आपण कमी पडत आहोत.ही गोष्ट आता केली जात आहे तर बिघडलं कोठे? गरीबी, महागाई या समस्या आहेत म्हणून आपण अशा प्रकारच्या आयोजनांपासून नेहमीच दूर राहिलो तर या चक्रातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही योगाच्या क्षेत्रात उपलब्ध संधी पाहता या आयोजवरचा खर्च अनाठायी अजिबात वाटत नाही. नेहरु जन्मशताब्दीच्या आयोजनासाठी केला प्रचंड खर्च, भारतीयम चे आयोजन यासारखा व्य्क्तीपूजेवर तर हा खर्च निश्चितच केलेला नाही.

तिमा 22/06/2015 - 18:14
या गोष्टीचा संबंध रु 2000 कोटी खर्च करून योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये) का जोडू नये? आणि जोडायचा नसेल तर ही गोष्ट याच धाग्यावर देण्याचे प्रयोजन काय ?

In reply to by तिमा

अर्धवटराव 22/06/2015 - 20:27
देशाची एखादी चांगली गोष्ट जगमान्य होताना, त्याचा उत्सव सुरु असताना दळभद्री करंटेपणा दाखवणार्यांना कुठला क्रमांक द्यावा याचा निर्णय बिरबल घेऊ शकला नाहि...त्याकाळी शुण्यापासुन गणना सुरु होत नसावी...

In reply to by अर्धवटराव

अस्वस्थामा 22/06/2015 - 20:52
दळभद्री करंटेपणा
अगदी अगदी.. अकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण, धर्म, अस्मिता आणल्याच पायजेत असं कशाला काही लोकांना वाटतं कै म्हैत.

चिगो 23/06/2015 - 10:25
अभिनंदन लालटोपीजी.. हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' अत्यंत भव्यतेने साजरा केला गेला जगभरात. भारतातपण ठीकठीकाणी अत्यंत भव्य स्तरावर आयोजन करण्यात आले. एनसीसी कडे तर त्यांच्या सगळ्या कॅडेट्सना घेऊन 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होईल अश्याप्रकारे आयोजन करायला सांगितले होते. मेघालयात, जे की मुख्यत्वे ख्रिश्चन लोकसंख्या असलेले राज्य आहे, तिथेपण रवीवारीसुध्दा ९४% कॅडेट्सनी ह्या आयोजनात भाग घेतला. भारतात काही ठीकाणी जलयोग (नावांवर योगासने), स्केटींग करतांना योगमुद्रा असे वैविध्य आयोजिल्या गेले. हे सगळ॑ आयोजतांना खर्च झालाच असेल. त्यावर आता आर्टीआय आणि टिकात्मक चर्चापण होतील. पण माझ्यामते, हा खर्च आणि ही भव्यता ग्राह्य आहे. तसेही आपल्या वारस्याबद्दल आपण उदासीन असतो. 'योग'चा 'योगा' होऊन पाश्च्यात्यांनीच आम्हाला तो शिकवावा, इतपत त्याप्रती आमची हेटाळणी आणि उदासीनता पोहचली होती. आपला सांस्कृतिक वारसा आमचाच आहे, हे सांगायची पण लाज वाटणार्‍या देशाने आता आपल्या वैभवाची जाणीव स्वतःला आणि इतरांना करुन द्यायची हींमत दाखवलीय ह्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन. तसेच ह्या आयोजनांत भाग घेणार्‍या लोकांमध्ये योगाभ्यासाबद्दल रुची वाढली आणि त्यांनी योगाभ्यास सुरु ठेवला तर सुदृढता वाढेल हा देखील 'स्पिनऑफ इफ्फेक्ट' फायद्याचाच आहे. गळेकाढू गळे काढतीलच, पण हे असले आयोजन आणि खर्च करायलाच हवेत देशाची अस्मिता देशवासीयांवर आणि सॉफ्ट पॉवर इतरदेशीयांवर ठसवण्यासाठी.. नाहीतर मग ऑलिम्पिक्स करीतापण कशाला करायचा खर्च? आणि कॉमनवेल्थ गेम्सपण ह्याच देशात झालेत ना, अगदी घोटाळ्यांसकट? पुनःश्च लालटोपींचे अभिनंदन.. अनुभव वाचण्याच्या प्रतिक्षेत..

श्रीगुरुजी 23/06/2015 - 14:34
आन्तरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी कॉन्ग्रेस, डावे पक्ष, लालू इ. निधर्मान्धान्चे जळफळाटासन बघून आन्तरराष्ट्रीय योग दिन अत्यन्त यशस्वी झाला आहे याची खात्री पटली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. मिपावर वावरणारा एक सामान्य योग प्रशिक्षक या नात्याने सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. IDY २१ जून हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारा दिवस म्हणुन परिचित आहेच, आता या दिवसाला आणखी नवी ओळख मिळाली आहे. २७ सप्टेंबर, २०१४ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करतांना भारताचे पंतप्रधान श्री.

हे हृदय कसे बापाचे......!

शिव कन्या ·

एस 21/06/2015 - 07:56
वा! खूपच छान माहिती. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो. (माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.) आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्पंदना 21/06/2015 - 08:33
वा तर्री ताई. अगदी दिन विषेश साधून हां लेख आला. स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.

एस 21/06/2015 - 07:56
वा! खूपच छान माहिती. अशाच प्रकारचे अजून एक उदाहरण म्हणजे हॉर्नबिल किंवा धनेश या पक्ष्याचे. एखाद्या झाडाच्या ढोलीत मादी अंडी घालते. मग नर त्या ढोलीत बसून ती उबवतो. मादी बाहेरून ती ढोली चिखलाने बंद करते आणि केवळ चारा आतल्या नराला देता येईल इतपतच छिद्र ठेवते. आतापर्यंत पक्षिसंशोधकांचा असा समज होता की आत मादी असते. पण खरेतर ढोलीत स्वतःला दिवसेंदिवस कोंडून घेणारा नर असतो. (माहिती साभार पक्षितज्ञ श्री. मारुती चितमपल्ली यांच्या एका पुस्तकातून.) आणखीही उदाहरणे सांगता येतील. एम्परर पेंग्वीन या अ‍ॅन्टार्क्टिका खंडात आढळणार्‍या पक्ष्यातही मादी मासे पकडून घेऊन येण्याची जबाबदारी स्वीकारते, तर नर हा तिथल्या जीवघेण्या थंडीत काहीही न खातापिता अंडे उबवत बसतो. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र पिलांच्या संगोपनाची जबाबदारी ही मादीवर बहुतांश वेळेस आलेली दिसून येते.

स्पंदना 21/06/2015 - 08:33
वा तर्री ताई. अगदी दिन विषेश साधून हां लेख आला. स्वैप्स यांची माहिती सुद्धा खरच अवाक करणारी. माझ्या सुद्धा माहिती प्रमाणे मादी आत आणि नर बाहेर असच होत.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

ये दोस्ती ......

शिव कन्या ·

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.

छान आहे कथा. स्वतःमधील व्यंगावर जिद्दीने मात करून किती सुंदर फुलवले आहे जीवन ह्या दोघांनी स्वतःचे आणि इतरांचे देखील!!!! आपण अनेकदा आपल्या बारीकसारिक गोष्टींचा उगीचच बाऊ करत असतो. ह्या अश्या कथांमुळे खूप प्रेरणा मिळते पुढे जाण्यासाठी.

एस 09/06/2015 - 23:46
अप्रतिम! हे मौक्तिक खास इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by एस

नाखु 10/06/2015 - 10:42
अगदी असेच म्हणतो. काही विधायक/प्रेरणादायी वाचायला मिळणे हे दुरापास्तच झाले आहे आज काल. वाचक नाखु

In reply to by स्पंदना

शिव कन्या 10/06/2015 - 19:15
उत्तम प्रश्न. उत्तर चीनचा बराचसा भाग औद्योगिकरणाच्या जाळ्यात अडकलेला. या कथेत जी नदी उल्लेखलेली आहे, ती सुद्धा प्रदूषित आहे. खाली video clip चा धागा दिला आहे. त्यात दिसेल.तसेच एकूण जमीन आणि हवा पाहता, ती काही सुफळ झाडे वाटत नाहीत. पण, स्थानिक प्रशासनाने त्याना सुरवातीला तुटपुंजी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आणखी एका बातमीत वाचला. [त्याचा धागा हरवला बघा. मिळाला परत तर टाकीन.] चीनच्या बेसुमार लोकांमध्ये जिथे धडधाकट लोकांनाच काम मिळायची मारामार, तिथे अपंगांना फारसे काम मिळत नाही. सुरुवात भयानकच होती. पण जसजशी झाडी मोठी होऊ लागली, तसतशी वेगवेगळ्या कारणांसाठी वाळलेला लाकूडफाटा विकून थोडेबहुत पैसे सुटायचे. लोकांना त्यांची माहिती होऊ लागली, तशी त्यांना ते व्यक्तिगत मदत करू लागले. शिवाय, पायाने लिहून दाखवणे, विणकाम करून दाखवणे यातून मिळणारे थोडे बहुत पैसे, वेंकी मित्राला मदत म्हणून देई. पण एकूण, सगळे कष्टप्रद! पण हे काम करता करता, त्यांच्या मनाने जी उभारी धरली ती सगळ्या संकटांवर मात करणारी आहे. आज ते म्हणतात, हि झाडं आमच्या मुलांप्रमाणे आहेत. ती विकावीशी वाटत नाहीत. आम्ही नाही, पण आमच्या पुढच्या पिढीला यांची फळे मिळतील. ज्यांच्याकडे खायचीही भ्रांत आहे, त्यांच्याकडे हे शहाणपण कुठून येते?

कुसुमाग्रजान्च्या ओळि आठ्वल्या अनन्त आमुचि ध्येय्यासक्ति अनन्त अन आशा... किनारा तुला पामराला... ---- कोलम्बसाचे गर्वगीत.

सुंदर प्रेरणादायक कथा ! ही कथा वाचून भारतीय जादव पायेंगची आठवण झाली. या एकांड्या शिलेदाराने आसाममध्ये १३६० एकरांत जंगल निर्माण केले आहे. त्याबद्दल मिपावर एक लेखही आल्याचे आठवते.

हाडक्या 10/06/2015 - 20:16
एक तार्किक प्रश्न.. अशा गोष्टी वाचल्या की एक लॉजिकल प्रश्न डोक्यात येतो, तो म्हणजे त्या हात नसलेल्याने (अथवा त्याच्या इतर कोणी कुटुंबियांनी/नात्यातल्यांनी) त्यांचा एक डोळा दुसर्‍यास दान दिला असता तर चालले नसते का ? म्हणजे त्यातही काही अडथळे (वैद्यकिय वगैरे) आहेत का ? अन्यथा हाच त्यांचा प्रवास किती तरी सोप्पा झाला असता असे वाटते.

In reply to by हाडक्या

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 09:57
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले जाते. २. डोळा दान केला की कोणत्याही अंधाला दृष्टी आली असे होत नाही. फक्त कॉर्निअल ऑपॅसिटी उर्फ डोळ्याची समोरची काच खराब असेल, तर बदलता येते, त्यातही जर-तर आहेतच. ३. कथेत लिहिलेला जन्मतः मोतीबिंदू व नेत्रपेढी यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ 11/06/2015 - 10:01
(प्रतिसाद देताना अर्धवट व दोनदा प्रकाशित झाला होता.) दगड लागून खराब झालेल्या डोळ्यास मात्र नेत्रदानाने पुन्हा नजर येऊ शकते.

अजया 11/06/2015 - 21:26
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही सातत्याने अशा नवनविन कथा उत्तम अनुवाद करुन मिसळपाववर आणता.मागच्याही सर्वच कथांची निवड विचारपूर्वक केलेली होती. धन्यवाद !

चिगो 11/06/2015 - 21:36
अपंगत्वावर एकमेकांच्या सहाय्याने केलेली ही मात खरंच प्रेरणादायी आहे.. त्यांच्या ह्या जिद्दीला सलाम करुनही जादेव पायेंगशी तुलना अप्रस्तुत आहे. कारणे दोन.. १. हे दोघे सरकारी मोबदल्यात, अत्यल्प का होईना, झाडे लावलात.. जादेवने जंगलावरील प्रेमापोटी ते केलेय. २. स्केल: ते अपंग आहेत, हे मान्य करुनही तीन हेक्टर जंगल लागवडीची तुलना १३६० एकर जंगल उभारणीशी करता येत नाही.. थोडा जास्तच ऑब्जेक्टीव्ह झाल्याबद्दल क्षमस्व.. 'ईको टास्क फोर्स'द्वारा भारतीय सैन्यपण आसाममधे कोकरझार आणि नामेरी येथे जंगल जोपासण्याचं काम करतेय. वर्षाला जवळपास ४-५ लाख झाडे लावणे व जोपासणे हे या टास्कफोर्सचं काम.. पुन्हा एकदा जादेशवी तुलना नाहीच, कारण की 'इस्टर्न प्लान्टर्स'नावाची अख्खी बटालीअन लागली आहे ह्या कामात..

In reply to by चिगो

शिव कन्या 11/06/2015 - 23:53
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद. तुलना करणे अप्रस्तुत नाहीच. उलट या निमित्ताने, आपल्या देशात, बाहेर कोण कोण एकांडे शिलेदार काय आणि किती धडपड करतात, ते कळले तर चांगलेच. होय, ETF चे काम दमदार आहे. आणि ते तसेच होणे गरजेचेही आहे.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.

नाखु 30/05/2015 - 16:17
(ग) धड्या खालील प्रश्नांची उत्तरे दिली तर पुढील पुरवणीसाठी वल्लींना उद्युक्त केले जाईल.
  • चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
  • कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
  • पहिला राजा कट्ट्याला पहिला का नाही?
  • चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
  • बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
  • फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
  • तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
एक्डाव भुताचा मधला मास्तुरे भ्ब्रू@@@@रू वाला.

In reply to by नाखु

चौराकाका सकाळपासून बागेत हजर होते काय? बागेत बरीच हिरवळ (निसर्ग सौंदर्य याच अर्थाने) होती म्हणून विचारणा.
ह्याचं उत्तर तेच चांगल्या पद्धतीने देउ शकतील.
कॅप्टन सगळीकडे दिसेल असे (विषेशतः अनाहितांना) शिरस्त्राण घेऊन का फिरत होता?
सेफ्टी कम्स फर्स्ट.
पहिला राजा कट्ट्याला पहिलाच का नाही?
आधी प्रजा मग राजा.
चौथा कोनाडा यांची दिशाभूल कुणी केली ?
आख्खा काळ ते तुमच्याशी बोलत होते सो सौं.शयाला वाव आहे. =))
बुवांना पोलीसांनी का बुवांनी पोलीसांना पकडले ? (विस्तार करा किमान १० ओळीत)
मांडी घालुन गाडी चालवणे हा साहसी खेळ आहे हे पोलिसांना पटवुन देउ शकले नाहित म्हणुन. पण शेवटी पोलिसांकडुन चौरंगाखालुन पैसे घेतले म्हणे त्यांनी.
फोल्डींग चौरंगाची संकल्पना कुणाची? (फायदे तोटे विशद करा)
कॉलिंग बुवा.
तळेगावात अशी तलाव्-बाग नाही याचे कपीलमुनीला वैषम्य का वाटले (सोदाहरण स्पष्ट करा.)
साधी हिरवळ बघायला जायचं तर त्याला तळेगावहुन इकडे यावं लागतं. का वैषम्य वाटणार नाही त्याला? उत्तरं दिलेली आहेत. आता वल्लींचा लेख आणायची जबाब्दारी तुमची.

एकदम खुसखुशीत वृत्तांत. मजा आली वाचताना. तू कट्टा संपेपर्यंत उपस्थित असतास तर वृत्तांतात अजुन किती धमाल झाली असती कल्पना करवत नाही. असो इतर कट्टेकरी ती कसर भरून काढतीलच. अवांतर - बागेचेही फटु टाकेल का कुणी ;-) ?

In reply to by यसवायजी

भीडस्त 31/05/2015 - 13:49
पुणेकर १२ चे आसं म्हंगायची हिम्मत हये तुमच्यात् सीना लयीच् चौडा दीसतोय एस वाय जी तुम्चा. दंडवत हये तुम्हाला. चवदाकर.

@वल्ली धरलेणीकर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif @मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif चला..,नाम'करण सार्थ झालं! @बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. >> दुस्स्स्स्स्स्स्स्स्स्ट चिमणराव ज्याकुबबाबा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif @धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली.>> ह्या दुत्त दुत्त कुटील कारस्थानाची आखणी मा.आगोबा ढगोबा हत्ती,उर्फ ढुश्शखान रानडुक्कर पिंपरकर ह्यांन्नी नीट नियोजणपूर्वक आणि नेम धरुण केलेली होती! एका बाजुस औरंगजेब सपत्नीक हुबे होते. समोर पहिल्याकडीत..दोन नवमिपाकरं आणि नाखूनकाका व ज्याकुबबाबा स्प्यारोकर होते. त्याफळी मागे ते हिरवट व्यक्तिमत्व गलोलीत दगड धरून हुबं होतं..आणि कडेनी अफजुलखाना सारखं कुटील http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-015.gif हास्य करीत हत्ती उर्फ रानडुक्कर माझ्यावर चाल करुन आलं..आणि मला सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवून "हबिनंदन....." असा एकच गलका केला. मी बाजुला कुठे तिरडी ,मडकं याची "सोय" http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-015.gif केलेली आहे का? याचा अंदाज घेऊ लागलो. ( होय, माझ्या(च)साठी ! परंतू त्यातील बांबू काढून मी आधी हत्तीची निबर पाठ मऊ करणार होतो.. पण , हाय.. असो! दुत्त दुत्त!!! :-/ ) मग ते हिरवट व्यक्तित्व बुवा अभिनंदन असं म्हणून मागून फुडे आलं. आणि " ................................... " असा एक दगड मला मारीला. मी दूर्र्र्र्र्र्र्र्र्लक्ष http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-003.gif ह्या मिपा-हत्यारानी तो निष्प्रभ केला. परत ते रानडुक्कर मला. "पेढेबर्फी कुठ्ठायत?" , " नाव काय ठेवली?" असे एक ना दहा प्रश्नांची (ठरवून! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif ) सर'बत्ती - केली. मी "कोण?कधी?कुणाची?" अशी त्याला ता'तडिने मशाल लावून त्ये रॉकेट मुदलातच http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-009.gifजाळून टाकलं. ह्या हल्याची मजा तो नीच औरंगजेब (आपल्या दाढीसह..) खदाखदा हसून घेत होता. :-/ सौ.औरंगजेब तर प्रथम पासूनच खदखदून हसत होत्या. एकदोनवेळा त्या पडायला आल्या ..इतक्या हसत होत्या..कारण हत्तीराक्षस माझ्यापाठी अत्यंत नीच पणे http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-016.gif "सांगा सांगा.." चा टांगा घेऊन फिरत होता.. आणि मी त्याला .. "ह्हूं...ह्हूं.." करुन हुस'कावत होतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif चिमणराव उर्फ ज्याकुबबाबा हे तर मधेच संधी मिळेल ,तसा आपला प्रकाश पाडत होते.. मी त्यापासून वाचण्यासाठी दुर्लक्ष नावाची छत्री उघडून बसल्यामुळे बचावलो. (ह्या ह्या ह्या...) शेवटी मी मु.विं.ची शिडी करून त्या चक्रव्यूहातून बाहेर पडलो. मग मु.वि.पुत्राशी ओळख झाली. गप्पा झाल्या. आणि तेथून मंडळी खादाड कामास निघाली. जाता जाता. पहिला राजा , आणि काहि नवमिपाकरांबरोबर भाव विश्व च्या पुस्तक करण्याबद्दल छान चर्चा झाली. बाहेर आल्यावर एक्का काकांनी हळूच फोटू क्याच घेतले. आणि प्राधिकरणातील येका हाटीलात सुमारे १५ जणांसह निरनिराळ्या खाद्यपदार्थांवर हल्ला सुरु झाला. गणेशा आणि मी आमनेसामने,शेजारी नाखूनकाका..बाजुला हत्ती,पलिकडे श्री व सौ औरंगजेब त्या पलिकडे एक्काकाका आणि त्या साइडनी सहकुटुंब मु.वि. व माझ्या आणि गणेशा पलिकडील तळावर मोनु,त्रिवेणी,मितान ताई,आणि श्री व सौ चौथा कोनाडा .. अशी रचना लागली.
आणि...................
तेव्हढ्यात तिथे पिरा तैं ची वेंट्री झाली. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-019.gif मग मितान तैं नी त्यांना सर्वांना दळाबाहेरुन फिरवून एक ओळख परेड करवली..आणि त्या दोघी एक्काकाकांच्या बाजुस (मंजी...औरंगजेबाच्या आमने/सामने.. http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-object-004.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) जाउन हुबारल्या.. मघ तिकडे त्यांचा गप्पांचा फड रंगला.. दरम्यान......आमचे मागील मैदानात एका कुंपनीतील १८ जणांचा एका सहकार्‍यासाठीचा सेंडॉफ कट्टा चालू होता. त्यातील छपाईदार भाषणे आणि त्या हाटीलातील हाटलेला तो क्यापटन हे एक टनभर पानाचे प्रकरण आहे, जे इथे खरडणे व्यर्थ आहे.. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपण दंगा वाढवणे हा होय. असे आमचे मणात आले.. आनि मग आंम्ही दुर्लक्ष ह्त्यार बाजुला ठेवून आगोबा आणि समोरुन होणार्‍या नाखून हल्यास प्रतिसादू लागलो. प्रथम आगोबा साठी हाटील म्याणेजरास मी मोठ्ठ्यांदा , "ओ...........सुरा आहे का हो मोठ्ठा एखादा? मला डुक्कर कापायचय!" असे इचारुण राडा सुरु क्येला. तो कप्तान दू..दू...नजरेनी मजकडे पाहू लागला. स्मोरुन गणेशा आणि इतर विकट हास्य करीत होते. हत्ती तरिही मला पुन्हपुन्हा " .................. " ( जाऊ दे) असे निरनिराळे प्रश्न इचारून पिडत होता. शेवटी मी हत्तीच्या डोक्यात टेबलावरील मिठ आणि मिरपुड टाकून.. "गप बसणेत आले णाही..तर कांदा आणि लोणचं टाकिन" म्हणून वाट्या उचलल्या तेंव्हा तो ब्रम्हराक्षस खदाखदा हसत शांत झाला. दरम्यान खादाडी ऑन झालेली होती.. मग पैसा तै फोनवरुन आल्या.. हसत खिदळत त्यांचाही सहभाग आणि मी ,हत्ती आणि मितान तैंच्या दळातील अनाहितांशी बोलणे झाले. (त्यातच मला पै तै नी 'हत्ती छळला..तर लोणचं जरुर टाका' म्हणून हल्यास अणुमोदण दिले.. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif ) मग अगदी जेवण होईपर्यंत मी आणि गणेशानी हत्ती बरोबर मामा मिसळ ते कथानायक इत्यादी अनेक पातळ्यांवर हत्ती आणि नाखून्काकांशी युद्ध खेळले..त्यातच तो क्यापटन आंम्हाला रोट्यांसाठी लै तंगवत होता..पहिल्या फेरीनंतर आंम्ही तिनतिनदा सांगूनंही दरवेळी त्या सेंड-ऑफ दळात तो रोट्या सोडत होता. शेवटी गणेशानी त्याला.. "तुम्ही त्यांचं जेवण आवरल्यावरच आता आंम्हाला सर्व्हिस द्या" ..असं म्हणून , जरा-घेतल्यावर आमची वाळत आलेली पाने गरम रोट्यांनी पावन झाली.. मग मात्र कोणी फार न बोलता..खाद्यान्नांचा नीट समाचार घेतला.. आणि एका अचानक परंतू धम्माल कट्ट्याची सांगता झाली. ================ समांतरः- एक्काकाका...........लवकर फोटू टाका हो....................! :-/

In reply to by अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा 30/05/2015 - 18:48
सगा नव्हता का जोडीला? सगा आणि वल्ली मिळून बुवांना दे माय धरणी ठाय करून सोडतात असे कानावर आलेले ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे =))....मस्तं लिहिलयं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@ तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार फारसं काम करत नाही असं लक्षात आलेलं आहे>> :-D ते दुसय्रा कोणाच्या नै, माझ्यासाठि(च! :-D ) कामी येणारं आहे. :P llllluuuuuuu :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्व चलचित्र डोळ्यांपुढेच घडत आहे असे वाचताना जाणवत होते. खरंच अशा कट्ट्याला हजेरी लावायला न मिळणे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. बाकी गणेशाने मिपा कट्ट्याला हजेरी लावल्याचे खूप वर्षांनी वाचले.

भाते 30/05/2015 - 20:14
लेखनविषय आणि लेखनप्रकार मध्ये केवढी ती शब्दांची भलीमोट्ठी रांग! आत्मु गुरुजींचा (भरपुर स्मायलीसाहित) भलामोठा प्रतिसाद! फक्त एकच फोटो आणि अजुन, जेवण वृत्तांत बाकी? खादाडीचे फोटो नको आहेत! नशिब, मी हा धागा आजच पाहिला. धागा सविस्तर चावुन, सॉरी वाचुन, मग पुढचा प्रतिसाद देईन!

मिपा कट्टा २०१५ ०५ २९ : फोटू आणि "कट्टावर्णनातल्या रिकाम्या जागा भरून काढा" उद्योग गणेश तलाव उर्फ स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ऑर्गॅनायझर्सनी वरील ठिकाणी ५:३० वाजता जमण्याची आकाशवाणी मिपावरून केली होती. ती वाचून, चार-एक मिपाकट्ट्यांचा भरगच्च अनुभव असूनही, मी बरोबर ६ वाजता पोहोचलो. अर्थातच मिपाकरांपैकी एकहीजण आलेला नव्हता. आश्चर्य वाटले नाही, पण आतापर्यंतच्या अनुभवावरून, पुढच्या कट्ट्याला जाण्यासाठी... "आकाशवाणीतली वेळ+ ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे" यापैकी कोणता पर्याय निवडावा यावर पार्किंगजवळ पाचएक मिनीटे उभे राहून विचारमंथन केले. पण तरीही कोणी मिपाकर दिसेनात. तेव्हा एकटाच बागेत फेरफटका मारायला गेलो. एक बर्‍यापैकी मोठी बाग असूनही ही जागा मे महिन्यांत सुकत आलेल्या गणेश तलावाच्या नावाने 'फॅमस' आहे (पिंचिकरांची क्षमा मागून). बाग मात्र खूप मोठी (काही एकर क्षेत्र असलेली) आणि नीटनेटकी राखलेली आहे. जॉगिंग ट्रॅक पकडून इनसपेकशनला आलेल्या मुन्शीपाल्टीच्या सायबासारखी सर्व बागेला एक फेरी मारली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  .  . बागेची फेरी संपता संपता तो पिचिंप्रसिद्ध गणेश तलाव आला...  .  . इथपर्यंत ६:३० झाले होते. पण मिपाकरांची हालचाल दिसेना. मग वल्लीसाहेबांना फोन लावला. "आता निघतोयच. पाच-दहा मिनीटांत पोचतो." असे ऐकल्यावर निदान एक मिपाकर तरी "ठरलेली वेळ + ६० मिनीटे" या कोष्टकात बसतो असे वाटून सुखावलो. बागेतली फेरी पुढे चालू केली. शिट्ट्या मारत बागेत जवळीकीने बसलेल्या जोडप्यांना दूरदूर बसा असे सांगत फेरी मारणारा एक गार्ड वाटेत दिसला. मी एकटाच फिरत असल्याने त्याला माझ्याकडे लक्ष देण्यात रस दिसला नाही. मी उगाचच "गणेश तलाव म्हणतात तो हाच काय ?" असा प्रश्न केला. "कोणी माझ्याशी काही बोलण्याची तसदी घेत आहे" हे पाहून त्याला भरून आले असावे. त्याने "हो, हाच तो तलाव. आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही..." अशी सुरुवात करून ते "...एक खाजगी कंपनी बागेची देखभाल करते" इथपर्यंत बरीच माहिती न विचारता आपूलकीने दिली. दूरून बोलतानाही त्याच्या तोंडाचा सिगरेटचा सुवास लपून राहिला नाही आणि मी "सिगरेट ओढणे आरोग्याला किती हानीकारक आहे. त्याने कँसर होतो" वगैरे उपदेश करून; त्याचे "लहान पणापासून लागलेली सवय", इ मुद्दे खोडून काढून निरुत्तर केले. माझा वेळ बरा गेला. पण त्याला "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याला माहिती सांगत बसलो", असा पश्चाताप झाला असावा. "आता जरा बागेत फेरी मारतो." म्हणून तो सटकला ! मी बागेची फेरी पुढे चालू केली (दुसरे काय करणार ? :) )...  .  .  . माझी बागेची फेरी पूर्ण होऊन मी परत पार्किंग जवळ पोचलो तेव्हा ७ वाजले होते.  . वल्लींची पाच-दहा मिनिटे संपली नव्हती, तेव्हा हा हिशेब वापरून "आकाशवाणीतली वेळ + ६० मिनीटे / ९० मिनीटे / १२० मिनीटे यातले योग्य व्हेरिएबल कोणते हे शोधून काढता येईल का ?" असा विचार करत चौरांसाहेबांना फोन लावला. "हो, हो आलोच आहे" असे ऐकून "कुठे आहात ?" हे विचारत असतानाच दस्तुरखुद्द प्रवेशव्दाराकडून हाताने खूण करत येताना दिसले. हुश्श्य... मग मात्र एक एक करत मिपाकर जमा होऊ लागले. सर्व वजाबाकी जमेस धरून "MST * = आकाशवाणीतला IST + ९० मिनीटे" हा सिद्धांत प्रसिद्ध करायला हरकत नाही अशी खात्री झाली ! (* MST = मिपा स्टँडर्ड टाईम) यानंतरचा वृत्तांत चिमणरावांनी मुख्य लेखात आणि बुवांनी प्रतिसादात दिला हेच. पण ज्या गोष्टी त्यांनी कसलेल्या मिपाकराच्या खुबीने लपवल्या आहेत त्यापैकी काही जाता जाता उघड केल्या जातील (सर्व गोष्टी आताच उघड करण्याऐवजी काही राखीव अस्त्रे योग्य वेळी भात्यातून बाहेर काढली जातील !) लोगा हल्लू हल्लू जमते वक्त, मीठ्ठा खाके मुवा गोड करते करते, खट्टा-मिठा बातां करेले मिपाकर...  .  .  पार्किंगजळच्या गप्पांचा एक टप्पा संपतासंपता, बागेत फेरी मारण्याचे कारण सांगून केलेला उपकट्टा संपवून अनाहिता परतल्या. मिठाईच्या अजून एका फेरीबरोबर अजून एक गप्पांची फेरी सुरू झाली. त्यात कोणाला तरी आठवले, " अरे ज्या बागेत जमून आपण गप्पा मारणार होतो त्या बागेत आपण गेलोच नाही !" मग मोठ्या नाईलाजाने सगळे बागेत शिरले. कृत्रिम धबधब्याकडे जाताना, त्या बागेचे माननिय दीर्घकालीन सभासद असलेल्या चिमणरावांनी भावविभोर होऊन त्याच्या खास आठवणीतल्या जागा आणि झाडे दाखवायला सुरुवात केली. पण काही दुsssष्ट मिपाकरांनी तो मुद्दा भरकटवल्याने चिमणरावांनी विषय मोठ्या शिताफीने बदलला आणि मिपाकर "पिंचीमधल्या बागांतील रहस्यमय कथा" ना मुकले (हाय रे दैवा !). प्रसिद्ध धबधब्यावर पोचल्यावर मिपाच्या कंपूगुणविशेषाप्रमाणे परत लोकांची तीन-चार गटांत विभागणी होऊन वेगवेगळे जागतिक महत्वाचे विषय हाताळले जाऊ लागले आणि हास्यांचे फवारे उडू लागले. थोड्याच वेळात बुवांचे आगमन झाले आणि अगोदरच्या गप्पांत जमवलेल्या अनेक खास अस्त्रांचा त्यांच्यावर वर्षाव केली गेला हे अगोदर आलेच आहे... आता इतरांचे म्हणणे खरे की बुवांचे खरे, हा मोठा वादग्रस्त विषय होऊन त्यावर पंचशतकी धागा निघू शकतो यावर दुमत नसावे ! बराच अंधार झाल्याने बागेचा गार्ड शिट्टी फुंकून फुंकून लोकांना बाग सोडून जायला सांगू लागला. मोठ्या नाईलाजाने मिपाकरांची जड पावले पार्किंगकडे वळली. चिमणरावांनी सर्वात जवळच्या रस्ताने परतण्याऐवजी थोडा दूरचा रस्ता पकडला. अंतर्गत गोटातील बातमीप्रमाणे त्यांना त्या रस्त्यावरची काही खास झाडे मिपाकरांना दाखवायची होती. पण बर्‍याच जणांना तो उद्देश न समजल्याने त्यांनी जवळचा रस्ता पकडला. अंधार असल्याने चिमणरावांच्या चेहर्‍यावरची निराशा लपून गेली असे कोणीतरी खुसपुसताना ऐकू आले असे कोणीतरी म्हणाले...  . शेवटी परत पार्किंगच्या अंधारातही गप्पांची फेरी व फोटो झाले...  ...आणि अर्थातच परत एकदा "जेवायला कुठे जावे ?" या जागतिक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर एक परिसंवाद झाला. त्याचा अगदीsss अखेरचा निर्णय असा : "प्रथम अमूकअमूक ठिकाणी जाऊ आणि तिथे सगळ्यांची बसण्याची सोय झाली नाही तर मग तमूकतमूक ठिकाणी जाऊ." ...आणि आम्ही निघालो...  . पहिल्याच "रसोई-से" या रेस्तराँमध्ये सर्वांना बसण्याची सोय झाल्याने तेथेच तंबू गाडून पुढचे दोन एक तास रेस्तराँच्या कर्मचार्‍याना मिपाकरांच्या गप्पिष्ट आणि मिष्कील स्वभावाची पूरेपूर ओळख करून देण्यात आली. याचे वर्णन वर आले आहेच. त्या वेळेची काही क्षणचित्रे...  .  .  (या फोटोत अलिकडे : बुवांशी चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये एक मोकळा क्षण साधून श्वास घेताघेता पुढच्या हल्ल्याचा प्लॅन करताना प्रगो आणि "शी बाई, नुसती लढाईच चाललीय. इकडच्या स्वारीचं माझ्याकडे इतकं म्हणून इतकंपण लक्ष नाही." असे म्हणत मानेला झटका देत विरुद्ध दिशेला पाहणार्‍या सौ प्रगो. पलिकडे : युद्धात गुंगलेले नेहमीचेच यशस्वी मावळे.) . जेवण संपल्यावर पोट जड झाले असले तरीही "जेवायला थांबलेल्या लोकांचा गृपफोटो हवाच" असा आग्रह करण्याइतपत उत्साह ओसंडून चालला होता...  . रेस्तराँच्या दाराजवळचे हे फुलांचे दुकान मन अजूनच प्रफुल्लीत करून गेले...  . तितक्यात तेथे जवळच एक प्रसिद्ध "खाण्याच्या पानाचे बुटीक" आहे अशी खुशखबर आल्याने सगळ्यांचा मोहरा तिकडे वळला नसता तरच नवल ! हेच ते "नाद" नावाचे वैशिष्ट्यपूर्ण पानाचे बुटीक आणि तेथे हिरीरीने खास पानांचा आस्वाद घेणारे रसिक मिपाकर...  .  .  . बुटीकचे मालक...  अखेरीस, बदमाष घड्याळाने खूप उशीर झाला आहे असे सांगितल्याने अत्यंत नाईलाने आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेऊन पांगापांग झाली... ते पुढच्या कट्यांचे कच्चे आराखडे केल्यानंतरच ! .

In reply to by आदूबाळ

एकदम अनुमोदन ! त्यातही आमचे अवडते चंदन मनसे पान हे पानाशौकिन गणेशचटनीपानप्रेमी वल्लीरावांना ही अवडले हे पाहून आम्हास आनंन्द जाहला । येथील पानाची क्वालिटी हे पातिल्यातील मासाल्याच्या लेव्हल वर ठरत नाही =)) बाकी आमचे रातराणी पान मात्र इतके ख़ास नव्हते , रातराणी खायची गोष्ट नाही हे आम्हास कळुन चकले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाहून एक फोटोज व तपशीलवार वर्णन वाचून वृत्तांताला परिपूर्णता आली आहे. बाकी वेळ पाळण्याच्या बाबतीत मी देखील इंडियन स्टॅन्डर्ड टाइम पाळणारा म्हणून प्रसिद्ध असलो तरी माझ्या पहिल्या मिपाकट्ट्याला ठरलेल्या वेळेच्या एक दोन मिनिटं आधी शनिवारवाड्याच्या प्रांगणात सपत्नीक पोचलो होतो. आमच्या अगोदर तिथे विनायकराव देशपांडे उपस्थित होते. त्यांच्या दिसण्यावरून आम्ही त्यांना मिपाकर समजलो नाही हा भाग वेगळा ;-) . भविष्यात हा विक्रम अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीन. बाकी या उद्यानातला प्रवेश सशुल्क आहे की नि:शुल्क?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाबा पाटील 31/05/2015 - 20:14
कट्ट्याच्या दिवशी मला एक फोन करत जा रे,साला दिवस सकाळी ६ ला सुरु होवुन रात्री १२ ला कधी संपतो तेच कळत नाही. त्यामुळे कृपा करुन एक कॉल कोनी तरी करत जा मो.नं ९८५०४९८०७५ आपला बाबा पाटील

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:17
खुपच धमाल कट्टा ! माझा पहिला वहिला कटटा होता. आपला नवरा मिसळपावच्या इतका आहारी का गेलाय हे पाहण्यासाठी सौं. नी देखील यायचा हट्ट धरला ! नाखु व कॅप्टन जॅक उद्याना बाहेर घ्यायला आले अन ओळखा-ओळखा नंतर धमाल करायला सुरुवात झाली. लगेच सौ. मुविच्या हातचे चिरोटे खाउन कट्टा मस्त खादाडीचा होणार याची खात्री पटली ! पुढच्या कट्ट्याची खिरापत झकासच असणार हे जाणवले ! रेसोइसे मध्ये गेल्या नंतर “गाडा तिथे नळ” या नियमा नुसार माझी जागा सौं शेजारी म्हणजे टेबल वर “अनाहिता कॉर्नरला” आली. मग या कॉर्नरला मितानतै, त्रि वे णी तै, शांत्-समंजस मोनुतै सोबत एक मिपामायक्रो-कट्टाच रंगला. जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व मितानतै यांची मायक्रो-मुलाखत घेता आली. त्रि वे णी तै यां च्या शी “ दो न अ क्ष रां म ध्ये स्पे स का टा का वी ला ग ते ” या वर गहन चर्चा झाली अन या वर चौकशी आयोग नेमायच्या मा ग णी चा ठ रा व पास झाला. झुंझार अनाहिता पिरातै घाई-घाईत येवुन पटकिनी बोलून तेवढ्याच सुसाट सटकल्या मुळे त्यांची त्यांच्याशी बोलायचे राहिले याची चुटपुट लागुन राहिली. कॅप्टन जॅक स्पॅरो, नाखु, बुवा अन इए यांचे वृतांत / उपवृतांत आणी फोटो जबरीच! जेवणानंतर सगळ्यानी नाद मध्ये पान खाउन कट्ट्याचा समारोप केला त्या नादच्या दर्शनी भागाचा फोटो : 01234 आपल्या “नाद” मध्ये साक्षात नादखुळा अवतरलेले आहेत पाहुन नादमालक आनंदित झाले. पुढील कट्ट्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखायची अन बुवा वल्ली यांना पेचात कसे पकडायचे याचे खलबत करताना नाखु अन इए : 23154 नाद करायचा नाय : भोजनानंतर तांबुल सेवन तृप्त मिपागण ! 56423 असा धमाल माझा पहिला मिपाकट्टा !

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौथा कोनाडा 31/05/2015 - 08:29
अन या निमित्ताने कट्टा निमंत्रक, आयोजक, कार्यवाहक, उपकार्यवाहक, खजिनदार अन सर्व कट्टेकरांना धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

नाखु 01/06/2015 - 10:57
जबरदस्त निरिक्षण शक्ती आणि खुमासदार लेखनाची ताकद आहे. कॅप्टनची सूचना मनावर घ्याच! एक फर्मास लेखाचा बुकणा पाडा. वाचक नाखु

In reply to by चौथा कोनाडा

टवाळ कार्टा 01/06/2015 - 12:13
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना ८० सीसीची होती...ब्रम्हेंच्या लूनाला पेश्शल अ‍ॅक्सेसरी* होती *इथे औरंगजेब मागतोय तीच

In reply to by टवाळ कार्टा

चौथा कोनाडा 01/06/2015 - 12:22
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा ५० सीसीचीच होती. आता औजे म्हटल्या मोट्टा शेहेनशाह माणुस ... त्यांची भारी असणारच !

In reply to by टवाळ कार्टा

कायनेटिकच्या लुनांपैकी टिएफआर , सुपर व मॅग्नम या खात्रीने ५० सीसीच्य होत्या. लुना सफारी कदाचित अधिक सीसीची असेल. खरं तर त्या ४९.xx सीसीच्या होत्या. ५० सीसी किंवा अधिकचे इंजिन असल्यास १६ ते १८ वर्षे वय असणार्‍यांना तशी गाडी चालवायचा परवाना मिळत नसतो. लुना विंग्ज नावाची एक गाडी होती, तसेच अवंती व मोफा. त्या तर याहीपेक्षा कमी क्षमतेच्या असायच्या. या गाड्या १४ वर्षावरील कुणीही चालक परवान्याशिवाय चालवू शकत असत.

In reply to by टवाळ कार्टा

टिव्हिएस स्कूटी (पहिल्या मॉडेलपासून) म्हणत असशील तर ती नक्कीच ७० किंवा अधिक सीसीची होती. बजाज सनी बहुधा ६० सीसीची असायची. ब्रँड न्यु सनीचे इंजिन व्हायब्रेशन्स अजिबात जाणवायचे नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 01/06/2015 - 19:55
५० सीसी. होती माझ्याकडे. सगळे हसायचे तिला!

In reply to by पैसा

शाळेत असताना चढावर असणार्‍या सनीला आम्ही मित्र सायकलवरुन ओव्हरटेक करुन जायचो. =)) त्यावेळी हे माहिती नव्हतं पण माहिती असतं तर हे केलं असतं...लुलुलुलुलुलुलुलुलूलुलुलुल्ल्ल्लुलुलुलुलुल!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या प्रतिसादामधे सनी नामक गाडीला असं वाचावं. काही कुशंकाखोर मित्रांचा गै-रसमज व्हायची शक्यता आहे.

In reply to by पैसा

टिव्हिएसची स्कूटी होती का? मी तरी ५० सीसीवाली कधीच पाहिली नाही. लुना व सनी वापरणार्‍यांपेक्षा टिव्हिएस स्कूटी वापरणार्‍यांकडे नक्कीच अधिक कौतुकाने बघितले जायचे. कायनेटिक होंडा या तुलनेत महाग असलेल्या गाडीचा बाजारातला वाटा टिव्हिएस स्कूटीने बराच कमी केला. बरंच नंतर होंडा अ‍ॅक्टिवाने तर संपवलाच.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कायनेटिक होंडाची २० वर्षांहून अधिकची मोनोपॉली अखेर अ‍ॅक्टिव्हामुळेत मोडीत निघाली असे मला वाटते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला दुसरी शक्यता वाटली होती. शहरातल्या रस्त्यांवरून शेवटी ८०-१०० सीसी वाल्यांमुळे त्यांच्या मागेच रहावे लागणार.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

ganeshpavale ·

पैसा 28/05/2015 - 10:47
स्वातंत्र्यवीरांना अभिवादन! सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत मग विरोधकांची काय कथा! अर्थात हे त्यांचे आणि आपल्या सर्वांचेच दुर्दैव!

In reply to by पैसा

ओ ओ ओ
सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत
हे काय भलते बोलताय तुम्ही ? आमच्या शिंव्हरोडवरील एक मित्र आहेत त्यांन्ना सावरकर पुर्ण म्हण्जे पुर्ण म्हण्जे पुर्ण १००% कळाले आहेत आणि म्हणुन ते आम्हा टनाटन धर्माच्या लोकांवर कडाडुन टीका करत असतात !! अभ्यास वाढवा =))

नाखु 28/05/2015 - 12:11
फक्त नाव उच्चारताच आपोआप नतमस्तक होतो. समग्र विविधांगी लिखाण्,प्रखर देशाभिमान आणी अत्यंत दूरदर्शी+ विज्ञानवादी परखड विचार असलेला भारतमातेचा सुपुत्र पुन्हा होणे नाही. त्यांच्या जीवनावर दूरदर्शन मालीका बनली तर किमान आजच्या पिढीला असाही एक समर्पीत योद्दा होता हे तरी कळेल. (पुस्तकातून वाचायचे दिवस दूरून्दर्शनले आहेत त्यामुळे हाच एक उपाय शिल्लक आहे)

hitesh 28/05/2015 - 12:20
सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी कायदा आला नसता

In reply to by hitesh

आज कधी नव्हे ते आपले एकमत झाले हितेशराव !! आमचे एक कट्टर सावरकरवादी मित्र बीफ लांब राहिले पण नुसते अंडा भुर्जीच्या वासाने लांब पळतात शिव शिव शिव म्हणत =))

In reply to by hitesh

विनोद१८ 28/05/2015 - 23:54
..जन्मजात सवय दिसतेय, हा राजकारणावरचा धागा नाही याचे तारतम्यही तुला नाही, काय म्हाणावे तुला ?? मुळ धाग्याचा विषय काय आणि आपण प्रतिक्रीया देतो काय कुठे बारीकशी जरी संधी मिळाली की लगेच खाजवायला सुरवात करतोस तु, याचा अतिरेक करु नकोस तसेच इथले वातावरणसुध्धा खराब करु नकोस. तुला स्वताला स्वातंत्र्यवीर किती समजलेत हे तुझ्या आजवरच्या दिलेल्या प्रतिसादांनी सर्व मिपाकरांच्या लक्षात आले आहेच तसेच स्वा. सावरकर आम्हाला समजाविण्याच्या भानगडीत आपण पडु नये हे उत्तम, इथले स्वा.सावरकरप्रेमी त्यासाठी सर्वार्थाने समर्थ आहेत याची नोंद घ्यावी. गोहत्याबंदी कायद्यामुळे जर तुझी किंवा अन्य कोणाची उपासमार होत असेल तर ते समजु शकते, परंतु त्याला नाइलाज आहे, त्याविषयी सरकारकडे दाद मागावी इथे नव्हे, हा कायदा बाद करण्याचा अधिकार 'मिपाला किंवा मिपाकरांना' नाही. त्यामुळे त्याविषयीच्या वांझोट्या चर्चेलासुद्धा काही अर्थ रहात नाही. तेव्हा आता ह्या असल्या विषयाला पुढे करुन आपला आवडता 'हिंदुविरोधाचा अजेंडा' पुढे रेटणे थांबवावे अशी णम्र विनंती.

In reply to by hitesh

चिनार 29/05/2015 - 09:41
हितेश तुझं बरोबर आहे .. गोहत्या या विषयावर सावरकरांचे एका वाक्यातले मत म्हणजेच संपूर्ण सावरकर तत्वज्ञानाचे सार आहे ! सावरकरांना समजण्यासाठी तू आणि राहुल गांधी यांचासारख्या विचारवंताची गरज आहे . राहुल गांधींना पंतप्रधान करा ! पण माझे पामराचे एक प्रामाणिक मत..सावरकरांचे विचार समजून जर खरच अमलात आणले असते तर गोहत्याबंदी साठी वेगळा कायदा करायची गरजच पडली नसती..! तरीपण ...राहुल गांधींना पंतप्रधान करा !

In reply to by hitesh

सावरकर समग्र वाचून आणि नंतर समजून घेण्याचे कष्ट उठवण्यापेक्षा त्यांचा फक्त टिळा लावून फुकटची बोंबाबोंब करणारेच भ*वे आज अधिक!!!!

In reply to by ganeshpavale

तुम्हाला सीरीयस प्रतिसाद हवाय का ? तर मग हे घ्या = > सावरकरवाद हे खर्‍याअर्थाने निरर्थक अत्मरंजन आहे . कारण सावरकरांचे विचार प्रअ‍ॅक्टिकल नाहीत आजच्या काळाला काळसुसंगत नाहीत . प्लीज नोट : मी कोणी गांधीवादी किंव्वा काँग्रेसजन नाहीये . सावरकरांचे सहा सोनेरी पाने हिंदुत्वाचे पंचप्राण माझी जन्मठेप सारे लहानपणी वाचले होते आणि प्रभावितही झालो होतो , हळु हळु लक्षात आले की हा ही भाबडा आशावादच आहे , एकी कडे गांधींचा आशावाद अन दुसरी कडे सावरकरांचा ! तार्किक दृष्ट्या काहीच फरक नाही . हिंदुंचा देश अस्तित्वात येणे शक्य नाही , जर फाळणीच्या वेळेला देशाचे द्विभाजन न होता , पाकिस्तान , सेक्युलर इंडिया आणि हिंदुराष्ट्र भारत असे त्रिभाजन झाले असते तर कदाचित सावरकांचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकारले असते . पण आता ते शक्य नाही . हा सारा भाबडा आशावाद आता आपण विसर्जित करावा . आणि ह्याही पुढे जाऊन सावरकर ब्राह्मण होते त्यामुळे त्यांचे सारे तत्वज्ञान हे सारेच मुसळ केरात टाईप प्रकार आहे . सावरकारांचे साहित्य हे कायम ब्राह्मण्यवाद ह्या टोपलीतच टाकले जाणार . अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही ! हेच जर एखाद्या बंगाली नेत्या विषयी झाले असते तर कम्युनिस्ट दीदी कांग्रेसी सारे मतभेद विसरुन तुटुन पडले असते मणी जींवर ! जाति निर्मुलन तर काही मोजक्याच लोकांनी केले असे आजकाल जवळपास सर्व समाजाचे मत होत चालले आहे . सावरकरांन्नी रत्नागिरीत जे काम केले ते कुटील कारस्थान होते असा समज होत चालला आहे , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सावरकर आगरकर कर्वे रानाडे आणि हो इतकेच काय तर लोकहितवादींच्याही समाजसुधारणेच्या प्रयत्नांना काडीमोल किंमत राहिलेली नाहीये हे कटु सत्य आहे . सावरकरांन्नीही अंधश्रधेवर कडाडुन हल्ला केला पण अंनिसला मात्र सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍या संस्थांचा जास्त लळा आहे . थोडक्यात आहे हे असे आहे . कालाय तस्मै नमः !! सावरकरांचा काळ गेला , हिंदु धर्माभिमानी लोकांनी आणि त्यातही ब्राह्मणांनी हा सारा हिंदुराश्ट्र स्वप्नांचा आदर्शांचा पोकळ डोलारा किती दिवस वहायचा ? बास झाले आता . विसर्जन करा ह्याचे !

In reply to by प्रसाद गोडबोले

अमृत 28/05/2015 - 14:12
पोर्ट ब्लेअर विमानतळाचं नाव वीर सावरकर विमानतळ असचं आहे हो.बाकी सावरकरांच लिखाण जास्तं वाचनात न आल्यामूळे प्रतिक्रीयेवर पास.

In reply to by प्रसाद गोडबोले

हल्ली मलासुद्धा असेच वाटायला लागले आहे!फक्त आपल्याइतकी स्पष्टपणे लिहिण्याची किंवा व्यक्त करण्याची कला नव्हती! सगळ्या पोस्टीस अनुमोदन! कालाय तस्मै नमः !!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

अजया 29/05/2015 - 10:43
सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन. प्रगोंच्या प्रतिसादास अनुमोदन!

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 28/05/2015 - 20:29
>>> अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही वाजपेयी पंतप्रधान असताना अंदमानात सेल्युलर जेलसमोर एक स्मृतिस्तंभ उभारण्याची योजना होती. त्यावर सावरकरांची वचने कोरण्यात येणार होती. परंतु २००४ साली सत्ताबदल झाल्यावर सावरकरद्वेष्ट्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या वचनाऐवजी गांधीजींची वचने कोरण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर ज्या कोठडीत सावरकरांनी खिळ्याच्या सहाय्याने कोठडीच्या भिंतीवर काव्य कोरले होते, ते काव्य सुद्धा भिंतीला चुना फासून नष्ट करण्यात आले. मणिशंकर अय्यरला शिवसेनेने व भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केलेला होता. शिवसेनेने त्याला २-३ वेळा मुंबईत विमानतळावरून बाहेर येऊन न देता उग्र निदर्शने करून व घेराव घालून परत जायला लावले होते. त्याच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलनही सेनेने केले होते. कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही. त्यामुळे ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.

In reply to by श्रीगुरुजी

ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.
ह्म्म . मीही हेच म्हणतोय , आता संपुर्ण सावरकरवादाचाचा गणपति बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या केले पाहिजे !

In reply to by श्रीगुरुजी

आदूबाळ 28/05/2015 - 21:05
त्या वेळेला (२००४ ते २००६) अंदमानचे नायब राज्यपाल भाजपचे - आणि मराठी - आणि मराठीचे प्राध्यापक असलेले - प्रा० राम कापसेच होते ना हो? http://en.wikipedia.org/wiki/List_of_Lieutenant_Governors_of_Andaman_and_Nicobar_Islands#Lieutenant_Governors_of_the_Andaman_and_Nicobar_Islands_.281982.E2.80.94.29

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव 28/05/2015 - 21:24
कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही
हिशोब बघा देशाचा, आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी शिवसेनेने जे केले ते आंदोलन नसावे. पुतळ्याला जोडे मारुन बदलत नाहीत असे निर्णय. भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण.

In reply to by पिंपातला उंदीर

असंका 28/05/2015 - 22:14
@ प्रगो- एवढे अप्रतिम तार्किक लिखाण मी फार दिवसांनी वाचले! अभिनंदन! फार सुंदर लिहिलंत!! आणि या आपल्या कुवतीबद्दल - _/\_

In reply to by खंडेराव

विकास 29/05/2015 - 00:07
आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो... सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी यातील प्रत्येक आंदोलनाची सांगता कशी झाली? एन्रॉन प्रकल्प गेला त्याला जबाबदार हे युतीचे राज्य होते असे युतीविरोधक म्हणतात. सरदार सरोवर अस्तित्वात आलेले आहे. भोपाळचे दुर्दैव तसेच राहीलेले आहे... हे सगळे उत्तम आहे असे म्हणायचे नाही. पण असली आंदोलने यशस्वी का झाली नाहीत अथवा होत नाहीत ह्यावर देखील चर्चा करायला हवी. इरोम शर्मिला हे एका व्यक्तीचे आंदोलन आहे. म्हणजे कमी आहे असे म्हणायचे नाही पण त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना वरील आंदोलनांवरच्या टिपण्णीत ठेवणे योग्य वाटत नाही.

In reply to by विकास

खंडेराव 29/05/2015 - 10:10
१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही. २) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच. ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत. ४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे. ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे.

In reply to by खंडेराव

मृत्युन्जय 29/05/2015 - 10:23
धागा कश्यावर आपण चर्चा कशावर करतो आहे. थोडेफार भान सग्ळ्यांनी ठेवा की. धागा सावरकरांवर आहे, त्यांच्या कार्यावर आहे त्यांच्या महत्तेविषयी आहे. यात मुर्ख मणिचा उद्धार होणे साहजिक आहे कारण त्याने सावरकरांची वचने खोडायला लावली. त्या आधीच्या आणि त्या नंतरच्या कुठल्याही सरकारने तसले कुठलेही अभद्र काम केलेले नाही. त्याला शिव्या घालणे अपरिहार्य होते. तसे भाजपाला यात ओढण्याचे काहीच कारण नव्हते. शिवाय सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी आली नसती हे म्हणणे सुद्धा मुर्खपणाचे आहे हे म्हणजे अहिंसावादी गांधी समजले असते तर त्यांच्या खून्याला फाशी झाली नसती असे म्हणण्यासारखे आहे. कुठुनतरी बादरायण संबंध जोडायचा आणि विषय नसत्या वळणावर नेउन भाजपाला शिव्या घालायच्या याला मी "अपप्रचारकी कारस्थाने" मानतो. कोणीतरी आ* घात** निषेध भाजपाने आणी सेनेने जास्त काळ केला नाही म्हणुन त्यांना शिव्या घालणे म्हणजे निर्भया प्रकरणात सगळ्यात अमानुष आरोपी सज्ञान नसल्याच्या कारणावरुन सुटल्याचा निषेध सामान्य जनतेने जास्त काळ केला नाही म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासारखे आहे. गुन्हेगार गुन्हा करणारा असतो त्याचा "जास्त काळ" निषेध न करणारा नाही.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय 29/05/2015 - 10:29
वरील प्रतिसाद जरी खंडेरावांच्या प्रतिसादाला आला असेल तरी तो त्यांना वैयक्तप्रतिसादातो तिथे चुकुन पड्ला. वरील प्रतिसादात नमूद केलेले प्रतिसाद देणार्‍यांसाठी आणि गरज नसताना यात भाजपाला ओढलेल्या लोकांसाठी आहे,

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी 29/05/2015 - 14:34
१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही. सहमत २) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच. मराठवाडा नामांतर आंदोलनाला सावरकरांची वचने हटविण्याच्या तुलनेत प्रचंड मोठा पाठिंबा होता. त्याचबरोबर दोन्ही आंदोलनात जातीचे राजकारण होतेच. नामांतर आंदोलनाला विरोध म्हणजे दलितांना विरोध असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा होता. सावरकरांच्या बाबतीत सावरकरांना पाठिंबा म्हणजे ब्राह्मणांना, हिंदुत्ववादाला पाठिंबा असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा नव्हता. >>>> ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत. त्या आंदोलनाला मी बहुतेक श्रेय शिवसेनेला दिले आहे, भाजपला नाही. ४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे. त्यांनी विरोध केला होता हे वाचले आहे. परंतु त्यांनी राजीनामा दिला होता का नाही ते माहिती नाही. दिला नसल्यास का दिला नाही याची कल्पना नाही. >>> ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे. वेगळा धागा काढा.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी 29/05/2015 - 14:40
>>> भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण. २००४-२०१४ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे भाजपला हा निर्णय बदलणे शक्य नव्हते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर अंदमान स्मृती स्तंभावरील गांधीजींच्या ओळी काढून तिथे पुन्हा सावरकरांच्या ओळी कोरणे आता शक्य नाही. मणि अय्यरने द्वेषबुद्धीने सावरकरांनी कोठडीच्या भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळी चुना फासून नष्ट करायला लावल्या. आताचे सरकार त्या ओळी पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयन करणार आहे असे नुकतेच वाचले.

In reply to by खंडेराव

विकास 05/06/2015 - 03:14
हे घ्या! Modi govt to reinstall Veer Savarkar's plaque at Andaman jail काही निवडक भाग : ... After Modi came to power last year, there have been a series of demands made to reinstall the plaque by BJP and Shiv Sena leaders. Sena MP Rahul Shewale had raised the issue in Parliament and demanded the reinstatement of the plaque bearing Savarkar's poetry. Speaking to India Today TV, Shewale said the removal of the plaque had "insulted" the nation. "The controversy over Savarkar is unfortunate. The Congress did not recognise his contribution towards our freedom struggle, but now the NDA government is getting it done. Both Sena and BJP follow his ideology and we are happy about it," he said. Sources have told India Today TV the plaque is likely to be installed again on July 4, the day Savarkar was jailed by the British during the freedom movement. Shewale said 2015 is also the 50th year of his death in 1966. ....

In reply to by प्रसाद गोडबोले

विनोद१८ 29/05/2015 - 00:20
..वैचारिक बाटग्यांकडुन तसेच गुढग्यात मेंदु असलेल्यांकडुन यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, केवळ सामाजिक वातावरण गढूळ करणे एवढ्या एकाच उद्देशाने हे असले प्रतिसाद येताहेत, स्वातंत्र्यवीरांचे नाव घेण्याची ज्यांची पात्रता नाही असली माणसे त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करताहेत आणि संपादक ती गंम्मत बघताहेत असे मला वाटते. मतस्वात्रंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारची निर्भत्सना मिपावर करता येते का ?? किंवा मिपाला तशी ती अपेक्शित आहे का ?? याचे उत्तर मिपाकडे मागण्याची वेळ आता आली असे मला वाटते. @.....प्रगो.. कुणी आमंत्रण घेउन आले होते का तुमच्याकडुन हा असला मळ्मळीत प्रतिसाद मागण्यासाठी. तुमचा उद्देश समजलाय पण हे लक्षात ठेवा अशा प्रव्रुत्तींना संरक्षण देणारे व उठता बसता 'शाहु, फुले आंबेडकरांचे' नाव घेणारे सरकार आता इतिहासजमा झाले.

खंडेराव 28/05/2015 - 13:48
शहाणा समाज आहोत, महापुरुषांचे जे सोयिस्कर वाटते त्याचा उदोउदो आणि जे अडचणीचे त्याकडे दुर्लक्ष. सावरकरांना अभिवादन..

अमृत 28/05/2015 - 14:07
सेल्युलर जेलला भेट दिलेली आहे त्यामूळे काळ्या पाण्याची शिक्षा काय होती हे थोडंफार बघून आलोय संग्रहालयात. या सर्व यातना भोगून सुद्धा स्वातंत्र्यवीरांमधील कवी कसा काय जगला हे आश्चर्यच वाटतं. स्वातंत्र्यवीरांना अभिवादन!

सावरकरांची सगळीच राजकीय मत मान्य नाहीत . . राजकीय नेत्यांपेक्षा मला तरी त्यांचातला परखड सामाजिक सुधारक जास्त भावतो . अभिवादन .

विवेकपटाईत 28/05/2015 - 21:42
तसे म्हणाल तर महाराष्ट्रात कुणीच नेता महाराष्ट्राचा नाही. प्रत्येकाला जातीत जखडून टाकले आहे. कुणी गैर मराठी व्यक्तीने मराठी आदर्श पुरुषांवर चिखल फेकले तरी ही तो माझा नाही तो ... जातीचा आहे. आपले रक्त खळवळत नाही. हेच सत्य. म्हणून केंद्राला ही महाराष्ट्रावर अन्याय करायला कुठलीच भीती वाटत नाही.

In reply to by विवेकपटाईत

+१०० महाराष्ट्राइतके संकुचित गोष्टींवर (पक्ष-धर्म-जात-उपजात-विचारधारा-विभाग-जिल्हा-इ-इ) विभागलेले आणि राज्य व राज्यभाषेकडे (महाराष्ट्र व मराठीकडे) दुर्लक्ष करणारे दुसरे राज्य नाही. "दुफळी हा मराठ्यांना कायम लागलेला शाप आहे" हे वचन खरे आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आपापल्या परिनी सावरकर जगता येणे शक्य आहे, . . . . अर्थातच, इच्छा असली आणि गैरसोय होत नसली तरच!
>>> बुवा ह्या वाक्याचा सरळ सरळ अर्थ " आपल्या सोयीने सावरकरांचा वापर करुन घ्यावा " असा निघत आहे . =)) बहुतेक तुम्हाला मिरान्डा राईट्स माहीत नसावेत म्हणुन रीइटरेट करतो
You have the right to remain silent . Anything you say or do may be used against you in a court of law. You have the right to consult an attorney before speaking to the police and to have an attorney present during questioning now or in the future.

सुधीर 29/05/2015 - 15:22
टिळक आणि गोखले यांच्या विचारांच्या दरीतला सुवर्णमध्य काढण्याची क्षमता असणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा, जाज्वल्य देशाभिमान असेलेला नेता. पण दुर्दैवाने मोलाची वर्ष (टिळक आणि गोखल्यांच्या पाश्चात) काळ्यापाण्याच्या शिक्षेत गेल्याने आणि परत येईपर्यंत ती पोकळी गांधींनी भरून काढल्यामुळे इतिहासात एका भरीव कामगीरीपासून वंचित राहिलेला नेता. (शेवटच्या वाक्यावर बर्‍याच जणांचा आक्षेप असतो). इतिहासात सशस्त्र चळवळीचा पुरस्कार करणार्‍या नेत्यांची धरपकड करून काळ्यापाण्यावर पाठविल्यावर सशस्त्र चळवळ अगदीच ठप्प झालेली दिसते. १९११ मध्ये ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावल्यावर, टिळकांच्या पाश्चात, गांधींचा उदय होण्यापूर्वी (मोक्याच्या वेळी) सावरकरांची राजकीय कारकिर्द जवळजवळ संपुष्टात येते. माझ्या मते जेव्हा सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगातून मुक्त झाले तोपर्यंत गांधी हे "हिंदूंचे" मोठे नेते झालेले होते. काँग्रेसपाठी सामान्या जनता (बहुसंख्या हिंदू) होती. सावरकरांसारखा नेता टिळक-गोखल्यांच्या काळापासूनच काँग्रेसपासून दूर होता. सावरकरांनी त्यानंतर (1937 मध्ये) नेतृत्व केलं ते "हिंदू महासभेचं". लंडन मध्ये "इंडिया हाऊस" चालवणारा, पॅरिस मध्ये मॅडम कामांकडे भूमिगत म्हणून वावरणार्‍या नेत्याला पाश्चात्य संस्कृतीतला सुधारणावाद दिसला नाही असे समजणे हा त्या उत्तुंग नेत्याचा अपमान आहे. कट्टर हिंदुत्वाने भारलेल्या लोकांपुढे (ज्यांनी हिंदुस्थानाव्यतिरिक्त इतर जग पाहिलंच नाही, समुद्र पार केला तर सुचिर्भूत व्हाव लागतं, मुसलमान हे देशाचे कट्टर शत्रू आहेत अशी समज असलेल्यांपुढे) "गो-हत्या पाप नाही" वा हिंदू [संस्कृती] म्हणजे भारतात राहणारे सगळी लोक (मुसलमानांसहीत) अशा आशयाचे, बुद्धिभेदाचे तार्किक विचार मांडले तर त्यांना सावरक कसे समजतील? मग "सावरकर कोणाला कळले नाहीत" हा एक मतप्रवाह बनतो. जिथे आजही नेत्यांना 'जुमल्यांच्या' भाषेत बोलाव लागतं तिथे ७०-८० वर्षापूर्वीची काय कथा. नेता जे बोलतो ते अनुयायांना सोडा, बुद्धिवाद्यांनाही समजण्यात गोंधळ असेल तर त्या नेत्यापाठी जनाधार तरी कसा असेल? सावरकरांसारख्या उंचीच्या माणसाचं दु:ख कदाचित इथे असावं. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, वेगवेगळ्या भाषा संस्कृतीसाठी, साहित्यासाठी सावरकरांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उचित आदर नक्कीच केला पाहिजे. त्याची जाण ठेवली गेली पाहिजे. (माझा मूळ लेख विषयाशी विसंगत इथे आहे. त्यातला हा काही भाग.)

पैसा 28/05/2015 - 10:47
स्वातंत्र्यवीरांना अभिवादन! सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत मग विरोधकांची काय कथा! अर्थात हे त्यांचे आणि आपल्या सर्वांचेच दुर्दैव!

In reply to by पैसा

ओ ओ ओ
सावरकर त्यांच्या अनुयायांनाही पुरते समजेले नाहीत
हे काय भलते बोलताय तुम्ही ? आमच्या शिंव्हरोडवरील एक मित्र आहेत त्यांन्ना सावरकर पुर्ण म्हण्जे पुर्ण म्हण्जे पुर्ण १००% कळाले आहेत आणि म्हणुन ते आम्हा टनाटन धर्माच्या लोकांवर कडाडुन टीका करत असतात !! अभ्यास वाढवा =))

नाखु 28/05/2015 - 12:11
फक्त नाव उच्चारताच आपोआप नतमस्तक होतो. समग्र विविधांगी लिखाण्,प्रखर देशाभिमान आणी अत्यंत दूरदर्शी+ विज्ञानवादी परखड विचार असलेला भारतमातेचा सुपुत्र पुन्हा होणे नाही. त्यांच्या जीवनावर दूरदर्शन मालीका बनली तर किमान आजच्या पिढीला असाही एक समर्पीत योद्दा होता हे तरी कळेल. (पुस्तकातून वाचायचे दिवस दूरून्दर्शनले आहेत त्यामुळे हाच एक उपाय शिल्लक आहे)

hitesh 28/05/2015 - 12:20
सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी कायदा आला नसता

In reply to by hitesh

आज कधी नव्हे ते आपले एकमत झाले हितेशराव !! आमचे एक कट्टर सावरकरवादी मित्र बीफ लांब राहिले पण नुसते अंडा भुर्जीच्या वासाने लांब पळतात शिव शिव शिव म्हणत =))

In reply to by hitesh

विनोद१८ 28/05/2015 - 23:54
..जन्मजात सवय दिसतेय, हा राजकारणावरचा धागा नाही याचे तारतम्यही तुला नाही, काय म्हाणावे तुला ?? मुळ धाग्याचा विषय काय आणि आपण प्रतिक्रीया देतो काय कुठे बारीकशी जरी संधी मिळाली की लगेच खाजवायला सुरवात करतोस तु, याचा अतिरेक करु नकोस तसेच इथले वातावरणसुध्धा खराब करु नकोस. तुला स्वताला स्वातंत्र्यवीर किती समजलेत हे तुझ्या आजवरच्या दिलेल्या प्रतिसादांनी सर्व मिपाकरांच्या लक्षात आले आहेच तसेच स्वा. सावरकर आम्हाला समजाविण्याच्या भानगडीत आपण पडु नये हे उत्तम, इथले स्वा.सावरकरप्रेमी त्यासाठी सर्वार्थाने समर्थ आहेत याची नोंद घ्यावी. गोहत्याबंदी कायद्यामुळे जर तुझी किंवा अन्य कोणाची उपासमार होत असेल तर ते समजु शकते, परंतु त्याला नाइलाज आहे, त्याविषयी सरकारकडे दाद मागावी इथे नव्हे, हा कायदा बाद करण्याचा अधिकार 'मिपाला किंवा मिपाकरांना' नाही. त्यामुळे त्याविषयीच्या वांझोट्या चर्चेलासुद्धा काही अर्थ रहात नाही. तेव्हा आता ह्या असल्या विषयाला पुढे करुन आपला आवडता 'हिंदुविरोधाचा अजेंडा' पुढे रेटणे थांबवावे अशी णम्र विनंती.

In reply to by hitesh

चिनार 29/05/2015 - 09:41
हितेश तुझं बरोबर आहे .. गोहत्या या विषयावर सावरकरांचे एका वाक्यातले मत म्हणजेच संपूर्ण सावरकर तत्वज्ञानाचे सार आहे ! सावरकरांना समजण्यासाठी तू आणि राहुल गांधी यांचासारख्या विचारवंताची गरज आहे . राहुल गांधींना पंतप्रधान करा ! पण माझे पामराचे एक प्रामाणिक मत..सावरकरांचे विचार समजून जर खरच अमलात आणले असते तर गोहत्याबंदी साठी वेगळा कायदा करायची गरजच पडली नसती..! तरीपण ...राहुल गांधींना पंतप्रधान करा !

In reply to by hitesh

सावरकर समग्र वाचून आणि नंतर समजून घेण्याचे कष्ट उठवण्यापेक्षा त्यांचा फक्त टिळा लावून फुकटची बोंबाबोंब करणारेच भ*वे आज अधिक!!!!

In reply to by ganeshpavale

तुम्हाला सीरीयस प्रतिसाद हवाय का ? तर मग हे घ्या = > सावरकरवाद हे खर्‍याअर्थाने निरर्थक अत्मरंजन आहे . कारण सावरकरांचे विचार प्रअ‍ॅक्टिकल नाहीत आजच्या काळाला काळसुसंगत नाहीत . प्लीज नोट : मी कोणी गांधीवादी किंव्वा काँग्रेसजन नाहीये . सावरकरांचे सहा सोनेरी पाने हिंदुत्वाचे पंचप्राण माझी जन्मठेप सारे लहानपणी वाचले होते आणि प्रभावितही झालो होतो , हळु हळु लक्षात आले की हा ही भाबडा आशावादच आहे , एकी कडे गांधींचा आशावाद अन दुसरी कडे सावरकरांचा ! तार्किक दृष्ट्या काहीच फरक नाही . हिंदुंचा देश अस्तित्वात येणे शक्य नाही , जर फाळणीच्या वेळेला देशाचे द्विभाजन न होता , पाकिस्तान , सेक्युलर इंडिया आणि हिंदुराष्ट्र भारत असे त्रिभाजन झाले असते तर कदाचित सावरकांचे हिंदुराष्ट्राचे स्वप्न साकारले असते . पण आता ते शक्य नाही . हा सारा भाबडा आशावाद आता आपण विसर्जित करावा . आणि ह्याही पुढे जाऊन सावरकर ब्राह्मण होते त्यामुळे त्यांचे सारे तत्वज्ञान हे सारेच मुसळ केरात टाईप प्रकार आहे . सावरकारांचे साहित्य हे कायम ब्राह्मण्यवाद ह्या टोपलीतच टाकले जाणार . अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही ! हेच जर एखाद्या बंगाली नेत्या विषयी झाले असते तर कम्युनिस्ट दीदी कांग्रेसी सारे मतभेद विसरुन तुटुन पडले असते मणी जींवर ! जाति निर्मुलन तर काही मोजक्याच लोकांनी केले असे आजकाल जवळपास सर्व समाजाचे मत होत चालले आहे . सावरकरांन्नी रत्नागिरीत जे काम केले ते कुटील कारस्थान होते असा समज होत चालला आहे , शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सावरकर आगरकर कर्वे रानाडे आणि हो इतकेच काय तर लोकहितवादींच्याही समाजसुधारणेच्या प्रयत्नांना काडीमोल किंमत राहिलेली नाहीये हे कटु सत्य आहे . सावरकरांन्नीही अंधश्रधेवर कडाडुन हल्ला केला पण अंनिसला मात्र सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍या संस्थांचा जास्त लळा आहे . थोडक्यात आहे हे असे आहे . कालाय तस्मै नमः !! सावरकरांचा काळ गेला , हिंदु धर्माभिमानी लोकांनी आणि त्यातही ब्राह्मणांनी हा सारा हिंदुराश्ट्र स्वप्नांचा आदर्शांचा पोकळ डोलारा किती दिवस वहायचा ? बास झाले आता . विसर्जन करा ह्याचे !

In reply to by प्रसाद गोडबोले

अमृत 28/05/2015 - 14:12
पोर्ट ब्लेअर विमानतळाचं नाव वीर सावरकर विमानतळ असचं आहे हो.बाकी सावरकरांच लिखाण जास्तं वाचनात न आल्यामूळे प्रतिक्रीयेवर पास.

In reply to by प्रसाद गोडबोले

हल्ली मलासुद्धा असेच वाटायला लागले आहे!फक्त आपल्याइतकी स्पष्टपणे लिहिण्याची किंवा व्यक्त करण्याची कला नव्हती! सगळ्या पोस्टीस अनुमोदन! कालाय तस्मै नमः !!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

अजया 29/05/2015 - 10:43
सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन. प्रगोंच्या प्रतिसादास अनुमोदन!

In reply to by प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी 28/05/2015 - 20:29
>>> अंदमानात विमानतळाचे नाव मणि शंकर जी अय्यर ह्यांन्नी बदलले तेव्हा महाराष्ट्रातल्या कोणाचे रक्त खवळले ... कोणाचे नाही वाजपेयी पंतप्रधान असताना अंदमानात सेल्युलर जेलसमोर एक स्मृतिस्तंभ उभारण्याची योजना होती. त्यावर सावरकरांची वचने कोरण्यात येणार होती. परंतु २००४ साली सत्ताबदल झाल्यावर सावरकरद्वेष्ट्या मणिशंकर अय्यरने सावरकरांच्या वचनाऐवजी गांधीजींची वचने कोरण्याचा आदेश दिला. त्याचबरोबर ज्या कोठडीत सावरकरांनी खिळ्याच्या सहाय्याने कोठडीच्या भिंतीवर काव्य कोरले होते, ते काव्य सुद्धा भिंतीला चुना फासून नष्ट करण्यात आले. मणिशंकर अय्यरला शिवसेनेने व भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केलेला होता. शिवसेनेने त्याला २-३ वेळा मुंबईत विमानतळावरून बाहेर येऊन न देता उग्र निदर्शने करून व घेराव घालून परत जायला लावले होते. त्याच्या पुतळ्याला जोडे मारा आंदोलनही सेनेने केले होते. कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही. त्यामुळे ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.

In reply to by श्रीगुरुजी

ते आंदोलनही काही महिन्यांनी संपले.
ह्म्म . मीही हेच म्हणतोय , आता संपुर्ण सावरकरवादाचाचा गणपति बप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या केले पाहिजे !

In reply to by श्रीगुरुजी

आदूबाळ 28/05/2015 - 21:05
त्या वेळेला (२००४ ते २००६) अंदमानचे नायब राज्यपाल भाजपचे - आणि मराठी - आणि मराठीचे प्राध्यापक असलेले - प्रा० राम कापसेच होते ना हो? http://en.wikipedia.org/wiki/List_of_Lieutenant_Governors_of_Andaman_and_Nicobar_Islands#Lieutenant_Governors_of_the_Andaman_and_Nicobar_Islands_.281982.E2.80.94.29

In reply to by श्रीगुरुजी

खंडेराव 28/05/2015 - 21:24
कोणतेही आंदोलन फार काळ चालविता येत नाही
हिशोब बघा देशाचा, आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी शिवसेनेने जे केले ते आंदोलन नसावे. पुतळ्याला जोडे मारुन बदलत नाहीत असे निर्णय. भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण.

In reply to by पिंपातला उंदीर

असंका 28/05/2015 - 22:14
@ प्रगो- एवढे अप्रतिम तार्किक लिखाण मी फार दिवसांनी वाचले! अभिनंदन! फार सुंदर लिहिलंत!! आणि या आपल्या कुवतीबद्दल - _/\_

In reply to by खंडेराव

विकास 29/05/2015 - 00:07
आंदोलन काय असते. दोन तीन उदाहरणे देतो... सरदारसरोवर, भोपाळचे आंदोलन, एनरॉनचे, इरोम शर्मिला, नियामगिरी यातील प्रत्येक आंदोलनाची सांगता कशी झाली? एन्रॉन प्रकल्प गेला त्याला जबाबदार हे युतीचे राज्य होते असे युतीविरोधक म्हणतात. सरदार सरोवर अस्तित्वात आलेले आहे. भोपाळचे दुर्दैव तसेच राहीलेले आहे... हे सगळे उत्तम आहे असे म्हणायचे नाही. पण असली आंदोलने यशस्वी का झाली नाहीत अथवा होत नाहीत ह्यावर देखील चर्चा करायला हवी. इरोम शर्मिला हे एका व्यक्तीचे आंदोलन आहे. म्हणजे कमी आहे असे म्हणायचे नाही पण त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना वरील आंदोलनांवरच्या टिपण्णीत ठेवणे योग्य वाटत नाही.

In reply to by विकास

खंडेराव 29/05/2015 - 10:10
१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही. २) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच. ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत. ४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे. ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे.

In reply to by खंडेराव

मृत्युन्जय 29/05/2015 - 10:23
धागा कश्यावर आपण चर्चा कशावर करतो आहे. थोडेफार भान सग्ळ्यांनी ठेवा की. धागा सावरकरांवर आहे, त्यांच्या कार्यावर आहे त्यांच्या महत्तेविषयी आहे. यात मुर्ख मणिचा उद्धार होणे साहजिक आहे कारण त्याने सावरकरांची वचने खोडायला लावली. त्या आधीच्या आणि त्या नंतरच्या कुठल्याही सरकारने तसले कुठलेही अभद्र काम केलेले नाही. त्याला शिव्या घालणे अपरिहार्य होते. तसे भाजपाला यात ओढण्याचे काहीच कारण नव्हते. शिवाय सावरकर समजले असते तर गोहत्याबंदी आली नसती हे म्हणणे सुद्धा मुर्खपणाचे आहे हे म्हणजे अहिंसावादी गांधी समजले असते तर त्यांच्या खून्याला फाशी झाली नसती असे म्हणण्यासारखे आहे. कुठुनतरी बादरायण संबंध जोडायचा आणि विषय नसत्या वळणावर नेउन भाजपाला शिव्या घालायच्या याला मी "अपप्रचारकी कारस्थाने" मानतो. कोणीतरी आ* घात** निषेध भाजपाने आणी सेनेने जास्त काळ केला नाही म्हणुन त्यांना शिव्या घालणे म्हणजे निर्भया प्रकरणात सगळ्यात अमानुष आरोपी सज्ञान नसल्याच्या कारणावरुन सुटल्याचा निषेध सामान्य जनतेने जास्त काळ केला नाही म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासारखे आहे. गुन्हेगार गुन्हा करणारा असतो त्याचा "जास्त काळ" निषेध न करणारा नाही.

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय 29/05/2015 - 10:29
वरील प्रतिसाद जरी खंडेरावांच्या प्रतिसादाला आला असेल तरी तो त्यांना वैयक्तप्रतिसादातो तिथे चुकुन पड्ला. वरील प्रतिसादात नमूद केलेले प्रतिसाद देणार्‍यांसाठी आणि गरज नसताना यात भाजपाला ओढलेल्या लोकांसाठी आहे,

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी 29/05/2015 - 14:34
१) आंदोलणे यशस्वी होणे, न होणे यात त्यांचे महत्व ठरत नाही, तसेच वैयक्तिक/सामुहिक असण्यावरही. सहमत २) मराठवाडा विद्यापिठ नामांतर हे यशस्वी आंदोलनाचे उदाहरण. नियामगिरी ही तसेच. मराठवाडा नामांतर आंदोलनाला सावरकरांची वचने हटविण्याच्या तुलनेत प्रचंड मोठा पाठिंबा होता. त्याचबरोबर दोन्ही आंदोलनात जातीचे राजकारण होतेच. नामांतर आंदोलनाला विरोध म्हणजे दलितांना विरोध असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा होता. सावरकरांच्या बाबतीत सावरकरांना पाठिंबा म्हणजे ब्राह्मणांना, हिंदुत्ववादाला पाठिंबा असे समीकरण असल्याने बहुसंख्य पक्षांचा त्याला पाठिंबा नव्हता. >>>> ३) हा धागा सावरकरांच्या जयंतीच्या अभिवादनाचा. त्यात बिजेपीचे नसलेले कर्तुत्व आंदोलण म्हनुण दाखवणे चुकीचे आणि इथे अप्रस्तुत. त्या आंदोलनाला मी बहुतेक श्रेय शिवसेनेला दिले आहे, भाजपला नाही. ४) कापसे राज्यपाल होतेना तेव्हा? राजिनामा दिला का त्यांनी? दिला असल्यास कळवावे. त्यांनी विरोध केला होता हे वाचले आहे. परंतु त्यांनी राजीनामा दिला होता का नाही ते माहिती नाही. दिला नसल्यास का दिला नाही याची कल्पना नाही. >>> ५) एन्रोन विषयी एक वेगळा धागा काढुयात. मला जी माहीती आहे ती वेगळीच. वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारणे जो मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे एन्रोन सौदा पुर्ण करण्यासाठीची आर्थिक गॅरंटी देणे. वेगळा धागा काढा.

In reply to by खंडेराव

श्रीगुरुजी 29/05/2015 - 14:40
>>> भाजप शिवसेनेमधे इच्छाशक्ती असती ( भाजप बाकी राज्यातही आहे ना ) तर तडीस लावले असते प्रकरण. २००४-२०१४ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे भाजपला हा निर्णय बदलणे शक्य नव्हते. २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर अंदमान स्मृती स्तंभावरील गांधीजींच्या ओळी काढून तिथे पुन्हा सावरकरांच्या ओळी कोरणे आता शक्य नाही. मणि अय्यरने द्वेषबुद्धीने सावरकरांनी कोठडीच्या भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळी चुना फासून नष्ट करायला लावल्या. आताचे सरकार त्या ओळी पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयन करणार आहे असे नुकतेच वाचले.

In reply to by खंडेराव

विकास 05/06/2015 - 03:14
हे घ्या! Modi govt to reinstall Veer Savarkar's plaque at Andaman jail काही निवडक भाग : ... After Modi came to power last year, there have been a series of demands made to reinstall the plaque by BJP and Shiv Sena leaders. Sena MP Rahul Shewale had raised the issue in Parliament and demanded the reinstatement of the plaque bearing Savarkar's poetry. Speaking to India Today TV, Shewale said the removal of the plaque had "insulted" the nation. "The controversy over Savarkar is unfortunate. The Congress did not recognise his contribution towards our freedom struggle, but now the NDA government is getting it done. Both Sena and BJP follow his ideology and we are happy about it," he said. Sources have told India Today TV the plaque is likely to be installed again on July 4, the day Savarkar was jailed by the British during the freedom movement. Shewale said 2015 is also the 50th year of his death in 1966. ....

In reply to by प्रसाद गोडबोले

विनोद१८ 29/05/2015 - 00:20
..वैचारिक बाटग्यांकडुन तसेच गुढग्यात मेंदु असलेल्यांकडुन यापेक्षा वेगळ्या प्रतिक्रियेची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, केवळ सामाजिक वातावरण गढूळ करणे एवढ्या एकाच उद्देशाने हे असले प्रतिसाद येताहेत, स्वातंत्र्यवीरांचे नाव घेण्याची ज्यांची पात्रता नाही असली माणसे त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करताहेत आणि संपादक ती गंम्मत बघताहेत असे मला वाटते. मतस्वात्रंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारची निर्भत्सना मिपावर करता येते का ?? किंवा मिपाला तशी ती अपेक्शित आहे का ?? याचे उत्तर मिपाकडे मागण्याची वेळ आता आली असे मला वाटते. @.....प्रगो.. कुणी आमंत्रण घेउन आले होते का तुमच्याकडुन हा असला मळ्मळीत प्रतिसाद मागण्यासाठी. तुमचा उद्देश समजलाय पण हे लक्षात ठेवा अशा प्रव्रुत्तींना संरक्षण देणारे व उठता बसता 'शाहु, फुले आंबेडकरांचे' नाव घेणारे सरकार आता इतिहासजमा झाले.

खंडेराव 28/05/2015 - 13:48
शहाणा समाज आहोत, महापुरुषांचे जे सोयिस्कर वाटते त्याचा उदोउदो आणि जे अडचणीचे त्याकडे दुर्लक्ष. सावरकरांना अभिवादन..

अमृत 28/05/2015 - 14:07
सेल्युलर जेलला भेट दिलेली आहे त्यामूळे काळ्या पाण्याची शिक्षा काय होती हे थोडंफार बघून आलोय संग्रहालयात. या सर्व यातना भोगून सुद्धा स्वातंत्र्यवीरांमधील कवी कसा काय जगला हे आश्चर्यच वाटतं. स्वातंत्र्यवीरांना अभिवादन!

सावरकरांची सगळीच राजकीय मत मान्य नाहीत . . राजकीय नेत्यांपेक्षा मला तरी त्यांचातला परखड सामाजिक सुधारक जास्त भावतो . अभिवादन .

विवेकपटाईत 28/05/2015 - 21:42
तसे म्हणाल तर महाराष्ट्रात कुणीच नेता महाराष्ट्राचा नाही. प्रत्येकाला जातीत जखडून टाकले आहे. कुणी गैर मराठी व्यक्तीने मराठी आदर्श पुरुषांवर चिखल फेकले तरी ही तो माझा नाही तो ... जातीचा आहे. आपले रक्त खळवळत नाही. हेच सत्य. म्हणून केंद्राला ही महाराष्ट्रावर अन्याय करायला कुठलीच भीती वाटत नाही.

In reply to by विवेकपटाईत

+१०० महाराष्ट्राइतके संकुचित गोष्टींवर (पक्ष-धर्म-जात-उपजात-विचारधारा-विभाग-जिल्हा-इ-इ) विभागलेले आणि राज्य व राज्यभाषेकडे (महाराष्ट्र व मराठीकडे) दुर्लक्ष करणारे दुसरे राज्य नाही. "दुफळी हा मराठ्यांना कायम लागलेला शाप आहे" हे वचन खरे आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आपापल्या परिनी सावरकर जगता येणे शक्य आहे, . . . . अर्थातच, इच्छा असली आणि गैरसोय होत नसली तरच!
>>> बुवा ह्या वाक्याचा सरळ सरळ अर्थ " आपल्या सोयीने सावरकरांचा वापर करुन घ्यावा " असा निघत आहे . =)) बहुतेक तुम्हाला मिरान्डा राईट्स माहीत नसावेत म्हणुन रीइटरेट करतो
You have the right to remain silent . Anything you say or do may be used against you in a court of law. You have the right to consult an attorney before speaking to the police and to have an attorney present during questioning now or in the future.

सुधीर 29/05/2015 - 15:22
टिळक आणि गोखले यांच्या विचारांच्या दरीतला सुवर्णमध्य काढण्याची क्षमता असणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा, जाज्वल्य देशाभिमान असेलेला नेता. पण दुर्दैवाने मोलाची वर्ष (टिळक आणि गोखल्यांच्या पाश्चात) काळ्यापाण्याच्या शिक्षेत गेल्याने आणि परत येईपर्यंत ती पोकळी गांधींनी भरून काढल्यामुळे इतिहासात एका भरीव कामगीरीपासून वंचित राहिलेला नेता. (शेवटच्या वाक्यावर बर्‍याच जणांचा आक्षेप असतो). इतिहासात सशस्त्र चळवळीचा पुरस्कार करणार्‍या नेत्यांची धरपकड करून काळ्यापाण्यावर पाठविल्यावर सशस्त्र चळवळ अगदीच ठप्प झालेली दिसते. १९११ मध्ये ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावल्यावर, टिळकांच्या पाश्चात, गांधींचा उदय होण्यापूर्वी (मोक्याच्या वेळी) सावरकरांची राजकीय कारकिर्द जवळजवळ संपुष्टात येते. माझ्या मते जेव्हा सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगातून मुक्त झाले तोपर्यंत गांधी हे "हिंदूंचे" मोठे नेते झालेले होते. काँग्रेसपाठी सामान्या जनता (बहुसंख्या हिंदू) होती. सावरकरांसारखा नेता टिळक-गोखल्यांच्या काळापासूनच काँग्रेसपासून दूर होता. सावरकरांनी त्यानंतर (1937 मध्ये) नेतृत्व केलं ते "हिंदू महासभेचं". लंडन मध्ये "इंडिया हाऊस" चालवणारा, पॅरिस मध्ये मॅडम कामांकडे भूमिगत म्हणून वावरणार्‍या नेत्याला पाश्चात्य संस्कृतीतला सुधारणावाद दिसला नाही असे समजणे हा त्या उत्तुंग नेत्याचा अपमान आहे. कट्टर हिंदुत्वाने भारलेल्या लोकांपुढे (ज्यांनी हिंदुस्थानाव्यतिरिक्त इतर जग पाहिलंच नाही, समुद्र पार केला तर सुचिर्भूत व्हाव लागतं, मुसलमान हे देशाचे कट्टर शत्रू आहेत अशी समज असलेल्यांपुढे) "गो-हत्या पाप नाही" वा हिंदू [संस्कृती] म्हणजे भारतात राहणारे सगळी लोक (मुसलमानांसहीत) अशा आशयाचे, बुद्धिभेदाचे तार्किक विचार मांडले तर त्यांना सावरक कसे समजतील? मग "सावरकर कोणाला कळले नाहीत" हा एक मतप्रवाह बनतो. जिथे आजही नेत्यांना 'जुमल्यांच्या' भाषेत बोलाव लागतं तिथे ७०-८० वर्षापूर्वीची काय कथा. नेता जे बोलतो ते अनुयायांना सोडा, बुद्धिवाद्यांनाही समजण्यात गोंधळ असेल तर त्या नेत्यापाठी जनाधार तरी कसा असेल? सावरकरांसारख्या उंचीच्या माणसाचं दु:ख कदाचित इथे असावं. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, वेगवेगळ्या भाषा संस्कृतीसाठी, साहित्यासाठी सावरकरांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उचित आदर नक्कीच केला पाहिजे. त्याची जाण ठेवली गेली पाहिजे. (माझा मूळ लेख विषयाशी विसंगत इथे आहे. त्यातला हा काही भाग.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय.

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ८ निकाल.

संपादक मंडळ ·

रुपी 09/04/2015 - 03:24
निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.

In reply to by रुपी

शैलेन्द्र 10/04/2015 - 09:07
सर्व प्रतिसादकांचे आभार. हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.

In reply to by शैलेन्द्र

रुपी 14/04/2015 - 00:52
त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >> अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!

सौन्दर्य 09/04/2015 - 08:20
स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.

अनिता ठाकूर 09/04/2015 - 11:45
विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!

पैसा 12/04/2015 - 20:49
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!

In reply to by पैसा

असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं. -दिलीप बिरुटे

रुपी 09/04/2015 - 03:24
निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.

In reply to by रुपी

शैलेन्द्र 10/04/2015 - 09:07
सर्व प्रतिसादकांचे आभार. हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.

In reply to by शैलेन्द्र

रुपी 14/04/2015 - 00:52
त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >> अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!

सौन्दर्य 09/04/2015 - 08:20
स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.

अनिता ठाकूर 09/04/2015 - 11:45
विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!

पैसा 12/04/2015 - 20:49
सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!

In reply to by पैसा

असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन.