वाद
ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....
सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे.
रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात.
आधीच्या पदाधिकार्यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती.
सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे.
तर आता हा त्रास कमी कसा करता येईल?
सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे.
आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे.
येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच.
प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
शब्द झाले मोती...
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने..
मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा
खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ?
शेयर बाजारातला परतावा. मिथके आणि वस्तुस्थिती
ह्या धाग्यात टाकलेले टेबल कोणी मला नीट टाकुन देवु शकेल का?
शेयर बाजारा वर एक धागा आणि वरचे प्रतिसाद वाचले. त्यावरुन काही फार सोप्या सजेशन वाचण्यात आल्या, म्हणुन विचार केला की गेल्या ५ वर्षात नक्की काय झाले आहे ते बघावे. हा विदा आहे, ज्याचा त्याने बघुन त्यातुन अर्थ काढावा. ह्या तक्त्यातल्या सर्व कंपन्या प्रचंड मोठ्या वगैरे आहेत, आणि त्या जवळपास ५०-६० टक्के शेयर मार्केट रीप्रेसेंट करतात.
ज्या सुचना बघण्यात आल्या त्या थोडक्यात अश्या
कोण चूक…कोण बरोबर???
कोण चूक…कोण बरोबर???
नुकताच माझ्या शाळेच्या whatsapp ग्रूपवर एक गरमा गरम (सं?)वाद झाला, इथे जश्शाचा तस्सा देत आहे.
प्रमुख पात्रे
Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात
Person B - हि पाचवीत असताना दुसर्या शाळेत गेली आणि whatsapp ग्रुपमधून आता आमच्या संपर्कात आहे
Person C - ही शाळेतलीच दुसरी एक मुलगी
Person D - हा शाळेतील एक त्यातल्यात्यात शांत मुलगा, Person A याची बर्याचदा मस्करी करतो (वैयक्तिक काहीही आकस नाही)
खड्डा आणि मी
आमच्या शहरात एक सुप्रसिद्ध खड्डा आहे.संपूर्ण महाराष्ट्र्ात जरी एक वेळ दुष्काळ पडला तरी तो तेव्हा एखाद्या नदीसारखा दुथडीभरुन वाहत असेल यात शंका नाही
तर इतर खडड्याप्रमाणेच याही खड्ड्याचे पुनर्निमाण नेहमीच होत असे. अहो खड्डे आहेत म्हणुन तर लोक गाड्या हळु चालवतात अशी मी स्वताःची समजुत करुन घेतली आहे
पदपथ झोपण्यासाठी नसतो, पण..
मानवस्वरूपाभिमानी, दबंगोत्तम, वाण्टेडनामधारी युगपुरुष श्री सलमानानंद यांच्यावर येऊ घातलेल्या कारावासरूपी अग्निदिव्यामुळे सकल भूतलतारामंडलात होहो हाहाकार होऊ घातला आहे. पैकी काहीजण जालीय गुंजारवाद्वारे पदपथशयनाच्या प्रसाराबद्दल आपल्या रोषयुक्त भावना दाहक शब्दात प्रकट करीत आहेत.
तसेच काही स्वघोषित विवेकाधिपती याउलट भूमिका घेऊन सदर तारे-तारकांचा उद्धार करीत आहेत.
या दोहोंना विचारले जावेत असे काही प्रश्न:
१. पदपथ हा झोपण्यासाठी नसतो. पण गाडी चढवण्यासाठीही नसतो. या मुद्द्यावर मौनव्रत बाळगण्याचे काय कारण असेल?
फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.
विशेष सूचना: हा लेख 'माझे बरोबर का तुझे बरोबर' ह्या वादासाठी नसून सगळ्या बाजूने विचार करून एखाद्या किंवा अनेक पर्यायांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न समजूया.
नुकत्याच झालेल्या ह्या धाग्यावरच्या चर्चेत बरेच मुद्दे मांडले गेले. त्यात काही बाबतीत गोंधळ आहे असं वाटतंय म्हणून नवीन धागा काढतोय.
हा सगळा खटाटोप पुन्हा करण्याचं कारण आजच्या ५-८ वयोगटातली मुलं असलेल्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून.
आधीच्या धाग्यात चर्चिले गेलेले महत्त्वाचे दोन मुद्दे:
एक "टवाळ" संध्याकाळ
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)