मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

अत्रुप्त आत्मा ·

अजया 31/01/2016 - 20:01
जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

In reply to by पियुशा

स्रुजा 31/01/2016 - 20:29
मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

प्रचेतस 31/01/2016 - 20:32
जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

In reply to by सतिश गावडे

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 31/01/2016 - 23:17
आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

एस 31/01/2016 - 20:44
च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

त्रिवेणी 31/01/2016 - 20:44
हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

अजया 31/01/2016 - 20:46
त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

खेडूत 31/01/2016 - 20:48
'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

साती 31/01/2016 - 20:56
काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

In reply to by विजय पुरोहित

साती 31/01/2016 - 21:01
आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:10
मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

साती 31/01/2016 - 21:19
रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:30
नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

In reply to by अजया

संदीप डांगे 31/01/2016 - 22:51
सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

In reply to by साती

>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साती 31/01/2016 - 21:44
स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

In reply to by त्रिवेणी

अन्नू 31/01/2016 - 21:54
हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

In reply to by विजय पुरोहित

त्रिवेणी 31/01/2016 - 22:05
नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

बॅटमॅन 31/01/2016 - 21:45
नवरा असो किंवा बायको,
स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

In reply to by यशोधरा

नाखु 01/02/2016 - 08:34
मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

In reply to by टवाळ कार्टा

स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

In reply to by साती

दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

In reply to by अन्नू

संदीप डांगे 01/02/2016 - 17:38
सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

इरसाल 31/01/2016 - 22:20
मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

In reply to by इरसाल

संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

स्रुजा 31/01/2016 - 22:29
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

In reply to by स्रुजा

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

पैसा 31/01/2016 - 22:32
स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

खटासि खट 31/01/2016 - 22:34
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

नीलमोहर 31/01/2016 - 23:17
असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...

अजया 31/01/2016 - 20:01
जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे

In reply to by पियुशा

स्रुजा 31/01/2016 - 20:29
मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)

प्रचेतस 31/01/2016 - 20:32
जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(

In reply to by सतिश गावडे

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 31/01/2016 - 23:17
आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)

एस 31/01/2016 - 20:44
च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!

त्रिवेणी 31/01/2016 - 20:44
हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.

अजया 31/01/2016 - 20:46
त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.

खेडूत 31/01/2016 - 20:48
'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)

साती 31/01/2016 - 20:56
काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!

In reply to by विजय पुरोहित

साती 31/01/2016 - 21:01
आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:10
मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

त्रिवेणी 31/01/2016 - 21:00
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.

साती 31/01/2016 - 21:19
रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!

In reply to by साती

अजया 31/01/2016 - 21:30
नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे

In reply to by अजया

संदीप डांगे 31/01/2016 - 22:51
सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)

In reply to by साती

>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साती 31/01/2016 - 21:44
स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)

In reply to by त्रिवेणी

अन्नू 31/01/2016 - 21:54
हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)

In reply to by विजय पुरोहित

त्रिवेणी 31/01/2016 - 22:05
नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.

बॅटमॅन 31/01/2016 - 21:45
नवरा असो किंवा बायको,
स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.

In reply to by यशोधरा

नाखु 01/02/2016 - 08:34
मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे

In reply to by टवाळ कार्टा

स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)

कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....

In reply to by साती

दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.

In reply to by अन्नू

संदीप डांगे 01/02/2016 - 17:38
सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

इरसाल 31/01/2016 - 22:20
मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

In reply to by इरसाल

संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

स्रुजा 31/01/2016 - 22:29
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

In reply to by स्रुजा

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

पैसा 31/01/2016 - 22:32
स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

खटासि खट 31/01/2016 - 22:34
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

नीलमोहर 31/01/2016 - 23:17
असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

शशिकांत ओक ·

खेडूत 20/01/2016 - 12:35
चांगली कल्पना आहे. प्रायोगिक तत्वावर बाजूलाच एखादी प्रतिक्रुती बनवता आली तर त्याने मूळ पुरातन वास्तूला बाधा येणार नाही. नंतर त्या कल्पनेचा स्वीकार होऊ शकेल.

In reply to by खेडूत

शशिकांत ओक 01/03/2017 - 23:43
मित्रांनो, गड आणि किल्ले संवर्धन मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा पाठपुरावा. यावर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता एक PPT सादर करत आहे. त्यावर आपले विचार वाचायला आवडतील. https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otB

In reply to by शशिकांत ओक

सतिश गावडे 02/03/2017 - 00:01
काका, पीपीटी एडीट करता येत आहे. रीड ओन्ली अ‍ॅक्सेस द्या इतरांना.

In reply to by सतिश गावडे

शशिकांत ओक 02/03/2017 - 00:40
सतीशजी, रीड ओनली अॅक्सेस कसा द्यावा ते सांगितले तर धन्यभागी राहीन... जसे जमले तसे पुन्हा देत आहे... /code>

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 02/03/2017 - 01:32
मदत हवी आहे. पुर्व परीक्षणात जर मेसेज बॉक्स मोकळा ठेवला तर पीपीटी दिसते... पण प्रकाशित करायच्या वेळी काही तरी लिहा असे येते. तसे केले तर प्रकाशित प्रतिसाद पीपीटी विना दिसतो... काय चुकते आहे माझे....

In reply to by शशिकांत ओक

कंजूस 02/03/2017 - 10:32
प्रयत्न आवडले. वरची दिलेली लिंक वापरून स्लाइडशो पाहिला. १) पिपिटी माध्यम नको. २) दहा पंधरा फोटो क्रमांक देऊन धाग्यात अपलोड करा. तुम्हाला काय सांगायचे आहे या उपक्रमाविषयी त्याचे पाच मिनिटांचे साउंड रिकॅार्डींग mp3 करा. ती साउंड फाईल clyp dot it या साइटवर अपलोड करून त्याची जी लिंक येईल ती द्या. ३) हे सोपे आहे कुणा एक्सपर्टची मदत लागणार नाही.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 02/03/2017 - 18:58
कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 02/03/2017 - 19:00
कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 26/04/2019 - 01:25
मराठीतील सिने व नाट्यक्षेत्रज्ज्ञ श्री राजू फुलकराचे विचार सादर ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत. आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.

कंजूस 20/01/2016 - 14:05
लोणावळ्यात एके ठिकाणी दिवाळीत तीस किल्ले बनवलेले पाहिले होते. बरेच हुबेहुब होते रचनात्मक.त्यांचे फोटो घेऊन त्यापासून व्हर्चुअल टुअर बनवणे सोपे आहे.प्रायोजक गाठून प्रतिकृती बनवणाय्रा मुलांना काही देताही येईल.

In reply to by कंजूस

आदूबाळ 20/01/2016 - 22:23
शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं सिम्युलेशन केलं तर कसली मजा येईल! कारतलबखान प्रकरणाचं पण...

कंजूस 21/01/2016 - 07:34
"शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं--" ते आलं आहे कुठल्याशा सिनेमात पण सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना/सैनिकी व्युहरचना या दृष्टीने त्यात काय दाखवणार?एखाद्या गडाचा ३६० अंशात फोटो स्मिर्टफोनमध्ये फिरवता आला तर तुमच्या PPT पेक्षा अधिक परिणामकारक होईल.फोटो लोड केल्यावर त्यिला वाचकालाच फिरवता आला पाहिजे सर्व बाजूने/ढोनाततून/वरून वगैरे. PPT बोअरिंग असते.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 22/01/2016 - 00:26
आपले म्हणणे बरोबर आहे. खालील फोटोंना पुढेमागे करून पाहून तसे बोअर वाटणार नाही हे खरे.पण त्यातील अंतस्थ नक्षीकाम, खरवडलेल्या भिंती, छत पाहून वाईट वाटते. ते कॉम्पच्या सहाय्याने सुंदर करावे असा प्रयत्न आहे. Tomb of Itimad-ud-Daulah- Inside View_2 --- Tomb of Itimad-ud-Daulah_8

शशिकांत ओक 21/01/2016 - 10:03
कंजूस व अन्य मित्रांनो वरील सादर केलेल्या पीपीटीतून फक्त एक उदाहरण म्हणून काय करावे लागेल याचा विचार केला आहे. जे प्रत्यक्षात करायला हवे ते आपल्या अपेक्षेप्रमाणेच करायला हवे आहे. पीपीपी का दिसत नाही यावर येथील तज्ञांनी मदत करावी. तोवर पुन्हा एकदा ती पीपीपी सादर केली तर चालेल का?

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 19/02/2016 - 18:31
करण्यासाठी अॅप्स बनवायचे काम आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील तर संपर्कात राहायला आवडेल. कंजुसानी सुचवलेल्या ३६० अंशातून चित्र पहायची सोय पहाण्यात आली त्या वर प्रतिसाद वाचायला आवडेल.

शशिकांत ओक 21/01/2016 - 12:06
मित्रांनो जोवर वरील पीपीटी नीट दिसत नाही तोवर या ठिकाणी भेट देऊन पहा. ही विनंती.

प्रचेतस 24/01/2016 - 09:19
सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके काय ते समजले नाही. पीपीटी पाहिली. अशा प्रकल्पात भाग घ्यायला आवडेल. अजिंठा लेणीच्या पायथ्याला लेणीची प्रतिकृती उभारून ठेवली आहे. सध्या मात्र सैन्याच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली पुरंदर किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरु आहे त्याची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

बाबा पाटील 25/01/2016 - 21:47
हाच तर त्याचा योग्य वापर होतोय,सैन्य प्रशिक्षनासाठीच या गडकोटांचा वापर व्हायला हवा.

निशाचर 24/01/2016 - 18:58
एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे. http://www.museomav.it/ माउंट वेसुविअसमुळे उद्ध्वस्त होण्यापूर्वीची पोंपेई व हर्क्युलेनिअम ही शहरे आणि तिथलं राहणीमान या आभासी म्युझिअममध्ये पाहता येतं.

In reply to by निशाचर

शशिकांत ओक 26/02/2017 - 12:31
नमस्कार आपण सुचवलेल्या लिंक पाहिली. असे काही करायचे तर काय काय तयारी करावी लागेल याची आखणी करायचे काम चालू आहे.

कंजूस 25/01/2016 - 22:24
"ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे." यासाठी लागणारे CADचे प्रगत सॅाफ्टवेर दोन लाख रुना विकत घ्यावे लागते हे कुठेतरी वाचले होते.साक्षीदाराच्या जुजबी माहितीवरून गुन्हेगाराचा चेहरा तयार करतात तसलेच.त्या सॅाफ्टवेअरची पाइरेटिड सीडी मिळत नाही बहुधा.करामत करणे नंतर सोपे आहे.फक्त चारपाच फोटो हवेत.

शशिकांत ओक 27/01/2016 - 12:08
नमस्कार, कंजूसजी अशा प्रकल्पांना खर्च भरपूर येणार आहे हे मान्य. सध्या बाहुबली, बाजीराव मस्तानी व असे अन्य भारतीय भाषात अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत त्यामुळे पैसे खर्च करायला, भव्य निर्मितीसाठी कलाकार आणि गुणी तत्रज्ञ आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा कलाकृती पहायला इच्छुक तरुण पिढीतील ती मंडळी आहेत. प्रयत्न करून पाहिला पाहिजे. त्यातून आणखी नाविन्यपुर्ण सादर करायची प्रेरणा मिळेल...

शशिकांत ओक 27/01/2016 - 14:33
नितीन देसाई यांच्या सारख्या महाराष्ट्र राज्य इतिहास प्रेमी मंडळी पैकी कोणी कोणी लोकांच्या संपर्कात जायचे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी असे इतिहास प्रेमी असतील तर मला त्यांच्याकडे संपर्कात राहायला आवडेल.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 28/01/2016 - 00:09
नमस्कार कंजूस जी, आपल्या सूचनेबद्दल. आपण अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क कसा साधावा या बद्दल मार्गदर्शन केलेत तर आभारी राहीन. आपण म्हणता तर जरूर भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन स्वीकारेन.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 26/02/2017 - 12:28
काही ना काही कारणाने भेट टळत आहे... अविनाश धर्माधिकारी यांनी मला दलाई लामा यांच्या सत्कार समारंभात नाडी ग्रंथ भविष्य विषयावर ही बोलू म्हटले होते. असो वेळ आली की ते घडेल.. पण

कंजूस 19/02/2016 - 21:44
पुण्यात एक संस्था/गट आहे ते लोक जुने नवे इंग्रजी/इतर सिनेमे आणतात त्या क्लबातही बरेच लोक आहेत हे करू शकणारे.थोडी चौकशी केल्यास सापडेल नाव. मध्यंतरी एक कलाकाराबद्दल पाहिले टिव्हिवर.तो असल्या मोन्युमेंट्सचे हाइ रेझलुशन फोटो बनवतो.एखाद्या गोष्टीचे असंख्य फोटो वेगवेगळ्या स्थानातून घेऊन ते कंप्युटरने एकत्र करून एकच हाइ रेझ फोटो होतो.त्यावर कितीही झूम करता येते।फिरवून पाहता येते.थोडक्यात तंत्र आहे पण परवडायला हवे.

चित्रगुप्त 12/11/2016 - 07:09
हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले... यापैकी एक प्रकार. तरी पण वयाच्या साठीतही आपण असे काहीतरी नित्य नवनवीन नेटाने करत-शोधत असता हे कौतुकास्पद. "ठेव ते वर"...Keep it Up.

शशिकांत ओक 12/11/2016 - 10:41
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.

शशिकांत ओक 25/04/2019 - 12:19
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
वरील विचारणेला दिलेले उत्तर -
वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.
हा धागा उचकायचे कारण असे की मधल्या काळात काय घडले याची नोंद मिपात हवी म्हणून .... रामोजी फिल्म सिटीत श्री. जालनापुरकरांना जे CEO of Film city आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून असे लढाईचे चित्रिकरण शक्य आहे काय याची चाचपणी करायला म्हणून गेलो होतो.. त्या आधी त्यांचा फोन क्रमांक शोधून त्यांना सवडीची वेळ आहे का हे ठरवण्यात बराच काळ लोटला. नमूद करावेसे वाटते की तो पत्ता मिळवून द्यायला एयर मार्शल बिंगो गोखल्यांनी आपुलकीने मदत कली. जालनापुरकर बालपणी नुमविचे विद्यार्थी होते म्हणून गोखल्यांची त्यांच्याशी ओळख होती. असो. त्याची भेट ठरल्याप्रमाणे झाली...भेटीत ते रोज किती व्यस्त असतात याचा अनुभव आला. फोन, मोबईल, कनिष्ठ स्टाफचे मधे मधे व्यत्यय यांना पार करून तरीही ते माझ्या PPT ला पहायला त्यांच्या कॉन्फरन्स रूम मधे आले. बोलणे झाले. ते म्हणाले, 'आमचे रामोजीचे मालक सध्या इतके लक्ष घालत नाहीत. त्यांनी इथले बरेच मालकी हक्क इतरांना विकले आहेत वगैरे वगैरे.... म्हणून तुम्ही त्यांना भेटून काही हाती लागेल असे वाटत नाही. (पुण्यात एका फिल्मी हस्तीने सुचवले होते की रामोजींना अशा विषयात रस असतो. त्यांना ही संकल्पना नक्की आवडेल. एकदा त्यांनी हाती प्रकल्प घेतला की मग फायनान्स, शूटींग, आणि अन्य तांत्रिक बाजूंची चिंता राहात नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या की काम झालेच म्हणून समजा... म्हणून मी श्री जालनापुरकरांना मध्यस्त करून रामोजीरावंची भेट मिळवता येते का? ते पाहायला व भेटायला गेलो होतो.) म्हणून तुम्हाला अर्थ सहाय्य आमच्या कडून होईल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. 'पैसा' हे एक कारण असल्याने शिवसृष्टीचे बाबासाहेबांचेही काम लांबणीवर पडलेले आहे. मी त्यांच्या, शिरडीच्या, शेगावच्या नवीनीकरणातून पर्यटनाच्या सुविधांसाठी सल्लागार म्हणून कामे करत आहे. पुज्य बाबासाहेब पुरंदरे पंतप्रधान मोदींना देखील भेटून आर्थिक सहाय्य मिळवायला प्रयत्नशील आहेत. ('ते कटोरा घेऊन गेले'. नेमके शब्द) तेंव्हा तुम्ही पण फायनान्सर मिळवलात तर आमच्या फिल्म सिटीत शूटिंग करायला परवानगी द्यायचे काम माझ्या हातात आहे ते मी करीन... असो... थोडक्यात... 'पैसे की कोई बात करो... फिर इधर आओ'.... नितिन देसाईंना भेटा म्हणून सल्ला अनेकदा मिळतो. 'पैसे टाका सगळे काम करता येईल'... हा संदेश मिळतो... अर्थात हे नवीन नाही 'दाम करी काम' ही दुनियेची रीतच आहे... ! आता गळ टाकून बसल्याशिवाय फायनान्सर भेटणार कसा...!! एका फिल्म बनवणाऱ्या मुंबईच्या कंपनीला विचारणा करत होतो... 'काहो हे फायनान्सर कुठे उपलब्ध असतात? त्यांचे पत्ते मिळतील का?...!!! 'साहेब असे ते बाजारात मिळत नाहीत...! शिवाय 'मार्कट टाईट' आहे!!! कोण माहिती असलेल्या स्टूरीला हात लावणार?' 'मग अजय देवगण तर याच विषयावर फिल्म काढतायत त्याचे काय? 'आहो, माहित नाही का तुम्हाला? ते लोढणं त्याने आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे!!' 'मैं समझा नही?' या विचारणेला, 'वो हीरो है, तो फायनान्सर हट गया तो अब अजय प्रोड्यूसर बना है. उसके इज्जत सवाल हैना बाबा...' रझाक खानच्या इस्टाईल मधे तो माझ्यावर इंप्रेंशन मारून बोलत असावा'... ... या सर्वाला श्रद्धेच्या विषयाची एक मजेशीर झालर आहे... ऑटोरायटिंग मधून मला जे संदेश मिळतात त्यातून मार्ग सुचवला जातो.... 'अमक्या अमक्या ला जाऊन भेट माझे नाव सांग तुझे काम होईल!' असे ते नसते...!! पण त्या संदेशातील सूचकतेतून काय करायला हवे याचे मार्गदर्शन होते!!! आता हे काय नवीन लचांड असे अनेकांना वाटेल म्हणून तो विषय मी नवीन धाग्यातून वेळ मिळाला की मांडेन...

खेडूत 20/01/2016 - 12:35
चांगली कल्पना आहे. प्रायोगिक तत्वावर बाजूलाच एखादी प्रतिक्रुती बनवता आली तर त्याने मूळ पुरातन वास्तूला बाधा येणार नाही. नंतर त्या कल्पनेचा स्वीकार होऊ शकेल.

In reply to by खेडूत

शशिकांत ओक 01/03/2017 - 23:43
मित्रांनो, गड आणि किल्ले संवर्धन मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा पाठपुरावा. यावर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता एक PPT सादर करत आहे. त्यावर आपले विचार वाचायला आवडतील. https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otB

In reply to by शशिकांत ओक

सतिश गावडे 02/03/2017 - 00:01
काका, पीपीटी एडीट करता येत आहे. रीड ओन्ली अ‍ॅक्सेस द्या इतरांना.

In reply to by सतिश गावडे

शशिकांत ओक 02/03/2017 - 00:40
सतीशजी, रीड ओनली अॅक्सेस कसा द्यावा ते सांगितले तर धन्यभागी राहीन... जसे जमले तसे पुन्हा देत आहे... /code>

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 02/03/2017 - 01:32
मदत हवी आहे. पुर्व परीक्षणात जर मेसेज बॉक्स मोकळा ठेवला तर पीपीटी दिसते... पण प्रकाशित करायच्या वेळी काही तरी लिहा असे येते. तसे केले तर प्रकाशित प्रतिसाद पीपीटी विना दिसतो... काय चुकते आहे माझे....

In reply to by शशिकांत ओक

कंजूस 02/03/2017 - 10:32
प्रयत्न आवडले. वरची दिलेली लिंक वापरून स्लाइडशो पाहिला. १) पिपिटी माध्यम नको. २) दहा पंधरा फोटो क्रमांक देऊन धाग्यात अपलोड करा. तुम्हाला काय सांगायचे आहे या उपक्रमाविषयी त्याचे पाच मिनिटांचे साउंड रिकॅार्डींग mp3 करा. ती साउंड फाईल clyp dot it या साइटवर अपलोड करून त्याची जी लिंक येईल ती द्या. ३) हे सोपे आहे कुणा एक्सपर्टची मदत लागणार नाही.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 02/03/2017 - 18:58
कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 02/03/2017 - 19:00
कंजूस जी आणि अन्य मित्रांनो, या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 26/04/2019 - 01:25
मराठीतील सिने व नाट्यक्षेत्रज्ज्ञ श्री राजू फुलकराचे विचार सादर ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत. आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.

कंजूस 20/01/2016 - 14:05
लोणावळ्यात एके ठिकाणी दिवाळीत तीस किल्ले बनवलेले पाहिले होते. बरेच हुबेहुब होते रचनात्मक.त्यांचे फोटो घेऊन त्यापासून व्हर्चुअल टुअर बनवणे सोपे आहे.प्रायोजक गाठून प्रतिकृती बनवणाय्रा मुलांना काही देताही येईल.

In reply to by कंजूस

आदूबाळ 20/01/2016 - 22:23
शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं सिम्युलेशन केलं तर कसली मजा येईल! कारतलबखान प्रकरणाचं पण...

कंजूस 21/01/2016 - 07:34
"शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं--" ते आलं आहे कुठल्याशा सिनेमात पण सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना/सैनिकी व्युहरचना या दृष्टीने त्यात काय दाखवणार?एखाद्या गडाचा ३६० अंशात फोटो स्मिर्टफोनमध्ये फिरवता आला तर तुमच्या PPT पेक्षा अधिक परिणामकारक होईल.फोटो लोड केल्यावर त्यिला वाचकालाच फिरवता आला पाहिजे सर्व बाजूने/ढोनाततून/वरून वगैरे. PPT बोअरिंग असते.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 22/01/2016 - 00:26
आपले म्हणणे बरोबर आहे. खालील फोटोंना पुढेमागे करून पाहून तसे बोअर वाटणार नाही हे खरे.पण त्यातील अंतस्थ नक्षीकाम, खरवडलेल्या भिंती, छत पाहून वाईट वाटते. ते कॉम्पच्या सहाय्याने सुंदर करावे असा प्रयत्न आहे. Tomb of Itimad-ud-Daulah- Inside View_2 --- Tomb of Itimad-ud-Daulah_8

शशिकांत ओक 21/01/2016 - 10:03
कंजूस व अन्य मित्रांनो वरील सादर केलेल्या पीपीटीतून फक्त एक उदाहरण म्हणून काय करावे लागेल याचा विचार केला आहे. जे प्रत्यक्षात करायला हवे ते आपल्या अपेक्षेप्रमाणेच करायला हवे आहे. पीपीपी का दिसत नाही यावर येथील तज्ञांनी मदत करावी. तोवर पुन्हा एकदा ती पीपीपी सादर केली तर चालेल का?

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 19/02/2016 - 18:31
करण्यासाठी अॅप्स बनवायचे काम आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील तर संपर्कात राहायला आवडेल. कंजुसानी सुचवलेल्या ३६० अंशातून चित्र पहायची सोय पहाण्यात आली त्या वर प्रतिसाद वाचायला आवडेल.

शशिकांत ओक 21/01/2016 - 12:06
मित्रांनो जोवर वरील पीपीटी नीट दिसत नाही तोवर या ठिकाणी भेट देऊन पहा. ही विनंती.

प्रचेतस 24/01/2016 - 09:19
सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके काय ते समजले नाही. पीपीटी पाहिली. अशा प्रकल्पात भाग घ्यायला आवडेल. अजिंठा लेणीच्या पायथ्याला लेणीची प्रतिकृती उभारून ठेवली आहे. सध्या मात्र सैन्याच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली पुरंदर किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरु आहे त्याची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

बाबा पाटील 25/01/2016 - 21:47
हाच तर त्याचा योग्य वापर होतोय,सैन्य प्रशिक्षनासाठीच या गडकोटांचा वापर व्हायला हवा.

निशाचर 24/01/2016 - 18:58
एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे. http://www.museomav.it/ माउंट वेसुविअसमुळे उद्ध्वस्त होण्यापूर्वीची पोंपेई व हर्क्युलेनिअम ही शहरे आणि तिथलं राहणीमान या आभासी म्युझिअममध्ये पाहता येतं.

In reply to by निशाचर

शशिकांत ओक 26/02/2017 - 12:31
नमस्कार आपण सुचवलेल्या लिंक पाहिली. असे काही करायचे तर काय काय तयारी करावी लागेल याची आखणी करायचे काम चालू आहे.

कंजूस 25/01/2016 - 22:24
"ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे." यासाठी लागणारे CADचे प्रगत सॅाफ्टवेर दोन लाख रुना विकत घ्यावे लागते हे कुठेतरी वाचले होते.साक्षीदाराच्या जुजबी माहितीवरून गुन्हेगाराचा चेहरा तयार करतात तसलेच.त्या सॅाफ्टवेअरची पाइरेटिड सीडी मिळत नाही बहुधा.करामत करणे नंतर सोपे आहे.फक्त चारपाच फोटो हवेत.

शशिकांत ओक 27/01/2016 - 12:08
नमस्कार, कंजूसजी अशा प्रकल्पांना खर्च भरपूर येणार आहे हे मान्य. सध्या बाहुबली, बाजीराव मस्तानी व असे अन्य भारतीय भाषात अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत त्यामुळे पैसे खर्च करायला, भव्य निर्मितीसाठी कलाकार आणि गुणी तत्रज्ञ आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा कलाकृती पहायला इच्छुक तरुण पिढीतील ती मंडळी आहेत. प्रयत्न करून पाहिला पाहिजे. त्यातून आणखी नाविन्यपुर्ण सादर करायची प्रेरणा मिळेल...

शशिकांत ओक 27/01/2016 - 14:33
नितीन देसाई यांच्या सारख्या महाराष्ट्र राज्य इतिहास प्रेमी मंडळी पैकी कोणी कोणी लोकांच्या संपर्कात जायचे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी असे इतिहास प्रेमी असतील तर मला त्यांच्याकडे संपर्कात राहायला आवडेल.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 28/01/2016 - 00:09
नमस्कार कंजूस जी, आपल्या सूचनेबद्दल. आपण अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क कसा साधावा या बद्दल मार्गदर्शन केलेत तर आभारी राहीन. आपण म्हणता तर जरूर भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन स्वीकारेन.

In reply to by कंजूस

शशिकांत ओक 26/02/2017 - 12:28
काही ना काही कारणाने भेट टळत आहे... अविनाश धर्माधिकारी यांनी मला दलाई लामा यांच्या सत्कार समारंभात नाडी ग्रंथ भविष्य विषयावर ही बोलू म्हटले होते. असो वेळ आली की ते घडेल.. पण

कंजूस 19/02/2016 - 21:44
पुण्यात एक संस्था/गट आहे ते लोक जुने नवे इंग्रजी/इतर सिनेमे आणतात त्या क्लबातही बरेच लोक आहेत हे करू शकणारे.थोडी चौकशी केल्यास सापडेल नाव. मध्यंतरी एक कलाकाराबद्दल पाहिले टिव्हिवर.तो असल्या मोन्युमेंट्सचे हाइ रेझलुशन फोटो बनवतो.एखाद्या गोष्टीचे असंख्य फोटो वेगवेगळ्या स्थानातून घेऊन ते कंप्युटरने एकत्र करून एकच हाइ रेझ फोटो होतो.त्यावर कितीही झूम करता येते।फिरवून पाहता येते.थोडक्यात तंत्र आहे पण परवडायला हवे.

चित्रगुप्त 12/11/2016 - 07:09
हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले... यापैकी एक प्रकार. तरी पण वयाच्या साठीतही आपण असे काहीतरी नित्य नवनवीन नेटाने करत-शोधत असता हे कौतुकास्पद. "ठेव ते वर"...Keep it Up.

शशिकांत ओक 12/11/2016 - 10:41
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.

शशिकांत ओक 25/04/2019 - 12:19
पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58 एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
वरील विचारणेला दिलेले उत्तर -
वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.
हा धागा उचकायचे कारण असे की मधल्या काळात काय घडले याची नोंद मिपात हवी म्हणून .... रामोजी फिल्म सिटीत श्री. जालनापुरकरांना जे CEO of Film city आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून असे लढाईचे चित्रिकरण शक्य आहे काय याची चाचपणी करायला म्हणून गेलो होतो.. त्या आधी त्यांचा फोन क्रमांक शोधून त्यांना सवडीची वेळ आहे का हे ठरवण्यात बराच काळ लोटला. नमूद करावेसे वाटते की तो पत्ता मिळवून द्यायला एयर मार्शल बिंगो गोखल्यांनी आपुलकीने मदत कली. जालनापुरकर बालपणी नुमविचे विद्यार्थी होते म्हणून गोखल्यांची त्यांच्याशी ओळख होती. असो. त्याची भेट ठरल्याप्रमाणे झाली...भेटीत ते रोज किती व्यस्त असतात याचा अनुभव आला. फोन, मोबईल, कनिष्ठ स्टाफचे मधे मधे व्यत्यय यांना पार करून तरीही ते माझ्या PPT ला पहायला त्यांच्या कॉन्फरन्स रूम मधे आले. बोलणे झाले. ते म्हणाले, 'आमचे रामोजीचे मालक सध्या इतके लक्ष घालत नाहीत. त्यांनी इथले बरेच मालकी हक्क इतरांना विकले आहेत वगैरे वगैरे.... म्हणून तुम्ही त्यांना भेटून काही हाती लागेल असे वाटत नाही. (पुण्यात एका फिल्मी हस्तीने सुचवले होते की रामोजींना अशा विषयात रस असतो. त्यांना ही संकल्पना नक्की आवडेल. एकदा त्यांनी हाती प्रकल्प घेतला की मग फायनान्स, शूटींग, आणि अन्य तांत्रिक बाजूंची चिंता राहात नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या की काम झालेच म्हणून समजा... म्हणून मी श्री जालनापुरकरांना मध्यस्त करून रामोजीरावंची भेट मिळवता येते का? ते पाहायला व भेटायला गेलो होतो.) म्हणून तुम्हाला अर्थ सहाय्य आमच्या कडून होईल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. 'पैसा' हे एक कारण असल्याने शिवसृष्टीचे बाबासाहेबांचेही काम लांबणीवर पडलेले आहे. मी त्यांच्या, शिरडीच्या, शेगावच्या नवीनीकरणातून पर्यटनाच्या सुविधांसाठी सल्लागार म्हणून कामे करत आहे. पुज्य बाबासाहेब पुरंदरे पंतप्रधान मोदींना देखील भेटून आर्थिक सहाय्य मिळवायला प्रयत्नशील आहेत. ('ते कटोरा घेऊन गेले'. नेमके शब्द) तेंव्हा तुम्ही पण फायनान्सर मिळवलात तर आमच्या फिल्म सिटीत शूटिंग करायला परवानगी द्यायचे काम माझ्या हातात आहे ते मी करीन... असो... थोडक्यात... 'पैसे की कोई बात करो... फिर इधर आओ'.... नितिन देसाईंना भेटा म्हणून सल्ला अनेकदा मिळतो. 'पैसे टाका सगळे काम करता येईल'... हा संदेश मिळतो... अर्थात हे नवीन नाही 'दाम करी काम' ही दुनियेची रीतच आहे... ! आता गळ टाकून बसल्याशिवाय फायनान्सर भेटणार कसा...!! एका फिल्म बनवणाऱ्या मुंबईच्या कंपनीला विचारणा करत होतो... 'काहो हे फायनान्सर कुठे उपलब्ध असतात? त्यांचे पत्ते मिळतील का?...!!! 'साहेब असे ते बाजारात मिळत नाहीत...! शिवाय 'मार्कट टाईट' आहे!!! कोण माहिती असलेल्या स्टूरीला हात लावणार?' 'मग अजय देवगण तर याच विषयावर फिल्म काढतायत त्याचे काय? 'आहो, माहित नाही का तुम्हाला? ते लोढणं त्याने आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे!!' 'मैं समझा नही?' या विचारणेला, 'वो हीरो है, तो फायनान्सर हट गया तो अब अजय प्रोड्यूसर बना है. उसके इज्जत सवाल हैना बाबा...' रझाक खानच्या इस्टाईल मधे तो माझ्यावर इंप्रेंशन मारून बोलत असावा'... ... या सर्वाला श्रद्धेच्या विषयाची एक मजेशीर झालर आहे... ऑटोरायटिंग मधून मला जे संदेश मिळतात त्यातून मार्ग सुचवला जातो.... 'अमक्या अमक्या ला जाऊन भेट माझे नाव सांग तुझे काम होईल!' असे ते नसते...!! पण त्या संदेशातील सूचकतेतून काय करायला हवे याचे मार्गदर्शन होते!!! आता हे काय नवीन लचांड असे अनेकांना वाटेल म्हणून तो विषय मी नवीन धाग्यातून वेळ मिळाला की मांडेन...

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

खेडूत ·

'काडीची कसर' या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती प्रथमच कळली. आपण आपल्या वडिलांच्या पंचाहत्तरीचे कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने नेटके व कल्पकतेने यशस्वीपणे आयोजित केलेत याबद्दल आपले अभिनंदन. इथल्या मराठी मंडळाचा (माजी) पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या पद्धती वापरतो त्याबाबत थोडक्यात माहिती वेळ मिळताच लिहीन.

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे आणि शास्त्रही ! 'काडीची कसर' या वाक्प्रचाराची सुरुवात कशी झाली ते माहीत नव्हते, ती कसर भरून निघाली ! :)

बोका-ए-आझम 31/12/2015 - 23:06
आपल्याला असे आयोजनाचे अनुभव असतील तर काय करावे अन काय टाळावे हे नक्की सांगा. त्यामुळे इतरांना उपयोग होईल.
लोक काय म्हणतील, कार्यक्रम त्यांना आवडेल का? वगैरे विचार करणे टाळावे. लोक काही ना काहीतरी म्हणणारच. त्यांना पौड, शीळ, इत्यादी ठिकाणांचे पत्ते द्यावेत. उत्सवमूर्ती खुश तर सगळं वसूल. पु.लं. चा ' एकसष्टावं वर्ष काय फक्त पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये ? ' असं ठणकवणारा परोपकारी गंपू हा आदर्श मानावा.

रेवती 01/01/2016 - 04:52
लेखन आवडले. खूप छान. काडीचीही कसर न ठेवता कार्य पार पडल्यास त्याला फडणविसी कार्य म्हणण्याची पद्धत आहे हे ऐकून होते पण नाना फडणविसांची गोष्ट आवडली, ती आधी माहित नव्हती. तुम्ही अनेकवेळा कार्यक्रम वेळेवर सुरु होण्याबद्दल सांगितलेले होते व मंडळीही वेळेवर आली हे चांगले झाले.

माझ्या मते, कुठलाही कार्यक्रम यशस्वी यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी हव्या असतात : १) अर्थ २) साहाय्य २अ) आयोजन २ब) सहभाग दोन्ही ३) रूपरेषा 4) इच्छाशक्ती याऊपर, बाकी सर्व बाधक गोष्टींसाठी वर बोका-ए-आझम म्हणतात त्याप्रमाणे पौड फाटा वगैरेंचा पत्ता तयार ठेवावा! Sandy

चतुरंग 01/01/2016 - 20:08
फडणविशी कार्य इतकेच ऐकून होतो ही समईत 'काड्या सारण्याची' गोष्ट माहीत नव्हती! (काड्या सारणे - हा वाक्प्रचारही तिथूनच आला असावा काय? ;) ) तुमचा अनुभव आवडला. १ - योग्य नियोजनासाठी पुरेशी पूर्वतयारी - जसे कामांच्या याद्या करणे, पैशाचे नियोजन, जबाबदार व्यक्तींमध्ये कामाची विभागणी, पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ इ. आवश्यक असतेच. २ - संबंधित व्यक्तींमध्ये समन्वय आणि कम्युनिकेशन गरजेचे ३ - आपल्या आणि/किंवा इतरांच्या पूर्वानुभववावरुन शिकलेल्या गोष्टींबाबत जागरुक असणे - काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत बॅकप प्लॅन असणे आवश्यक असते जसे की विजेसाठी जनरेटर असणे, पुरणपोळीचे जेवण देणार्‍या केटररच्या पोळ्या आयत्यावेळी कमी पडल्या तर तयार पोळ्या कुठून मिळतात याची नोंद आधीच ठेवून तिथून त्या तातडीने आणण्याची व्यवस्था करणे इत्यादी! :) (फडणविशीकार्याचाचाहता)रंगा

'काडीची कसर' या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती प्रथमच कळली. आपण आपल्या वडिलांच्या पंचाहत्तरीचे कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने नेटके व कल्पकतेने यशस्वीपणे आयोजित केलेत याबद्दल आपले अभिनंदन. इथल्या मराठी मंडळाचा (माजी) पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या पद्धती वापरतो त्याबाबत थोडक्यात माहिती वेळ मिळताच लिहीन.

कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे आणि शास्त्रही ! 'काडीची कसर' या वाक्प्रचाराची सुरुवात कशी झाली ते माहीत नव्हते, ती कसर भरून निघाली ! :)

बोका-ए-आझम 31/12/2015 - 23:06
आपल्याला असे आयोजनाचे अनुभव असतील तर काय करावे अन काय टाळावे हे नक्की सांगा. त्यामुळे इतरांना उपयोग होईल.
लोक काय म्हणतील, कार्यक्रम त्यांना आवडेल का? वगैरे विचार करणे टाळावे. लोक काही ना काहीतरी म्हणणारच. त्यांना पौड, शीळ, इत्यादी ठिकाणांचे पत्ते द्यावेत. उत्सवमूर्ती खुश तर सगळं वसूल. पु.लं. चा ' एकसष्टावं वर्ष काय फक्त पुढाऱ्यालाच लागावं? आमच्या बापाला लागू नये ? ' असं ठणकवणारा परोपकारी गंपू हा आदर्श मानावा.

रेवती 01/01/2016 - 04:52
लेखन आवडले. खूप छान. काडीचीही कसर न ठेवता कार्य पार पडल्यास त्याला फडणविसी कार्य म्हणण्याची पद्धत आहे हे ऐकून होते पण नाना फडणविसांची गोष्ट आवडली, ती आधी माहित नव्हती. तुम्ही अनेकवेळा कार्यक्रम वेळेवर सुरु होण्याबद्दल सांगितलेले होते व मंडळीही वेळेवर आली हे चांगले झाले.

माझ्या मते, कुठलाही कार्यक्रम यशस्वी यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टी हव्या असतात : १) अर्थ २) साहाय्य २अ) आयोजन २ब) सहभाग दोन्ही ३) रूपरेषा 4) इच्छाशक्ती याऊपर, बाकी सर्व बाधक गोष्टींसाठी वर बोका-ए-आझम म्हणतात त्याप्रमाणे पौड फाटा वगैरेंचा पत्ता तयार ठेवावा! Sandy

चतुरंग 01/01/2016 - 20:08
फडणविशी कार्य इतकेच ऐकून होतो ही समईत 'काड्या सारण्याची' गोष्ट माहीत नव्हती! (काड्या सारणे - हा वाक्प्रचारही तिथूनच आला असावा काय? ;) ) तुमचा अनुभव आवडला. १ - योग्य नियोजनासाठी पुरेशी पूर्वतयारी - जसे कामांच्या याद्या करणे, पैशाचे नियोजन, जबाबदार व्यक्तींमध्ये कामाची विभागणी, पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ इ. आवश्यक असतेच. २ - संबंधित व्यक्तींमध्ये समन्वय आणि कम्युनिकेशन गरजेचे ३ - आपल्या आणि/किंवा इतरांच्या पूर्वानुभववावरुन शिकलेल्या गोष्टींबाबत जागरुक असणे - काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत बॅकप प्लॅन असणे आवश्यक असते जसे की विजेसाठी जनरेटर असणे, पुरणपोळीचे जेवण देणार्‍या केटररच्या पोळ्या आयत्यावेळी कमी पडल्या तर तयार पोळ्या कुठून मिळतात याची नोंद आधीच ठेवून तिथून त्या तातडीने आणण्याची व्यवस्था करणे इत्यादी! :) (फडणविशीकार्याचाचाहता)रंगा
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

गुलाम अली साहब

महासंग्राम ·

गॅरी ट्रुमन 05/12/2015 - 15:07
गुलाम अलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गुलाम अलींविषयी माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे-- विशेषतः चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला या गझलेविषयी. २००७ सालच्या सुमारास मी अपयशी होणार अशी परिस्थिती माझ्या ध्यानीमनी नसताना उभी राहिली होती. चमकते चांद को ही गझल जणू काही मलाच सामोरे ठेऊन लिहिली आहे असे मला वाटू लागले होते--- विशेषतः "मेरे मालिक मेरा दिल क्यू तडपता है सुलगता है, तेरी मर्जी तेरी मर्जी पे किसका जोर चलता है, किसी को गुल किसीको तुने अंगारा बना डाला" या ओळींचा अर्थ आणि तेवढाच महत्वाचा गुलाम अलींचा आवाज अगदीच हृदयस्पर्शी. मी स्वतः गुलाम अली साहेबांचा अगदी प्रचंड मोठा फॅन आहे आणि त्यांचा मोठा शुक्रगुजारही आहे.
'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.
'का करू सजनी आये ना बालम' येशूदासने गायलेले ऐकले आहे. हे गुलाम अली साहेंबांनीही गायले आहे हे माहित नव्हते.

In reply to by गॅरी ट्रुमन

रमेश आठवले 06/12/2015 - 00:40
बडे गुलाम अली खान यांनी मूळ ठुमरी गायली आहे. स्वामी या सिनेमात येशुदास ने ही गायली आहे. त्यानंतर सध्याचे लोकप्रिय गायक अरिजित सिंग यांनी पण गायली आहे. नुकतेच ७५ झालेले गुलाम अली यांनी गायली असल्याचे ऐकिवात नाही . https://www.youtube.com/watch?v=D7iDE66o_b4 https://www.youtube.com/watch?v=imVKAacgyTU https://www.youtube.com/watch?v=eylXI1MUcLg

तिमा 05/12/2015 - 22:18
गुलाम अलींचा भारतातला पहिला जाहीर कार्यक्रम झाला त्यांत सर्व दिग्गज ऐकायला आलेले असल्यामुळे त्यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून अप्रतिम कार्यक्रम सादर केला. त्यांतील, जानमें मेरी जान, पारा पारा हुवा, ए हुस्न बेपर्वा तुझे, बिछडके भी मुझे तुझसे, या अप्रतिम गजला सादर केल्या. त्याशिवाय त्यांच्या, जुज तेरे कोईभी दिनरात, दरिचा बेसदा कोई नही है, दोन चालींमधल्या - बेचैन बहोत फिरना, दोस्त बनकर, फासले ऐसे भी होंगे या रचना, दिल जलानेकी बात करते हो, गम नही जी तनसे निकला, रास्ते याद नही, मुद्दते हो गयी है चुप रहते, चंद्रकौंसावर आधारित कभी कहा न किसीसे, या व अशा अनेक गजलांनी रसिकांना मोहवून टाकले आहे.

बोका-ए-आझम 06/12/2015 - 11:35
चुपके चुपके रात दिन, हंगामा, आवारगी या गझलांची गोडी अवीट आहे. गझल फनकार गुलाम अलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चौकटराजा 07/12/2015 - 17:24
गुलाम अली साहेबांचे गायन प्रथम ऐकले ते कृष्ण धवल दूरदर्शन वर 31 डिसेम्बर च्या रात्री बहुदा 1983 साली .पहाडी रागातले 'दिलमे इक लहरसी उठी है अभी कोंई ताज़ा हवा चली है अभी । माझ्या मते ते आवाजापेक्षा स्वराचे खरे तर मालिक आहेत.अनपेक्षित जागा घेत गजल गायन करताना क्लासिकल चा आनंद देतात .संगीत कार म्हणूनहीं ते फार थोर .'यूँ सजा चॉंद .' या गीताची चाल हे एक उदाहरण.

गॅरी ट्रुमन 05/12/2015 - 15:07
गुलाम अलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गुलाम अलींविषयी माझ्या मनात एक हळवा कोपरा आहे-- विशेषतः चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला या गझलेविषयी. २००७ सालच्या सुमारास मी अपयशी होणार अशी परिस्थिती माझ्या ध्यानीमनी नसताना उभी राहिली होती. चमकते चांद को ही गझल जणू काही मलाच सामोरे ठेऊन लिहिली आहे असे मला वाटू लागले होते--- विशेषतः "मेरे मालिक मेरा दिल क्यू तडपता है सुलगता है, तेरी मर्जी तेरी मर्जी पे किसका जोर चलता है, किसी को गुल किसीको तुने अंगारा बना डाला" या ओळींचा अर्थ आणि तेवढाच महत्वाचा गुलाम अलींचा आवाज अगदीच हृदयस्पर्शी. मी स्वतः गुलाम अली साहेबांचा अगदी प्रचंड मोठा फॅन आहे आणि त्यांचा मोठा शुक्रगुजारही आहे.
'का करू सजनी आये ना बालम' या ठुमरीतुन ति भेटत नसल्याची जी व्याकुळता पेश केलित ती अगदी लाजवाब आहे.
'का करू सजनी आये ना बालम' येशूदासने गायलेले ऐकले आहे. हे गुलाम अली साहेंबांनीही गायले आहे हे माहित नव्हते.

In reply to by गॅरी ट्रुमन

रमेश आठवले 06/12/2015 - 00:40
बडे गुलाम अली खान यांनी मूळ ठुमरी गायली आहे. स्वामी या सिनेमात येशुदास ने ही गायली आहे. त्यानंतर सध्याचे लोकप्रिय गायक अरिजित सिंग यांनी पण गायली आहे. नुकतेच ७५ झालेले गुलाम अली यांनी गायली असल्याचे ऐकिवात नाही . https://www.youtube.com/watch?v=D7iDE66o_b4 https://www.youtube.com/watch?v=imVKAacgyTU https://www.youtube.com/watch?v=eylXI1MUcLg

तिमा 05/12/2015 - 22:18
गुलाम अलींचा भारतातला पहिला जाहीर कार्यक्रम झाला त्यांत सर्व दिग्गज ऐकायला आलेले असल्यामुळे त्यांनी स्वतःचे कौशल्य पणाला लावून अप्रतिम कार्यक्रम सादर केला. त्यांतील, जानमें मेरी जान, पारा पारा हुवा, ए हुस्न बेपर्वा तुझे, बिछडके भी मुझे तुझसे, या अप्रतिम गजला सादर केल्या. त्याशिवाय त्यांच्या, जुज तेरे कोईभी दिनरात, दरिचा बेसदा कोई नही है, दोन चालींमधल्या - बेचैन बहोत फिरना, दोस्त बनकर, फासले ऐसे भी होंगे या रचना, दिल जलानेकी बात करते हो, गम नही जी तनसे निकला, रास्ते याद नही, मुद्दते हो गयी है चुप रहते, चंद्रकौंसावर आधारित कभी कहा न किसीसे, या व अशा अनेक गजलांनी रसिकांना मोहवून टाकले आहे.

बोका-ए-आझम 06/12/2015 - 11:35
चुपके चुपके रात दिन, हंगामा, आवारगी या गझलांची गोडी अवीट आहे. गझल फनकार गुलाम अलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चौकटराजा 07/12/2015 - 17:24
गुलाम अली साहेबांचे गायन प्रथम ऐकले ते कृष्ण धवल दूरदर्शन वर 31 डिसेम्बर च्या रात्री बहुदा 1983 साली .पहाडी रागातले 'दिलमे इक लहरसी उठी है अभी कोंई ताज़ा हवा चली है अभी । माझ्या मते ते आवाजापेक्षा स्वराचे खरे तर मालिक आहेत.अनपेक्षित जागा घेत गजल गायन करताना क्लासिकल चा आनंद देतात .संगीत कार म्हणूनहीं ते फार थोर .'यूँ सजा चॉंद .' या गीताची चाल हे एक उदाहरण.
'चुपके चुपके रात दिन' आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली गझल, ती पण तुमच्या आवाजात आणि पाहता पाहता अशी रुतत गेली की बस्स्स.... आता तर ती जगण्याचा अविभाज्य घटक झालीय. हे सर्व झालं ते तुमच्या मुळे. जशी समज वाढायला लागली तसं तसं गुलाम अली काय चिज आहे हे एकेका गझले मधून उलगड़ायला लागलं. कोजागिरी च्या रात्री तिच्या सोबत ऐकलेल्या 'कल चौदहवी की रात थी' ने ती पुन्हा एकदा उलगडली.

हॅप्पी बर्थ डे (स्वीटहार्ट)

जातवेद ·

आतिवास 29/11/2015 - 10:12
छान लिहिलं आहे. अवांतर - आज हाल्फ डे. यातल्या 'सिग्नेचर' शब्दावरून इथले आणि अन्य एका संस्थळावरचे काही आयडी आठवले ;-)

मित्रहो 29/11/2015 - 11:47
अशा कित्येकांची लग्ने आपल्याला जळवत होतात. काही काही तर लग्न करुनच जॉइन होतात. शेवटी आपले लग्न होइल तेंव्हाही असेच कुणीतरी जळेल, कुणाचे तरी विचारायचे राहून गेले असेल.

नाखु 30/11/2015 - 13:14
लिहिलयं !!! पुलेशु आणि पुढील ........स शुभेच्छा !!!

आदिजोशी 02/12/2015 - 16:59
असे अनेक घायाळ पाहिलेत. प्रत्येक नवे पाखरू ही त्यांच्यासाठी नवी सुरुवात असते. ""एक दिन अपुनके मोहल्ले में हेमा आयी..." पासून ते ""अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आयी..."" धमाल :)

कथा मस्त , कॉलेज चे दिवस आठवले .१९८४ विल्सन कॉलेज. मुंबई . सदियाँ गुजरी तेरी याद भी आई न हमें , पर ऐसा भी नहीं के हम तुम्हे भूल गए I भूल जानेका हौसला न हुआ , दूर रहके भी वह जुड़ा न हुआ I

आतिवास 29/11/2015 - 10:12
छान लिहिलं आहे. अवांतर - आज हाल्फ डे. यातल्या 'सिग्नेचर' शब्दावरून इथले आणि अन्य एका संस्थळावरचे काही आयडी आठवले ;-)

मित्रहो 29/11/2015 - 11:47
अशा कित्येकांची लग्ने आपल्याला जळवत होतात. काही काही तर लग्न करुनच जॉइन होतात. शेवटी आपले लग्न होइल तेंव्हाही असेच कुणीतरी जळेल, कुणाचे तरी विचारायचे राहून गेले असेल.

नाखु 30/11/2015 - 13:14
लिहिलयं !!! पुलेशु आणि पुढील ........स शुभेच्छा !!!

आदिजोशी 02/12/2015 - 16:59
असे अनेक घायाळ पाहिलेत. प्रत्येक नवे पाखरू ही त्यांच्यासाठी नवी सुरुवात असते. ""एक दिन अपुनके मोहल्ले में हेमा आयी..." पासून ते ""अगले दिन अपने मोहल्ले में ऐश्वर्या आयी..."" धमाल :)

कथा मस्त , कॉलेज चे दिवस आठवले .१९८४ विल्सन कॉलेज. मुंबई . सदियाँ गुजरी तेरी याद भी आई न हमें , पर ऐसा भी नहीं के हम तुम्हे भूल गए I भूल जानेका हौसला न हुआ , दूर रहके भी वह जुड़ा न हुआ I
दिवस १ नव्या प्रोजेक्ट मधला पहिला दिवस. जवळ जवळ १०० लोकांची टीम; त्यातली आपली टीम १२ जणांची. फ्लोअर वर भिरभिरणारी नजर, कोणी खास दिसतय का बघण्यासाठी. पण छे, कोणिच तसं दिसत नाही, सगळ्या अमराठीच आहेत. पुढचा कुठलातरी दिवस वेलकम लंच, त्यात दिसणारी ती, पण फार लांबच्या टेबलवर. गेले आठवडाभर कुठे लपली होती देव जाणे. फ्लोअर वर कुठे बसते बघायला पाहिजे. छे, परत ऑफिसमधे कुठेच दिसली नाही. पुढचा कुठलातरी दिवस सकाळी डेस्कवर बॅग ठेऊन ब्रेकफास्टसाठी बाहेर पडताना दाराजवळ दिसली. हाय, काय ते दिसणं, तो ड्रेस, चालणं, ते मोकळे केस, फुल फिदा. आपल्यातली असेल काय?

कमोदिनी काय जाणे तो परिमळ

प्रसाद गोडबोले ·

In reply to by टवाळ कार्टा

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ;) =))

तुकारामांची गाथा अभ्यासावीशी वाटते, परंतु सार्थ ज्ञानेश्वरी सारखी "सार्थ गाथा" कुठे आन्तर्जालावर आढळली नाही. गाथा तशी सोपी असली तरीही काही वेळा 'आकलनशक्ती' ची गाडी अडतेच! अशा वेळी वरच्यासारखे लेखच वाचनात आले, तरच 'तुका म्हणे' ते समजते. सम्पुर्ण गाथेचा सरळ मराठीत अर्थ कोठे मिळेल हे कुणीतरी येथे लिहिल काय? लेख छानच आहे, आणखे असेच येवू द्या.

मारवा 17/11/2015 - 05:33
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ न कदाचित तुम्हाला अपेक्षीत नसावा. असो.

नाखु 17/11/2015 - 08:26
लिखाण रसाळ आणि ओघवते. पण काय आहे प्रगो, सध्या संतसाहित्याची "अवहेलना,आणि (स्वतःला) सोयीस्कर अर्थ काढून टीकाच करणे हे उच्च बुर्झ्वा पुरोगामीत्वाचे लक्षण आहे. ताजे उदाहरण जरा हा लेख संत साहित्याचे ओझे पहा. मी तिथेही प्रैसाद दिला आहेच. बाकी पांडुरंग हरी !!! वासुदेव हरी!!!

सस्नेह 17/11/2015 - 10:25
कमोदिनी काय जाणे तो परिमळ | भ्रमर सकळ भोगीतसे
अगदी, अगदी ! हा भ्रमर कमोदिनीची झैरात करताना कधी दिसत नाही ! आणि दुसऱ्या कुठल्या परिमळाला नावेही ठेवत नाही, बिचारा ! ज्यांनी परिमळ भोगलाच नाही, ते मात्र झैराती आणि वादविवादातच दंग असतात...

मांत्रिक 17/11/2015 - 10:39
धन्यवाद प्रगोसाहेब! अतिशय सुंदर अभंगाची आठवण करुन दिलीत. पण या प्रयत्नाने संतसाहित्य आणि अध्यात्म, यांच्यावर अनाठायी टिका करणारे, या अभंगाचे रसग्रहण वाचून शहाणे होतील असे वाटत नाही. काय आहे साहेब, विज्ञान आणि अध्यात्म यांचा खरा अर्थ काय? त्यांचा हेतू काय? त्यांचे मार्ग एकमेकाला खरोखरच छेद देतात की पूरक ठरतात? त्यांचा खरा उद्देश मानवाची सेवा हाच आहे किंवा नाही? हे एखाद्या सच्च्या वैज्ञानिकाप्रमाणे तपासून न पाहता केवळ एखादा दहशतवादी ज्याप्रमाणे स्वैर गोळीबार करत सुटतो, त्याप्रमाणे अध्यात्म-साधु-संत यांच्यावर कडूजहर टिकेच्या फैरी झाडत बसायचे, हाच मेंदूला फारसा शिणवटा न देणारा उद्योग असल्याने असली मंडळी तोच मार्ग स्वीकारतात. मुळात विज्ञान विरुद्ध धर्म हा लढा भारतीय नसून पाश्चात्य आहे. विज्ञान व वैज्ञानिक यांची धर्मसत्तेच्या मान्यतेने अतिशय छळवणूक, प्रसंगी जिवंत जाळणे, फासी देणे वगैरे प्रकार केले गेले. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीत कदाचित धर्माविषयी कडवट वृत्ती निर्माण होणे साहजिक आहे. इथे तसे का व्हावे हे समजत नाही. असो.

नितीनचंद्र 17/11/2015 - 11:05
न पटलेल्या आणि भारतीय तत्वज्ञान म्हणौन मान्य असलेल्या कशावरही जर हे थोतांड आहे किंवा तत्सम लिहले गेले तर कमोदीनी काय जाणे अशी प्रतिक्रिया द्यावी झाले. शेणात दगड मारुन आपल्या अंगावर उडवुन घेण्यापेक्षा उत्तम.

एस 17/11/2015 - 16:23
हम्म! वस्तुस्थितीचा विपर्यास याहून उत्तम असू शकत नाही. याला कांगावा असे म्हणतात. तुकोबांच्या अभंगाआडून केलेला.

In reply to by एस

बॅटमॅन 17/11/2015 - 17:20
या धाग्याला कांगावा म्हणायचे असेल तर अतिशय खेदाने असहमती नोंदवीत आहे. तुमचेकडून ही अपेक्षा नव्हती. असो.

In reply to by बॅटमॅन

एकजटा अघोरी 17/11/2015 - 17:29
सहमत! यनावालांनी ओंकार आणि गायत्री या अत्यंत पवित्र, कोणताही वाईट अर्थ आणि कृती अपेक्षित नसलेल्या मंत्रांविषयी जितके अवमानकारक लिहिले आहे, त्या तुलनेत हा धागा काहीच नाही. कारण प्रगोंनी थोडं कडक लिहिलं असतं तर परतः १) तुम्ही अध्यात्मवाले कांगावाखोर, अतिरेकी.. २) तुमची साधना अपयशी.. ३) तुमचा क्रोध तुमच्या ताब्यात नाही.. ४) झैरात न करणारे भ्रमर व्हा आणि.. ५) खरं अध्यात्म तुम्हाला कळतच्च नाही मुळ्ळी (ते फक्त यनावालांना कळतं) वगैरे वगैरे निरर्थक बडबड सुरु. जणू एखाद्या मनुष्याने अध्यात्म साधनेच्या मार्गाला लागलं की दुस-याचं वाट्टेल ते ऐकून घ्यायची, खपवून घ्यायची तयारी ठेवावी. हास्यास्पद आहे हा प्रकार.

In reply to by बॅटमॅन

एस 17/11/2015 - 18:23
ठीक आहे. मी कांगावा हा शब्द मागे घेतो. पण ह्या धाग्यात श्री. प्रगोंनी व्यक्त केलेली मते ही मला माझ्या निरीक्षणानुसार वस्तुस्थितीचा विपर्यास वाटतो. अध्यात्म कशाला म्हणावे किंवा श्रद्धा कशाला म्हणावे यात मतमतांतरे असू शकतात. पण त्या धाग्यांवर प्रच्छन्न वैयक्तिक टीका आणि शिविगाळ करणारे बेताल आयडी हे कुठल्या बाजूचे होते हे इथे उद्धृत करण्याची गरज नाही. कुठल्याही नास्तिकाला एखाद्याच्या वैयक्तिक श्रद्धांबद्दल, जोपर्यंत त्या वैयक्तिक स्तरावर आहेत, अंधश्रद्धा नाहीत आणि इतरांना त्याचा कसलाही त्रास नाही तोपर्यंत कुठलाच आक्षेप घेण्याची गरज भासत नाही. एखाद्याचे सश्रद्ध असणे हा अधिकार जसा एक खरा नास्तिक खुल्या मनाने मान्य करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा अश्रद्ध असण्याचा अधिकार कुणी अध्यात्मवादी म्हणा वा इतर, हे कधी मान्य करताना मला वैयक्तिकरित्या कधी दिसलेला नाही. इथे नास्तिकांना वा विज्ञानवाद्यांना नेहमीच हेटाळणी आणि दहशतीचा सामना करावा लागलेला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे जितके एका बाजूला आहे आणि वापरण्याची मुभा आहे तितकेच ते इतर बाजूंनाही दिले पाहिजे हे कोणी करताना दिसत नाहीये. ही एकीकडे विवेकवादाची मुस्कटदाबी करायची आणि त्याचबरोबर दुसरीकडे उलट विवेकवादीच कसे आढ्यताखोर आहेत आणि ते कसे तथाकथितरित्या इतरांच्या भावनांना, श्रद्धांना लाथाडतात, तुच्छ मानतात अशी ओरडही करायची ह्याल मी 'कांगावा' असे म्हणेन. हा प्रतिसाद कुणा एका धाग्यापुरता, प्रतिसादापुरता किंवा व्यक्तीपुरता नसून मी माझे सर्वसाधारण आकलन मांडले आहे. त्यात काही चूक असेल असे मला दाखवून दिल्यास योग्य तो बदल करायला मी तयार आहे. याच स्वरूपाच्या वैचारिक सहिष्णुतेची अपेक्षा मीही केल्यास ते वावगे ठरू नये! :-)

In reply to by एस

बॅटमॅन 17/11/2015 - 18:33
एखाद्याचे सश्रद्ध असणे हा अधिकार जसा एक खरा नास्तिक खुल्या मनाने मान्य करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा अश्रद्ध असण्याचा अधिकार कुणी अध्यात्मवादी म्हणा वा इतर, हे कधी मान्य करताना मला वैयक्तिकरित्या कधी दिसलेला नाही.
जर पुरेशा संयत शब्दांत अश्रद्धपण मांडले तर लोक टीका करत नाहीत हे पाहिले आहे. नेटवर सर्वच अस्मिता टोकदार होतात त्याला इलाज नाही. शिवाय सध्याच्या काळात डॉमिनंट विचारधारा अश्रद्धांची आहे त्यामुळे सश्रद्धांना आपली सहानुभूती जास्त आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

स्पा 17/11/2015 - 19:07
हल्ली नास्तिक स्वता हुन काड्या करतात असे निरीक्षण जास्त आहे. अर्थात आस्तिकांना ही अक्कल कमीच आहे. काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर असले वांझोटे वाद होणार नाहीत. म्हणते दुनिया वेडा तर म्हणु द्या, जर आपण आपल्या तत्वांवर ठाम असू तर इतर कोण काय म्हणतय त्याने काहीच फरक पडायला नको

In reply to by स्पा

संदीप डांगे 18/11/2015 - 02:37
अगदी हेच मत माझेही नास्तिकांबद्दलही आहे. करतात लोक श्रद्धेने, अंधश्रद्धेने करु देत ना.. उद्या तुम्हालाच कोणी नरबळी म्हणून देत असेल तर बोंबला की. नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत. (यात काही धाग्यांवर मीही प्रतिसाद दिले आहेत, तर ते माझ्या अहंकारातूनच दिले आहेत असे समजावे. अजून साधनेत तेवढी प्रगती नैये.) स्वतः करतो ते शहाणपणाचे असे नुसते समजून चालत नाही तर त्याला फॅनफॉलोईंगही लागते तरच आपण करतोय ते बरोबरच आहे असा आत्मविश्वास येतो. माणसाची मूळ वृत्ती आहे हो बाकी काय नाही. याबद्दल विपष्यना करत असतांना गुरुंनी छान समजवुन सांगितले होते. साधना एकट्याचीच आहे, ती एकट्यानेच करायचे, एकट्याचीच त्यात प्रगती होईल, दुसर्‍याचा/ला काहीही उपयोग नाही. मग ती अशी सर्वांनी एकत्र येउन का करायची? संघात बसून का करायची? तर सुरुवातीला काहीही मिळेपर्यंत मन संभ्रमात असतं, ते भटकतं. आपण करतोय तो येडेपणातर नाही ना असे म्हणून मन साधनेत चांगलीच खिळ घालू शकतं. यावर उपाय काय तर समविचारींसोबत साधनेला बसावं. चार इतर लोक करतायत त्यांचं मानसिक समाधान असतं की बुवा ते करतायत म्हणजे हे काही चुकीचं तर नाही. माणसाला सपोर्ट लागतो. लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो. विज्ञानवादी असो वा अध्यात्मवादी, कुणालाही इतर कुणाचा अपमान करण्याची गरजच का पडावी? कारण आपला अपमान होतोय ही जाणीव होते म्हणून. जिथे अहंकार आहे तिथेच अपमानाची जाणीव असते. म्हणून चवताळून प्रतिहल्ले होतात.

In reply to by संदीप डांगे

मारवा 18/11/2015 - 12:07
नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत. लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. शंकराचार्य

In reply to by बॅटमॅन

मांत्रिक 17/11/2015 - 19:10
धन्यवाद बॅटाण्णा! याबाबत पुलंचं उदा. उत्तम ठरावं. नास्तिक व अश्रद्ध असूनही त्यांचं नास्तिकपण कुठेच अंगावर धावून येत नाही. पुलंनीही धर्म, देवता, साधूसंतांची थट्टा केली आहे. पण ती थट्टादेखील इतकी निर्लेप निरागस आहे की कट्टर आस्तिक मनुष्यालादेखील ती कुठेच खुपत नाही.

In reply to by एस

संयतपणाच्या आवश्यकतेबद्दल
तुकोबा तर म्हणत आहेत की जाऊन्दे , आता त्याचीही अपेक्षा नाही :) बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥ _________________________________/\_______________________________________

In reply to by एस

बाळ सप्रे 18/11/2015 - 12:38
+१०० मुद्द्यावर भाष्य न करता मुद्दा मांडणार्‍याचा अधिकार / शिक्षण/ वाचन वगैरेवर हल्ला करणे, मुद्द्याचा प्रतिवाद करून श्रद्धा कुठल्या अंगाने उपयुक्त व निरुपद्रवी आहे हे न मांडता भावना दुखावून घेणे हे अशाप्रकारच्या उद्विग्नतेचे कारण आहे. लागट शब्दांचा वापर देखिल वादविवादाला मुद्द्यांपासून दूर नेण्यास कारणीभूय ठरतो. कारण मग प्रतिवादाऐवजी आणखी लागट शब्द शोधून प्रतिवार करणे हेच ध्येय उरते.

विवेकपटाईत 17/11/2015 - 18:25
सहा आंधळ्यांना पूर्ण हत्ती दिसलास नाही, प्रत्येकांनी स्वत:च्या दृष्टीकोनातून चांगले -वाईट वर्णन केले. ज्ञान चक्षु उघडूनच आपण पूर्ण हत्ती पाहू शकतो आणि आज तर विशिष्ट स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे असेल तर श्रद्धास्थानांना दुखविणे गरजेचे. शेवटी '

सार सार को गहि रहै थोथा देई उडाय

' हि वृत्ती पण असायला पाहिजे.

In reply to by वडाप

मांत्रिक 17/11/2015 - 21:06
कुटा खरंच कुटा. कदाचित ईश्वरी शक्तीची ओळख होईल पण. बाकी बरेच जण येथील. वडाप गाडी कधी काडताय?

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 11:41
जवळपास ५-६ महिने झाले चैतन्यने मला सांगितले होते की नक्की ऐक म्हणुन पण आज योग आला .
हा चैतन्य महाशय कोण जाणून घ्यायची उत्सुकता हा लेख वाचुन निर्माण झाली.

चामुंडराय 18/03/2018 - 07:04
>>> शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता येत नाही ते सुख भोगणारे औरच !! हे शिंपल्याच्या पोटात मोती असतो परंतु त्याचा त्या शिम्पल्याला काहीच उपयोग नाही तर तो मोती धारण करणारा त्याचे सुख उपभोगतो असा याचा अर्थ असेल काय?

In reply to by चामुंडराय

हे शिंपल्याच्या पोटात मोती असतो परंतु त्याचा त्या शिम्पल्याला काहीच उपयोग नाही तर तो मोती धारण करणारा त्याचे सुख उपभोगतो असा याचा अर्थ असेल काय?
ह्म्म, तुम्ही म्हणता तसाच अर्थ असावा बहुतेक ! अन्यत्र एकेठिकाणी तसाच अर्थ दाखवला आहे ! असो. ह्या निमित्ताने परत एकदा हा अभंग वाचला गेला ऐकला गेला , आनंद झाला !! धन्यवाद !

In reply to by टवाळ कार्टा

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ;) =))

तुकारामांची गाथा अभ्यासावीशी वाटते, परंतु सार्थ ज्ञानेश्वरी सारखी "सार्थ गाथा" कुठे आन्तर्जालावर आढळली नाही. गाथा तशी सोपी असली तरीही काही वेळा 'आकलनशक्ती' ची गाडी अडतेच! अशा वेळी वरच्यासारखे लेखच वाचनात आले, तरच 'तुका म्हणे' ते समजते. सम्पुर्ण गाथेचा सरळ मराठीत अर्थ कोठे मिळेल हे कुणीतरी येथे लिहिल काय? लेख छानच आहे, आणखे असेच येवू द्या.

मारवा 17/11/2015 - 05:33
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ न कदाचित तुम्हाला अपेक्षीत नसावा. असो.

नाखु 17/11/2015 - 08:26
लिखाण रसाळ आणि ओघवते. पण काय आहे प्रगो, सध्या संतसाहित्याची "अवहेलना,आणि (स्वतःला) सोयीस्कर अर्थ काढून टीकाच करणे हे उच्च बुर्झ्वा पुरोगामीत्वाचे लक्षण आहे. ताजे उदाहरण जरा हा लेख संत साहित्याचे ओझे पहा. मी तिथेही प्रैसाद दिला आहेच. बाकी पांडुरंग हरी !!! वासुदेव हरी!!!

सस्नेह 17/11/2015 - 10:25
कमोदिनी काय जाणे तो परिमळ | भ्रमर सकळ भोगीतसे
अगदी, अगदी ! हा भ्रमर कमोदिनीची झैरात करताना कधी दिसत नाही ! आणि दुसऱ्या कुठल्या परिमळाला नावेही ठेवत नाही, बिचारा ! ज्यांनी परिमळ भोगलाच नाही, ते मात्र झैराती आणि वादविवादातच दंग असतात...

मांत्रिक 17/11/2015 - 10:39
धन्यवाद प्रगोसाहेब! अतिशय सुंदर अभंगाची आठवण करुन दिलीत. पण या प्रयत्नाने संतसाहित्य आणि अध्यात्म, यांच्यावर अनाठायी टिका करणारे, या अभंगाचे रसग्रहण वाचून शहाणे होतील असे वाटत नाही. काय आहे साहेब, विज्ञान आणि अध्यात्म यांचा खरा अर्थ काय? त्यांचा हेतू काय? त्यांचे मार्ग एकमेकाला खरोखरच छेद देतात की पूरक ठरतात? त्यांचा खरा उद्देश मानवाची सेवा हाच आहे किंवा नाही? हे एखाद्या सच्च्या वैज्ञानिकाप्रमाणे तपासून न पाहता केवळ एखादा दहशतवादी ज्याप्रमाणे स्वैर गोळीबार करत सुटतो, त्याप्रमाणे अध्यात्म-साधु-संत यांच्यावर कडूजहर टिकेच्या फैरी झाडत बसायचे, हाच मेंदूला फारसा शिणवटा न देणारा उद्योग असल्याने असली मंडळी तोच मार्ग स्वीकारतात. मुळात विज्ञान विरुद्ध धर्म हा लढा भारतीय नसून पाश्चात्य आहे. विज्ञान व वैज्ञानिक यांची धर्मसत्तेच्या मान्यतेने अतिशय छळवणूक, प्रसंगी जिवंत जाळणे, फासी देणे वगैरे प्रकार केले गेले. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीत कदाचित धर्माविषयी कडवट वृत्ती निर्माण होणे साहजिक आहे. इथे तसे का व्हावे हे समजत नाही. असो.

नितीनचंद्र 17/11/2015 - 11:05
न पटलेल्या आणि भारतीय तत्वज्ञान म्हणौन मान्य असलेल्या कशावरही जर हे थोतांड आहे किंवा तत्सम लिहले गेले तर कमोदीनी काय जाणे अशी प्रतिक्रिया द्यावी झाले. शेणात दगड मारुन आपल्या अंगावर उडवुन घेण्यापेक्षा उत्तम.

एस 17/11/2015 - 16:23
हम्म! वस्तुस्थितीचा विपर्यास याहून उत्तम असू शकत नाही. याला कांगावा असे म्हणतात. तुकोबांच्या अभंगाआडून केलेला.

In reply to by एस

बॅटमॅन 17/11/2015 - 17:20
या धाग्याला कांगावा म्हणायचे असेल तर अतिशय खेदाने असहमती नोंदवीत आहे. तुमचेकडून ही अपेक्षा नव्हती. असो.

In reply to by बॅटमॅन

एकजटा अघोरी 17/11/2015 - 17:29
सहमत! यनावालांनी ओंकार आणि गायत्री या अत्यंत पवित्र, कोणताही वाईट अर्थ आणि कृती अपेक्षित नसलेल्या मंत्रांविषयी जितके अवमानकारक लिहिले आहे, त्या तुलनेत हा धागा काहीच नाही. कारण प्रगोंनी थोडं कडक लिहिलं असतं तर परतः १) तुम्ही अध्यात्मवाले कांगावाखोर, अतिरेकी.. २) तुमची साधना अपयशी.. ३) तुमचा क्रोध तुमच्या ताब्यात नाही.. ४) झैरात न करणारे भ्रमर व्हा आणि.. ५) खरं अध्यात्म तुम्हाला कळतच्च नाही मुळ्ळी (ते फक्त यनावालांना कळतं) वगैरे वगैरे निरर्थक बडबड सुरु. जणू एखाद्या मनुष्याने अध्यात्म साधनेच्या मार्गाला लागलं की दुस-याचं वाट्टेल ते ऐकून घ्यायची, खपवून घ्यायची तयारी ठेवावी. हास्यास्पद आहे हा प्रकार.

In reply to by बॅटमॅन

एस 17/11/2015 - 18:23
ठीक आहे. मी कांगावा हा शब्द मागे घेतो. पण ह्या धाग्यात श्री. प्रगोंनी व्यक्त केलेली मते ही मला माझ्या निरीक्षणानुसार वस्तुस्थितीचा विपर्यास वाटतो. अध्यात्म कशाला म्हणावे किंवा श्रद्धा कशाला म्हणावे यात मतमतांतरे असू शकतात. पण त्या धाग्यांवर प्रच्छन्न वैयक्तिक टीका आणि शिविगाळ करणारे बेताल आयडी हे कुठल्या बाजूचे होते हे इथे उद्धृत करण्याची गरज नाही. कुठल्याही नास्तिकाला एखाद्याच्या वैयक्तिक श्रद्धांबद्दल, जोपर्यंत त्या वैयक्तिक स्तरावर आहेत, अंधश्रद्धा नाहीत आणि इतरांना त्याचा कसलाही त्रास नाही तोपर्यंत कुठलाच आक्षेप घेण्याची गरज भासत नाही. एखाद्याचे सश्रद्ध असणे हा अधिकार जसा एक खरा नास्तिक खुल्या मनाने मान्य करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा अश्रद्ध असण्याचा अधिकार कुणी अध्यात्मवादी म्हणा वा इतर, हे कधी मान्य करताना मला वैयक्तिकरित्या कधी दिसलेला नाही. इथे नास्तिकांना वा विज्ञानवाद्यांना नेहमीच हेटाळणी आणि दहशतीचा सामना करावा लागलेला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे जितके एका बाजूला आहे आणि वापरण्याची मुभा आहे तितकेच ते इतर बाजूंनाही दिले पाहिजे हे कोणी करताना दिसत नाहीये. ही एकीकडे विवेकवादाची मुस्कटदाबी करायची आणि त्याचबरोबर दुसरीकडे उलट विवेकवादीच कसे आढ्यताखोर आहेत आणि ते कसे तथाकथितरित्या इतरांच्या भावनांना, श्रद्धांना लाथाडतात, तुच्छ मानतात अशी ओरडही करायची ह्याल मी 'कांगावा' असे म्हणेन. हा प्रतिसाद कुणा एका धाग्यापुरता, प्रतिसादापुरता किंवा व्यक्तीपुरता नसून मी माझे सर्वसाधारण आकलन मांडले आहे. त्यात काही चूक असेल असे मला दाखवून दिल्यास योग्य तो बदल करायला मी तयार आहे. याच स्वरूपाच्या वैचारिक सहिष्णुतेची अपेक्षा मीही केल्यास ते वावगे ठरू नये! :-)

In reply to by एस

बॅटमॅन 17/11/2015 - 18:33
एखाद्याचे सश्रद्ध असणे हा अधिकार जसा एक खरा नास्तिक खुल्या मनाने मान्य करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा अश्रद्ध असण्याचा अधिकार कुणी अध्यात्मवादी म्हणा वा इतर, हे कधी मान्य करताना मला वैयक्तिकरित्या कधी दिसलेला नाही.
जर पुरेशा संयत शब्दांत अश्रद्धपण मांडले तर लोक टीका करत नाहीत हे पाहिले आहे. नेटवर सर्वच अस्मिता टोकदार होतात त्याला इलाज नाही. शिवाय सध्याच्या काळात डॉमिनंट विचारधारा अश्रद्धांची आहे त्यामुळे सश्रद्धांना आपली सहानुभूती जास्त आहे. असो.

In reply to by बॅटमॅन

स्पा 17/11/2015 - 19:07
हल्ली नास्तिक स्वता हुन काड्या करतात असे निरीक्षण जास्त आहे. अर्थात आस्तिकांना ही अक्कल कमीच आहे. काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर असले वांझोटे वाद होणार नाहीत. म्हणते दुनिया वेडा तर म्हणु द्या, जर आपण आपल्या तत्वांवर ठाम असू तर इतर कोण काय म्हणतय त्याने काहीच फरक पडायला नको

In reply to by स्पा

संदीप डांगे 18/11/2015 - 02:37
अगदी हेच मत माझेही नास्तिकांबद्दलही आहे. करतात लोक श्रद्धेने, अंधश्रद्धेने करु देत ना.. उद्या तुम्हालाच कोणी नरबळी म्हणून देत असेल तर बोंबला की. नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत. (यात काही धाग्यांवर मीही प्रतिसाद दिले आहेत, तर ते माझ्या अहंकारातूनच दिले आहेत असे समजावे. अजून साधनेत तेवढी प्रगती नैये.) स्वतः करतो ते शहाणपणाचे असे नुसते समजून चालत नाही तर त्याला फॅनफॉलोईंगही लागते तरच आपण करतोय ते बरोबरच आहे असा आत्मविश्वास येतो. माणसाची मूळ वृत्ती आहे हो बाकी काय नाही. याबद्दल विपष्यना करत असतांना गुरुंनी छान समजवुन सांगितले होते. साधना एकट्याचीच आहे, ती एकट्यानेच करायचे, एकट्याचीच त्यात प्रगती होईल, दुसर्‍याचा/ला काहीही उपयोग नाही. मग ती अशी सर्वांनी एकत्र येउन का करायची? संघात बसून का करायची? तर सुरुवातीला काहीही मिळेपर्यंत मन संभ्रमात असतं, ते भटकतं. आपण करतोय तो येडेपणातर नाही ना असे म्हणून मन साधनेत चांगलीच खिळ घालू शकतं. यावर उपाय काय तर समविचारींसोबत साधनेला बसावं. चार इतर लोक करतायत त्यांचं मानसिक समाधान असतं की बुवा ते करतायत म्हणजे हे काही चुकीचं तर नाही. माणसाला सपोर्ट लागतो. लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो. विज्ञानवादी असो वा अध्यात्मवादी, कुणालाही इतर कुणाचा अपमान करण्याची गरजच का पडावी? कारण आपला अपमान होतोय ही जाणीव होते म्हणून. जिथे अहंकार आहे तिथेच अपमानाची जाणीव असते. म्हणून चवताळून प्रतिहल्ले होतात.

In reply to by संदीप डांगे

मारवा 18/11/2015 - 12:07
नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत. लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. शंकराचार्य

In reply to by बॅटमॅन

मांत्रिक 17/11/2015 - 19:10
धन्यवाद बॅटाण्णा! याबाबत पुलंचं उदा. उत्तम ठरावं. नास्तिक व अश्रद्ध असूनही त्यांचं नास्तिकपण कुठेच अंगावर धावून येत नाही. पुलंनीही धर्म, देवता, साधूसंतांची थट्टा केली आहे. पण ती थट्टादेखील इतकी निर्लेप निरागस आहे की कट्टर आस्तिक मनुष्यालादेखील ती कुठेच खुपत नाही.

In reply to by एस

संयतपणाच्या आवश्यकतेबद्दल
तुकोबा तर म्हणत आहेत की जाऊन्दे , आता त्याचीही अपेक्षा नाही :) बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥ _________________________________/\_______________________________________

In reply to by एस

बाळ सप्रे 18/11/2015 - 12:38
+१०० मुद्द्यावर भाष्य न करता मुद्दा मांडणार्‍याचा अधिकार / शिक्षण/ वाचन वगैरेवर हल्ला करणे, मुद्द्याचा प्रतिवाद करून श्रद्धा कुठल्या अंगाने उपयुक्त व निरुपद्रवी आहे हे न मांडता भावना दुखावून घेणे हे अशाप्रकारच्या उद्विग्नतेचे कारण आहे. लागट शब्दांचा वापर देखिल वादविवादाला मुद्द्यांपासून दूर नेण्यास कारणीभूय ठरतो. कारण मग प्रतिवादाऐवजी आणखी लागट शब्द शोधून प्रतिवार करणे हेच ध्येय उरते.

विवेकपटाईत 17/11/2015 - 18:25
सहा आंधळ्यांना पूर्ण हत्ती दिसलास नाही, प्रत्येकांनी स्वत:च्या दृष्टीकोनातून चांगले -वाईट वर्णन केले. ज्ञान चक्षु उघडूनच आपण पूर्ण हत्ती पाहू शकतो आणि आज तर विशिष्ट स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे असेल तर श्रद्धास्थानांना दुखविणे गरजेचे. शेवटी '

सार सार को गहि रहै थोथा देई उडाय

' हि वृत्ती पण असायला पाहिजे.

In reply to by वडाप

मांत्रिक 17/11/2015 - 21:06
कुटा खरंच कुटा. कदाचित ईश्वरी शक्तीची ओळख होईल पण. बाकी बरेच जण येथील. वडाप गाडी कधी काडताय?

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 11:41
जवळपास ५-६ महिने झाले चैतन्यने मला सांगितले होते की नक्की ऐक म्हणुन पण आज योग आला .
हा चैतन्य महाशय कोण जाणून घ्यायची उत्सुकता हा लेख वाचुन निर्माण झाली.

चामुंडराय 18/03/2018 - 07:04
>>> शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता येत नाही ते सुख भोगणारे औरच !! हे शिंपल्याच्या पोटात मोती असतो परंतु त्याचा त्या शिम्पल्याला काहीच उपयोग नाही तर तो मोती धारण करणारा त्याचे सुख उपभोगतो असा याचा अर्थ असेल काय?

In reply to by चामुंडराय

हे शिंपल्याच्या पोटात मोती असतो परंतु त्याचा त्या शिम्पल्याला काहीच उपयोग नाही तर तो मोती धारण करणारा त्याचे सुख उपभोगतो असा याचा अर्थ असेल काय?
ह्म्म, तुम्ही म्हणता तसाच अर्थ असावा बहुतेक ! अन्यत्र एकेठिकाणी तसाच अर्थ दाखवला आहे ! असो. ह्या निमित्ताने परत एकदा हा अभंग वाचला गेला ऐकला गेला , आनंद झाला !! धन्यवाद !
प्रस्तावना : गेले काही दिवस मिपावर फार मजेशीर प्रकार चालु आहे (म्हणजे तसा तो आधी पासुन चालु असावा, माझ्या निदर्शनास नुकताच आलाय.) काहीतरी अल्पस्वल्प वाचनाने आपले स्वतःचे काही तरी एकांगी मत बनवुन घ्यायचे, ते पकडुन कचकुन लेख पाडायचा , भले मग इतरांच्या भावना दुखावल्या जाओ न जाओ आपल्याला त्याच्याशी काय .

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?

आदूबाळ 14/11/2015 - 14:24
दिदोदुबद्दल सहमत आहे. फक्त काही एपिसोड्स कायच्याकाय भिकार असतात. सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल. बाकी जय अदितीच्या जोडीला आम्ही खालमुंडी पाताळधुंडी असं नाव ठेवलं आहे.

In reply to by आदूबाळ

अन्नू 16/11/2015 - 23:38
सहा दिवस रतीब घालायचा मोह सोडून आठवड्यातले तीन दिवस मालिका ठेवली तर बरं होईल.
तुमच्या तोंडात साखर पडो आणि असं घडो! पण सध्या तरी असं बघायला मिळत नाही हो- आणि त्यात आमच्यासारख्या गरीबांच्या घरी तर नाहीच नाही, रात्रीच्या एपिसोडचे चुकलेले भाग सकाळी- सकाळच्या एपिसोडचे सुटलेले भाग दुपारी- आणि दुपारी सुटलेल्या एपिसोडच्या भागांसाठी तिच ती सिरिअल पुन्हा संध्याकाळी(??????) असा घोर प्रकार येथे चालू आहे हो! त्यात भर म्हणून कि काय शनिवार- रविवारी हे महाएपिसोड ठेवून आमची पुरती महादशा करुन ठेवतात. अवांतर- सध्या 'दारु सोडवा' अशा आशयाची 'सिरिअल सोडवा' अशी एखादी जाहीरात कुठे भेटतेय का याचा शोध चालू आहे

यशोधरा 14/11/2015 - 14:41
त्या खंडोबा आणि काहीही हं श्री च्या मध्ये ती एक स्वानंदीची मालिका लागते ती नाई पायली का? आता त्याबद्दल दोन शब्द लुहिले असते पण मिपाकरांनी समीक्षा करायचा आव आणू नये असा फतवा निघालाय म्हणे! तसेही आम्ही केकेली समीक्षा थोडीच मटासारख्या पेपरात छापून येणारे! तेव्हा असूच देत. तेवढ ती सिरीयल बघूनच घ्या.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

यशोधरा 14/11/2015 - 14:52
नाव आठवत नाही, एक दोनदाच पाहिली आहे पण खंडोबा झाल्यावर भोंडला खेळत सुरु होते. नायिकेच नाव स्वानंदी. तिचं मोठ्ठ कुटुंब आहे.

In reply to by यशोधरा

मितान 14/11/2015 - 16:03
मी काय म्हणते यशो, म टा नै तर नै, दिव्य मराठीसाठी तरी लिहिता येईल का गं आपल्याला ? त्यासाठी मी एक आठवडा ७ ते १० मराठी शिरेलीचं व्रत पण करायला तयारे ;)

In reply to by मितान

यशोधरा 14/11/2015 - 18:20
हीहीही!! शिरेल व्रत करणारी तू डोळ्यांसमोर येऊन डोळे पाणावले!! पण मी काय म्हणते ते व्रत करण्याआधी मला तू कबूल केलेला व्य नी कर बघू!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मदनबाण 14/11/2015 - 19:00
कुठली हो? कधी पहाण्यात नाही आली. तुला वच्छी मावशी माहित नाही ? { हे इसे पीएसपीओ नही पता ? च्या धर्तीवर वाचावे. ;) } झी मराठी पुरस्कार सोहळ्यात नांदा सौख्यभरेमधील वच्छी आणि ललिता यांनी शांता बाई शांता बाई केले... आता मालिकां बद्धल... खंडोंबा २ बायडींना सांभाळण्यात { त्यांची धुसफुस } सदैव बिजी असतो. प्रधानजी या मॅटर मधे अधुन-मधुन सोल्युशन प्रोव्हाडरच काम करतो. हल्ली म्हाळसेची चिडचिड पाहुन लैच कंटाळा यायला लागला हाय ! सारखं आपलं बानुला घालवा, बानुला घालवा असं टुमण खंडोबाच्या मागे लावुन ठेवलेल आहे.तिची आई पण फार गोड बोलते ते तुम्ही पाहिलच असेल. ;) असो... ही मालिका आता विनाकारण लांबत चालली आहे. { या मालिकेतुन पुरुष मंडळींना शिकण्यासाठी बरेच आहे, पण एक बायडी सांभाळता कष्ट पडणार्‍यांना खंडोबाचे २ बायडींना मॅनेज करण्याचे स्कीलसेट विशेष शिकण्या सारखे आहे. ;) सगळं कसं परम नियतीने लिहल्या प्रमाणेच होतं हे बोध वाक्य मनात कायमचे कोरुन ठेवावे. } आता काहीही श्री बद्धल ! श्री च्या "श्री फळाची" डिलेव्हरी हा फारच लांबलेला इश्यू झाला आहे ! जान्हवीचा नक्की कितवा महिना चालु आहे हे कोणाला माहित आहे का ? { हा प्रश्न सिरियल पाहणार्‍या मंडळींनाच विचारला आहे. ;) } जय-अदिती... ऑफिस मधल्या प्रेमळ स्टाफच { म्हणजे जय वरच्या प्रेमाचं बरं का } मला बरचं कौतुक वाटलं आहे ! जय "लव्ह मॅग्नेट" आहे ! ;) दिल दोस्ती दुनियादारी... काही भाग पाहिले आणि नंतर यात पाहण्या सारखे काहीच नाही, हे कळल्यावर मालिका लागल्यास चॅनल बदलतो. चला हवा येउ द्या... जान्हवी + अदिती आणि त्यांचा आकाश पाळणा ! :प बास अजुन अत्याचार नको तुमच्यावर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahira

टवाळ कार्टा 14/11/2015 - 14:48
बानू आणि म्हाळसा या फटूतच चांग्ल्या वाट्टात...F.R.I.E.N.D.S. ऐवजी दिदोदु बघणे म्हणजे क्रिकेट टिम मध्ये मॅक्ग्रा उपलब्ध अस्ताना मुनाफ पटेलला घेणे =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे दादा Nothing can beat FRIENDS series. दि.दो.दु. समांतर पर्याय आहे. कदाचित फ्रेंड्स एवढी चांगली नसेलही पण थोडीफार जवळ जाणारी. फ्रेंड्स मधले एपिसोड जसेच्या तसे भारतीय मिडियावर आले तर बरेचं लोक्स संस्कृतीच्या नावानी टाहो फोडायला लागतील =)) बाकी फ्रेंड्सची एवढी पारायणं झालीत की काय सांगु?

नाखु 14/11/2015 - 15:17
हा एक्च्च एकाच वेळी टांग्याचा घोडा,नंदी बैल आणि ओझ्याचे गाढव असा भाव आणतो त्ये लाजवाब.पं पण व बेणं पदरात रजनीची डेट पाडून घेतो आणि वरून साळसूद आव. बर झालं ही केकता कपूरची हिंदी शीरेल नाही नाही तर या दोघांचं एखाद अनौरस अपत्य दाखवऊन पुढच्या शीरेलची सोय करून ठेवली असती. बाकी म्हाळसा बानू बद्दल मी पामर काय बोलणार !!! त्या सिरेलमधला बानु बा म्हशारनिल्हे भारी वाटतो. जाता जाता का रे दु (सरा, धरा) वा मधील श्री नवरे इतकया महामायांना हाकलीत असल्याने त्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत आणि ते मदमस्त अप्सरा अश्या कारेक्रमांचे डीजे म्हणून सुपार्या घेतात.चला वाईटातून चांगले घडते ते असे !!!

अद्द्या 14/11/2015 - 16:11
रात्री जेवायच्या वेळेस मी आणि बाबा दोघेही घरी असलो . आणि टिविचा रिमोट दोघांकडे नसला कि(असतो हो कधी कधी. बहिण आणि आई घरी नसताना ) यापैकी काही तरी चालू असतं. मग आम्ही दोघे वाक्यावाक्याला चेष्टा सुरु करतो . आणि मग पानात भात तरी कमी पडतो किंवा भाजी तरी . पण असो . चला हवा येउद्या भरिए .

सस्नेह 14/11/2015 - 16:45
जबराट परीक्षण ! बाकी खंडुबाचं करुण हास्य बघून हा दोन बायकांचा दादला आहे हे लगेच ओळखू येते !

पैसा 14/11/2015 - 17:30
=)) ती जुळू नये ती रेशीमगाठी संपली वाट्टे? माझी आई आली होती तेव्हा हे सगळे लावून ठेवायची. मुलगा एरवी आम्हाला रिमोट हाताला लागू देत नाही. त्यामुळे मी मिपावर पडीक असते. पण आज्जीसाठी कायपण! त्यामुळे तेव्हा ते मोरंब्याची बरणी वगैरे काय काय बघितलंय काही दिवस!

भन्नाट लिवलयं ! सिरियल बघण्याचे अपार कष्ट घेतल्यावर अश्या परिक्षणबाळंतकळा येणारच !... पण प्रसवआरडाओरडा लैच सुरेख =)) =)) वर कोणी म्हटल्याप्रमाणे, खरंच, एखाद्या (ज्याच्या तब्येतीला झेपेल अश्या) पेप्रात छापून आणा ! :)

विवेकपटाईत 14/11/2015 - 18:42

सौ. ने तुमचा लेख वाचला आहे का?

अर्थात लग्न झाले असेल तर. अस्मादिकांना तर घरी साडेसातच्या आधी घरी पोचले तरी चहा साठी ताटकळत वाट पहावी लागते. (च्यायला दहा वर्षे आधी मुलांना मराठी थोडी तरी कळली पाहिजे म्हणून डिश टीवी घेतला होता, त्याचे असे फळ मिळाले, सरकारी बाबूला चहा वेळेवर नाही मिळाला तर त्याची जलबिन मछली सारखी हालत होते). भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...

In reply to by विवेकपटाईत

भोले शंकर नेहमीच देत्यांवर कृपा करतात. आज हि करतात...
ह्या ह्या ह्या!!! सौचं नैत त्यामुळे लेख वाचायचा प्रश्ण येत नाही. नाहितर एवढं डेरिंग कुठुन यायला =))

In reply to by सागरकदम

आपण दुसर्‍याच्या घरामधे वाकुन पहाण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतयं ह्याकडे लक्ष दिलतं तर बरं होईल. काय आहे एका लिमिटपर्यंत दुर्लक्ष करेन आणि नंतर मग स्पेशल राखीव अ‍ॅटमबाँब लावीन. मग ओरडाआरडा करत संपादक मंडळाकडे जाउ नका.

पियुशा 14/11/2015 - 19:41
एका ४ दोन दिवसाच्या सुट्टी त इतक्या सगळ्या सिरियलचे नकाशे काढ़ने अशक्य आहे सच्ची सच्ची बताओ तुम भी देखते हो न ये डेली सोप डेली डेली ;) चला हवा देऊ या शो ला लोक्स नाव ठेवतात पण आपल्याला आवडत डोक्याला शॉट लावणाऱ्या सीरियल पेक्षा कधीही बेस्ट , मराठी हिंदी च्यानेल वरच्या अतिदिव्य डेली सोपपेक्षा नॅशनल जॉग्राफिक हिस्ट्री चैनेल डिस्कवरी कधीही बेस्ट वाटतात मला तुर्तास एवढेच

In reply to by पियुशा

नाही गं. येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

होबासराव 16/11/2015 - 13:30
येता जाता कानावर पडत असतं त्यामुळेचं एवढी चिडचिड होते. पहायला लागलो तर दगड मारत फिरेन लोकांना =))!!! सेम हिअर, छान लिहिलस. मि शाळेत असताना दुरदर्शन वर ब्योमकेश बक्षी वगैरे सिरियल बघायचो ह्या सिरियल्स सुद्धा आठवडयातुन एकदाच असायच्या. त्यानतंर मात्र ह्या फंदात पडलो नाहि. ईतक्यात इच्छा नसताना एकदा स्टार प्लस वर 'सुमित संभाल लेगा' हि एक सिरियल बघावि लागलि हा सुद्धा एका अमेरिकन सिरियल चाच भारतिय प्रयोग आहे आणि बर्‍यापैकि जमलाय.

मस्त! सिरीअल किलर हा शब्द बायका आपल्या नवर्‍यांसाठी वापरतात. जे न्यूज चॅनेल वा क्रिकेट लाऊन त्यांच्या सिरीअली बंद करतात. बाकी हे खरेच घडते कुठे आणि किती प्रमाणात हा संशोधनाचा विषय ठरेल.

शीर्षक वाचून फक्त खंडुबाचं वाचायला मिळेल अस वाटलं होत... पण इथे दिवाळी बोनसच मिळाला! "अगडबम नगारा...." हे सुरूवातीचे शब्द जरी कानावर पडले तरी ॲटमबम फोडावा वाटतो टीव्हीसमोर! "निळा घोडा" हे पुढचे ऐकल्यावर तर.... जाऊद्या भावनाओंको समझो! F.R.I.E.N.D.S. बद्दल सहमत, दिदोदु एवढा नाय सहमत! कन्सीस्टन्सी नाय तिथे. अर्थात माझ्या पाहण्यातही नाही पण जे काय चार-पाच एपिसोड्स पाहिले त्यात एकाआड एक चांगला वाटला मला, त्यावरून हे मत झाले. बाकी टायटल सॉंग आवडते. ऐकण्याचा अतिरेक टाळून! बाकी टीव्हीवर मला आता फक्त "भाभीजी घर पर है" आणि Epic चॅनलवरचे दोन-तीन कार्यक्रमच आवर्जून पाहायला आवडतात. बाकी इल्ले! धन्यवाद, Sandy

तुडतुडी 14/11/2015 - 23:21
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत .

In reply to by तुडतुडी

DEADPOOL 14/11/2015 - 23:51
जय मल्हार हि अतिशय विकृत आणि दिशाभूल करणारी मालिका आहे . खंडोबा , त्याचं लगीन , म्हाळसा , बनू ह्या सगळ्या खेडवळ लोकांनी रचलेल्या काल्पनिक लोककथा आहेत>>>>>>>>>>>खंडोबा लोककथा? अहो तुड्तुडे लाखो लोक जेजुरीला कुलदेवतेला भेटायला जातो म्हणजे ते खेडवळ ? सीरीयल विषयी काहीही बोला. आमच्या देवांवरून नको.

In reply to by तुडतुडी

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 03:56
आलात? छान... रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!

In reply to by चांदणे संदीप

शब्दबम्बाळ 15/11/2015 - 16:45
अरे बापरे! का हो?? :) नाही म्हणजे मी उगीच कोणाला दुखावणारे वक्तव्य करण्यापूर्वी नक्कीच विचार करतो.. तुम्हाला जर कुठे काही निदर्शनाला आले असेल तर नक्कीच दाखवू शकता! :)

In reply to by शब्दबम्बाळ

मालक, "गम्मत" असे म्हणालो की! तरीही, माफ करा. मी लिहितो ते कदाचित काळ्या कॉमेडीतही बसत नसाव. शी! मागे असाच काहीतरी बोलून नकळत कोणालातरी दुखवून गेलो होतो त्याची आठवण झाली. (स्वगत : काळ्या कॉमेडीपेक्षा आपले थोबाड इथून काळे केलेले बरे!) :(

In reply to by शब्दबम्बाळ

DEADPOOL 15/11/2015 - 19:48
रामायण, महाभारत याबद्दल आपले मत काय? त्या कोणी रचलेल्या म्हणायच्या... हल्ली दुसर्याच्या श्रद्धेला कमी लेखून आपण कसे शहाणे आहोत हे दाखवण्याच फ्याड आहे का? काही गोष्टी जरा सौम्य शब्दात सांगितल्या तर काही बिघडत नाही!+++++११११

एस 15/11/2015 - 03:43
ही: ही: ही: बाकी हे सगळे लग्नाआधीच आहे तर लग्नानंतर काय अवस्था होत असेल!!!! कौटुंबिक मालिका हा सगळ्यात भयानक दहशतवाद असतो. :-)

अजया 15/11/2015 - 08:00
भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!

रेवती 16/11/2015 - 07:47
हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.

Sanjay Uwach 16/11/2015 - 11:44
कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.

तुडतुडी 16/11/2015 - 20:30
@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .

In reply to by तुडतुडी

बॅटमॅन 17/11/2015 - 12:10
लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?

कपिलमुनी 17/11/2015 - 14:33
कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

हुश्शार छोकरी

शिव कन्या ·

एस 14/11/2015 - 10:06
:-) ही कथा आधी वाचली होती. हा स्वैर अनुवाद एकदम गोष्टीवेल्हाळ असा सुंदर झाला आहे! छान. फक्त ते 'छोकरी' ऐवजी 'मुलगी' करायला हवं. म्हणजे ते लग्न वगैरे खटकणार नाही.

शिव कन्या 14/11/2015 - 10:39
एकदम मान्य. बर्याचदा हे मनात आले. पण का कोण जाणे केले नाही. कंटाळा केला भौतेक टंकणार्या मुलीने!:)))

मांत्रिक 14/11/2015 - 10:45
वाह! छान. आवडली कथा. तुमच्यामुळे देशोदेशीच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या छोट्या पण रंजक, अर्थपूर्ण कथा वाचायला मिळत आहेत, त्याबद्दल खूप खूप आभार...

मनीषा 14/11/2015 - 20:56
हुश्शार छोकरीची कथा छानच आहे . या कथेचे ताप्तर्यं - गरीब असो की राणी, हुश्शार असो की आणखी काही ... प्रत्येक स्त्री ला वेषभूषा, केशभूषा इ. जामानिमा करताना जरा जास्ती वेळ लागतोच . :ड (मला वाटते मी अशीच कथा बीरबल - बादशहा आणि बेगम यांची ऐकली/ वाचली होती . )

पैसा 14/11/2015 - 21:15
ही गोष्ट वाचली आहे आधी. पुन्हा वाचायला तेवढीच मजा आली!

In reply to by पैसा

शिव कन्या 14/11/2015 - 23:34
होय पैतै. लोककथा, परिकथांमध्ये बर्याचदा कूट असते. ते सोडवणारे पात्र बुद्धिमान असते. शेवटी त्याला त्याबद्दल बक्षिशी पण मिळते....अशी साधारण कथांची धाटणी असते. प्रत्यक्षातील absurd शेवट सहसा तिथे नसतो. सुखांत असतो. म्हणूनच या कथा जीवाला विसावा देतात. तपशीलाच्या फरकाने अशा कथा देशोदेशी आहेतच. वाचली असणं अगदी सहज आहे!

एस 14/11/2015 - 10:06
:-) ही कथा आधी वाचली होती. हा स्वैर अनुवाद एकदम गोष्टीवेल्हाळ असा सुंदर झाला आहे! छान. फक्त ते 'छोकरी' ऐवजी 'मुलगी' करायला हवं. म्हणजे ते लग्न वगैरे खटकणार नाही.

शिव कन्या 14/11/2015 - 10:39
एकदम मान्य. बर्याचदा हे मनात आले. पण का कोण जाणे केले नाही. कंटाळा केला भौतेक टंकणार्या मुलीने!:)))

मांत्रिक 14/11/2015 - 10:45
वाह! छान. आवडली कथा. तुमच्यामुळे देशोदेशीच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या छोट्या पण रंजक, अर्थपूर्ण कथा वाचायला मिळत आहेत, त्याबद्दल खूप खूप आभार...

मनीषा 14/11/2015 - 20:56
हुश्शार छोकरीची कथा छानच आहे . या कथेचे ताप्तर्यं - गरीब असो की राणी, हुश्शार असो की आणखी काही ... प्रत्येक स्त्री ला वेषभूषा, केशभूषा इ. जामानिमा करताना जरा जास्ती वेळ लागतोच . :ड (मला वाटते मी अशीच कथा बीरबल - बादशहा आणि बेगम यांची ऐकली/ वाचली होती . )

पैसा 14/11/2015 - 21:15
ही गोष्ट वाचली आहे आधी. पुन्हा वाचायला तेवढीच मजा आली!

In reply to by पैसा

शिव कन्या 14/11/2015 - 23:34
होय पैतै. लोककथा, परिकथांमध्ये बर्याचदा कूट असते. ते सोडवणारे पात्र बुद्धिमान असते. शेवटी त्याला त्याबद्दल बक्षिशी पण मिळते....अशी साधारण कथांची धाटणी असते. प्रत्यक्षातील absurd शेवट सहसा तिथे नसतो. सुखांत असतो. म्हणूनच या कथा जीवाला विसावा देतात. तपशीलाच्या फरकाने अशा कथा देशोदेशी आहेतच. वाचली असणं अगदी सहज आहे!
हुश्शार छोकरी [म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट! कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद , बालदिना निमित्त! शैशव जपलेल्या, जपू पाहणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.] आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा. म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’ राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले, ‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’ ‘होय, महाराज! आहेच ती!’ राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने.

केला नाद होशील बाद

अभ्या.. ·

भीमराव 10/11/2015 - 10:09
आभ्यादादा जंगी पोष्टर एकदम, सर्व पोष्टर बॉईज चे हार्दिकाभिनंदनवसर्वांनादिवाळीच्याईनफायनाइटशुभेच्छा, चला आता दिलाळी अंक वाचायला जातो

सस्नेह 10/11/2015 - 10:23
वारे गब्रू ! खल्लास पोष्टर ! आणि टीशर्टाच्या पुढच्या लॉटचं काय झालं म्हणे ?

पियुशा 10/11/2015 - 13:01
सुड मोड ऑन.. " फोटो जरा ब्लर आलेत , प्रयत्न बर्यापैकी बरा आहे सुधारणेला वाव आहे " ;) सुड मोड ऑफ ;) (पळ्ते म्या )

सूड 10/11/2015 - 13:59
वरुन दुसर्‍या रांगेतल्या सगळ्यांना डोळे आलेत काय? काळे चष्मे घातलंनीत म्हणून म्हटलं हो!! ;) किसनदेवाच्या मिश्या ज्युलियन ब्रह्मेंसारख्या दिसतायेत. बाकी छान!! आपलं चटणीपाकीट ठरलेलं आहे, त्यामुळे 'ज्याची चाय त्याचा न्याय' म्हणीप्रमाणे नावं ठेवायला जागा नाहीये फोटोत. ;)

धडपड्या 10/11/2015 - 16:26
आवं, ही नुस्ती लक्षुमी न्हाय, तर फ्लेक्स लक्षुमी हाय, फ्लेक्स लक्षुमी...

In reply to by बॅटमॅन

अभ्याचा पंखा- हाय शंका? हो हो ! अभ्याला मी लाख वेळा म्हटलं (कोणतीही नशापाणी न करता) की मी तुझा फ्यान आहे, त्याला विश्वासच नै, शंका आहेच त्याच्या मनात. ;) -दिलीप बिरुटे

फ्लेक्स! असावा तर असा! बघतच राहावे वाटते! नै तर गल्ली-बोळातही अस्तातच की, पंगतीला बसायला हाथरुन! (या फ्लेक्सचा "अज्या" कोणंय या विचारात अस्लेला) ;-) Sandy

अभ्या.. एक डोकेबाज कलाकर आहे. एक कट्टा ह्या आणि आधीच्या पोस्टर्ससाठी झालाच पाहिजे...

बोका-ए-आझम 11/11/2015 - 11:30
फलेक्ष ल ई म्हणजे ल ई भारी! बाकी सोताचे फटू का नाय लावले बे? आमाला खालच्या आळीतल्या येशीला अभ्याभाऊ दाखवून माज करायचा होता ना!

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 11/11/2015 - 13:26
सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ. रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(

In reply to by अभ्या..

सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ. रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(
आता तर वारलोच! :=)) :=)) :=)) :=)) :=)) :=))

In reply to by अभ्या..

गवि 12/11/2015 - 16:33
अभ्या, इन जनरल शंका.. "तरुण तडफदार" कोण, "उमदे नेतृत्व" कोण, म्हातारे, आय मीन "प्रेरणास्थान","स्फूर्तिस्थान",कोण, "आद्य" कोण, "यांच्या आशीर्वादाने"वाले कोण वगैरे वगैरे हे नेमकं कसं ओळखता अन ठरवता? की समोरुन पार्टीच सांगते?

In reply to by गवि

अभ्या.. 12/11/2015 - 16:47
तशी शंका रास्त आहे गविराज. नॉर्मली बोर्डाचे काम येताना जे फोटो मोठ्या साईजमध्ये (४बाय६) येतात ते वर नेते म्हणून असतात. छोटे (आयडी/पासपोर्ट साईज) खालची कार्यकर्त्याची फळी असते. मोठ्या फोटोच्या मागे लिहिलेले असते आदरस्थान वगैरे. पार्टीच सांगते सारे. जरा जनरल करायचे तर वय २५ ते ३५ तरुण तडफदार असतात. पैसेवाला/जरा देखणा कँडीडेट उमदे नेत्रुत्व किंवा आधारस्तंभ असतो. सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात. त्यांची पिलावळ हमखास खालच्या गर्दीत असते. बोर्डाचे पैसे देणारा हमखास मधल्या फळीत असतो. वरचे त्याला घेत नसतात. पैसे अस्ल्याने त्याला खाली राहायचे नसते. तसे पाचपन्नास बोर्ड चढवले की त्याला प्रमोशन मिळते दांडगा जनसंपर्क म्हणून. त्याचा फोटो हमखास पेनड्राईव्ह वरुन येतो. फुल्ली फोटोशॉप्ड असतो. बाकी सांगेनच एखाद्या धाग्यात.

In reply to by अभ्या..

गवि 12/11/2015 - 16:53
सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात.
जबरी.. ह.ह.पु.वा.

In reply to by अभ्या..

लोणीच्या. १५ मिनिटात २ किमी रांगा लागल्या नैत तर तिथला टोलनाका बंद करू. (गेल्या महिन्यात बारामतीच्या खासदारतैंनी महागाईच्या विरोधात आंदोलन केलतं त्या टोलनाक्यावर. दोन्ही बाजूंनी लोकांचे २-३ तास फुक्कट गेले. तिकडं लोणीपर्यंत आन् हिकडं जकातनाक्यापर्यंत रांगच रांग.)

In reply to by चांदणे संदीप

या आख्ख्या त्रिकोणात कुठंपण बोलवा. कोणत्यापण ढाब्यावर बसू. (उरूळीचं स्नेहल *चुलीवरच्या मटन-चिकनच्या स्पेशल टेस्टसाठी* , सासवडच्या अल्याड काळेवाडीत मयूर नायतर गारवा, खाली उतरलं तर वडकीच्या अल्याड सह्याद्री)

नाखु 18/03/2016 - 12:17
हे बघीतलच नव्हतं ज्याम म्हणजे ज्याम खतरा काम केलय. बुवांना फेटा का न्हायी मी म्हणतो . आणि "किलबील संघटना आवडली" साफ भुस्काट (झालेला) नाखु

भीमराव 10/11/2015 - 10:09
आभ्यादादा जंगी पोष्टर एकदम, सर्व पोष्टर बॉईज चे हार्दिकाभिनंदनवसर्वांनादिवाळीच्याईनफायनाइटशुभेच्छा, चला आता दिलाळी अंक वाचायला जातो

सस्नेह 10/11/2015 - 10:23
वारे गब्रू ! खल्लास पोष्टर ! आणि टीशर्टाच्या पुढच्या लॉटचं काय झालं म्हणे ?

पियुशा 10/11/2015 - 13:01
सुड मोड ऑन.. " फोटो जरा ब्लर आलेत , प्रयत्न बर्यापैकी बरा आहे सुधारणेला वाव आहे " ;) सुड मोड ऑफ ;) (पळ्ते म्या )

सूड 10/11/2015 - 13:59
वरुन दुसर्‍या रांगेतल्या सगळ्यांना डोळे आलेत काय? काळे चष्मे घातलंनीत म्हणून म्हटलं हो!! ;) किसनदेवाच्या मिश्या ज्युलियन ब्रह्मेंसारख्या दिसतायेत. बाकी छान!! आपलं चटणीपाकीट ठरलेलं आहे, त्यामुळे 'ज्याची चाय त्याचा न्याय' म्हणीप्रमाणे नावं ठेवायला जागा नाहीये फोटोत. ;)

धडपड्या 10/11/2015 - 16:26
आवं, ही नुस्ती लक्षुमी न्हाय, तर फ्लेक्स लक्षुमी हाय, फ्लेक्स लक्षुमी...

In reply to by बॅटमॅन

अभ्याचा पंखा- हाय शंका? हो हो ! अभ्याला मी लाख वेळा म्हटलं (कोणतीही नशापाणी न करता) की मी तुझा फ्यान आहे, त्याला विश्वासच नै, शंका आहेच त्याच्या मनात. ;) -दिलीप बिरुटे

फ्लेक्स! असावा तर असा! बघतच राहावे वाटते! नै तर गल्ली-बोळातही अस्तातच की, पंगतीला बसायला हाथरुन! (या फ्लेक्सचा "अज्या" कोणंय या विचारात अस्लेला) ;-) Sandy

अभ्या.. एक डोकेबाज कलाकर आहे. एक कट्टा ह्या आणि आधीच्या पोस्टर्ससाठी झालाच पाहिजे...

बोका-ए-आझम 11/11/2015 - 11:30
फलेक्ष ल ई म्हणजे ल ई भारी! बाकी सोताचे फटू का नाय लावले बे? आमाला खालच्या आळीतल्या येशीला अभ्याभाऊ दाखवून माज करायचा होता ना!

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 11/11/2015 - 13:26
सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ. रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(

In reply to by अभ्या..

सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ. रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(
आता तर वारलोच! :=)) :=)) :=)) :=)) :=)) :=))

In reply to by अभ्या..

गवि 12/11/2015 - 16:33
अभ्या, इन जनरल शंका.. "तरुण तडफदार" कोण, "उमदे नेतृत्व" कोण, म्हातारे, आय मीन "प्रेरणास्थान","स्फूर्तिस्थान",कोण, "आद्य" कोण, "यांच्या आशीर्वादाने"वाले कोण वगैरे वगैरे हे नेमकं कसं ओळखता अन ठरवता? की समोरुन पार्टीच सांगते?

In reply to by गवि

अभ्या.. 12/11/2015 - 16:47
तशी शंका रास्त आहे गविराज. नॉर्मली बोर्डाचे काम येताना जे फोटो मोठ्या साईजमध्ये (४बाय६) येतात ते वर नेते म्हणून असतात. छोटे (आयडी/पासपोर्ट साईज) खालची कार्यकर्त्याची फळी असते. मोठ्या फोटोच्या मागे लिहिलेले असते आदरस्थान वगैरे. पार्टीच सांगते सारे. जरा जनरल करायचे तर वय २५ ते ३५ तरुण तडफदार असतात. पैसेवाला/जरा देखणा कँडीडेट उमदे नेत्रुत्व किंवा आधारस्तंभ असतो. सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात. त्यांची पिलावळ हमखास खालच्या गर्दीत असते. बोर्डाचे पैसे देणारा हमखास मधल्या फळीत असतो. वरचे त्याला घेत नसतात. पैसे अस्ल्याने त्याला खाली राहायचे नसते. तसे पाचपन्नास बोर्ड चढवले की त्याला प्रमोशन मिळते दांडगा जनसंपर्क म्हणून. त्याचा फोटो हमखास पेनड्राईव्ह वरुन येतो. फुल्ली फोटोशॉप्ड असतो. बाकी सांगेनच एखाद्या धाग्यात.

In reply to by अभ्या..

गवि 12/11/2015 - 16:53
सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात.
जबरी.. ह.ह.पु.वा.

In reply to by अभ्या..

लोणीच्या. १५ मिनिटात २ किमी रांगा लागल्या नैत तर तिथला टोलनाका बंद करू. (गेल्या महिन्यात बारामतीच्या खासदारतैंनी महागाईच्या विरोधात आंदोलन केलतं त्या टोलनाक्यावर. दोन्ही बाजूंनी लोकांचे २-३ तास फुक्कट गेले. तिकडं लोणीपर्यंत आन् हिकडं जकातनाक्यापर्यंत रांगच रांग.)

In reply to by चांदणे संदीप

या आख्ख्या त्रिकोणात कुठंपण बोलवा. कोणत्यापण ढाब्यावर बसू. (उरूळीचं स्नेहल *चुलीवरच्या मटन-चिकनच्या स्पेशल टेस्टसाठी* , सासवडच्या अल्याड काळेवाडीत मयूर नायतर गारवा, खाली उतरलं तर वडकीच्या अल्याड सह्याद्री)

नाखु 18/03/2016 - 12:17
हे बघीतलच नव्हतं ज्याम म्हणजे ज्याम खतरा काम केलय. बुवांना फेटा का न्हायी मी म्हणतो . आणि "किलबील संघटना आवडली" साफ भुस्काट (झालेला) नाखु
मंडळी सालाबाद्प्रमाने गावच्या चावडीवर होर्डिंग लावले आहे. हे लावन्यासाठी जे कुनी मदत केलेत त्यांचे मंडल लै आभारी आहे. mips_banner एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील.