मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म

सात वारांची भारतीय पद्धती

निनाद ·

गवि 15/01/2024 - 12:31
अरे वा. तपशीलवार लेख. धन्यवाद. आता वर उल्लेखिलेली उद्धट प्रतिक्रिया शोधणे आले. सापडत नाही. बादवे माझा कोणताही दावा नाही की अमुक पद्धत पाश्चात्यच आहे किंवा भारतीय आहे.

रामायण , महाभारत , वेद, पुराणे किंव्वा प्रमुख उपनिषदे ह्यात कुठेही वारांचा उल्लेख असलेले श्लोक द्या म्हणजे तुमचे म्हणणे पुराव्याने शाबित होइल.

In reply to by प्रसाद गोडबोले

निनाद 16/01/2024 - 13:09
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही. थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते. पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते न करता ज्यांनी चार शब्द लिहिले आहेत, ते कसे चुकीचे असावेत अशा प्रकारची संशयाची पिंक टाकून जाणे योग्य नाही. कोणताही संदर्भ न देता फक्त विनाकारण संशय मात्र निर्माण करत आहात, हे योग्य नाही! तरी दाव्यात खोट राहू नये म्हणून - येथे सापडल्याप्रमाणे
  1. अथर्व ज्योतिष श्लोक ९३,
  2. याज्ञवल्क्य स्मृती आराध्याय श्लोक २९५
  3. महाभारत आदि पर्व १६०/७ आणि
  4. कात्यायन गृहसूत्र, तिसरे कांड, पाचवे कांड, दुसरा श्लोक यामध्ये या सप्ताह-दिवसांचा उल्लेख आहे.
  5. महाभारत काव्यात आणि कात्यायन यांनी आठवड्याच्या दिवसांसाठी 'वरा आणि वासर' असे संबोधन दिले आहे.
  6. वाल्मिकी रामायणातही गुरुवारचा उल्लेख बृहस्पती दिवस असा आहे.
याशिवाय माझ्या ऐकीव माहितीनुसार शिवपुराणात भगवान शिवाने आठवड्याचे सात दिवस निर्माण केल्याचा आणि त्यांना देवता नियुक्त केल्याचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पहिल्या सृष्टीत सात दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराने ठरवले होते. देवी भागवत पुराणातही वासरांचा उल्लेख आहे. येथे दिलेल्या प्रतिनुसार आठवड्याचे सात दिवस असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. माझ्या अल्पमतिनुसार लोकमान्य टिळकांनीही यावर उहापोह करून त्या काळी हा वाद निकाली काढला असावा असे वाटते. (माझ्याकडे काही संदर्भ नाहीत, वडिलांशी बोलतांना असे उल्लेख आल्याचे आठवते.) तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. आता मन मोकळेपणे वारांचे भारतीय मूळ मान्य करायला प्रत्यवाय नसावा. अर्थात भारतात जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यच आहे असे ठरवून टाकले असेल तर कोणतीही मदत करणे शक्य नाही.

In reply to by निनाद

... हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे... ... पण काही लोकांना पटतच नसेल तर काय करणार? ----- फार पूर्वी एक गाणे पण आले होते... https://youtu.be/HEvS7_hAPQg?si=xyWcX0iZ_1_aENns ------- मानसिक गुलाम सुधरत नाहीत...

In reply to by निनाद

=))))
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही.
मग काय नुसता व्हॉट्सअ‍ॅप्पी प्रचार करायचा मक्ता घेतला आहे का ? तुमच्या सारख्या निर्बुध्द आळशी लोकांच्यामुळे आमच्यासारखे सनातनी लोकं बदनाम होतात. तुम्हाला खरेच तुमचा संस्कृतीचा अभ्यास असेल तर आधी किमान स्वतःतरी वाचा, आधी स्वत्:च्या मनाला पुराव्याने शाबित करा, कोणत्याही सेकंडरी सोर्स वर अवलंबुन राहु नका. तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील म्हणे. =)))) स्वतः तज्ञ बना अन मग वाट्टेल ते क्लेम करा , उगाच तोंडाच्या वाफा कशाला ?
अभ्यासोनि प्रकटावे। अभ्यासोनि प्रकटावे।ना तरी झाकोनि असावे।। प्रकटोनी नासावे।हे बरे नोहे।।
महाभारत आदि पर्व १६०/७
तुम्ही दिलेले सर्व संदर्भ भोंगळ आहेत , कुठेही नीट आवृतीचा , पान क्रमांकाचा उल्लेख नाही. तरी त्यातल्या त्यात आमच्या महाभारताचा उल्लेख सापडला म्हणुन हा संदर्भ शोधुन पाहिला : https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/unic/mbh01_sa.html बोरीच्या संशोधित आवृत्तीत , आदिपर्वात १६० म्हणजे तापस्योपाख्यानम् नावाचा अध्याय येत आहे: त्यातील सातवा श्लोक खालील प्रमाणे :
विवस्वतो वै कौन्तेय सावित्र्यवरजा विभो | विश्रुता त्रिषु लोकेषु तपती तपसा युता ||७||
ह्यात कुठे वाराचा उल्लेख तुम्हाला दिसला ? मला तरी कळत नाही. उगाच काहीही पडताळणी न करता, दुसर्‍याचे संदभ ठोकुन दिले की असे चारचौघात फजीत व्हायला होते ! एकुणच पुरावे न देता , अभ्यास न करता ठासुन बोलण्याची वृत्ती सर्वत्र वाढत आहे हे चिंताजनक आहे. बाकी शिवपुराण वगैरे काही बोलुच नका , मला हसुच येते , #"एक लोटा जल, सब समस्याका हल". =))))
थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते.
बर्डन ऑफ प्रूफ हे अ‍ॅसर्टिव्ह स्टेटमेंट करणार्‍यावर असते. तुम्ही काहीही विधान करत असाल तर तुम्हाला ते खरे आहे हे सिध्द करावे लागेल, तुम्ही इतरांना म्हणत असाल की "माझे विधान असत्य आहे असे तुम्ही सिध्द करुन दाखवा." तर तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. ज्याला बेसिक लॉजिक कळत नाही त्याच्याशी काय बोलणार ! बाकी पुराव्याने शाबित करणार असला काही, काही ओरिजिनल श्लोक ,संदर्भ देणार असलात तर पुढे बोलु नाहीतर उगाच काही वेळ वाया घालवण्यात आम्हाला रस नाही. आम्ही प्रचेतस उर्फ वलीसर आणि बॅटमॅन शी स्वतंत्र चर्चा करु ह्या विषयावर.

In reply to by निनाद

निनाद, मी पुनरेकवार अत्यंत विनम्रपणे म्हणतो कि तुम्ही पुराव्याने शाबित करा की हिंदुंनी दिवसांची पध्दत वापरात आणली, आम्हाला त्या निमित्ताने काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अन्यथा भोंगळ विधान करुन लोकांची दिशाभुल केल्याचे तरी कबुल करा. तुमच्या लक्षात येते आहे का की ह्या असल्या निर्बुध्द क्लेम्स मुळे तुम्ही हिंदु धर्माचा हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवण्याऐवजी नुकसानच करत आहात ते ! त्यातही तुम्ही स्वतः काहीच पडताळुन पाहिलेले दिसत नाही नुसतेच व्हॉट्सॅप्प युनिव्हर्सिटीवरुन फेकाफेकी करत आहात ह्यावरुन तुमच्या बुध्दीमत्तेचेही चारचौघात वस्त्रहरण होत आहे ! हिंदुं रादर सनातनी वैदिक धर्माच्या लोकांनी आकाशातील ग्रहतार्‍यांची गती , त्यांची आवर्तने अचुकपणे मोजली होती, अगदी ग्रहणाचे वेध कधी लागतात कधी सुटतात हेहे मोजले होते. चांद्र कालगणनेची सुर्यकालगणनेची सांगड घातलेली होती. त्यातही तिथींच्या, चंद्रोदयाच्या मोजमापातील एरर मुळे दर तीन वर्षांनी एक अधिक महिना सौरकालगणनेत जोडावा लागतो हे शोधुन काढले होते, त्यातही तो अधिक महिना नेहअमी एकच असत नाही तर तो ही बदलता असता जेणे करुन ऋतुचक्राचे , वातावरणाचे , सणासुदींचे गणित बिघडत नाही. इतके सगळे आमच्या पुर्वजांन्नी शोधुन काढलेले आहे , निर्णयसिंधु मध्ये कोणत्या सणाला कोणती तिथी धरावी, प्रतःव्यापिनी की माध्यान्ह व्यापिनी वगैरे ह्याचे स्पष्ट निर्देशही आहेत. दाते पंचांग वालेही व्यवस्थित चंद्रोदय सुर्योदय, नक्षत्र, ग्रहांची स्थाने वगैरे देत आहेत जे की शेकडो वर्षांपासुन चालु आहे. कालिदासानेही आषाढस्य प्रथमे दिने म्हणले आहे, त्याने दिवसाचा उल्लेख केलेला नाही , कारण दिवस ही कन्सेप्टच नव्हती , तिथी हाच मुख कालगणनेचा आधार होता. पण ह्यासर्वात कोठेच "दिवस " असा उल्लेख नाही सापडला मला तरी. तुम्ही ठासुन बोलता पण काडीमात्र पुरावा देत नाही . बरं, वस्त्रहरण झाले तरीही वस्त्रहरण झाले हे सिध्द करा असे म्हणत ती जबाबदारीही वस्त्रहरण करणार्‍यावरच ढकलत आहात ! तुमच्यासारख्या निर्बुध्द लोकांच्यामुळे सनातनी हिंदुंची बदनामी होते, अंधश्रध्दा निर्मुलनवाल्या हिंदुधर्मध्वसंक लोकांना हातात फुकटाचे कोलीत मिळते , सिक्युलर लोकांना हसण्यासाठी टॉपिक मिळतात. तुमच्यात अन त्या सनातन प्रभातवाल्या बावळट लोकांच्यात काहीही फरक नाहीये . आता तरी सुधारा.
हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची जबाबदारी उरतेच...
एकुणच तुमची विधाने बुध्दीदारिद्र दाखवणारी आहेत , बाष्कळ , बालबुध्दी आहेत असे माझे विधान आहे . आता तुमच्याच तर्काला धरुन - ते सिध्द करायची जबाबदारी माझी नाही. आणि आता हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची तुमचीच जबाबदारी उरतेच. करा सिध्द आता! ठ्ठो.

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 21/01/2024 - 22:21
अवांतर : प्रसाद गोडबोले, तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. फक्त सनातन प्रभातवाले बावळट म्हणजे नेमके कोण ते माहीत नाही. जमल्यास ते स्पष्ट करावे व त्यांचा बावळटपणाही सविस्तर सांगावा ही विनंती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सनातन प्रभात हो ! हे घ्या लिंक : https://sanatanprabhat.org/ ते तुमच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज काढुन देतात =)))) नुसते sanatan prabhat आध्यात्मिक पातळी असे गुगल सर्च करुन पहा, तुम्हाला अनेक लोकांच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज मिळेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 22/01/2024 - 19:59
अवांतर : टक्केवारीत बावळटपणा काय बरं? काही वर्षांपूर्वी मी सहज विचारणा केली होती. तेव्हा तिकडून उत्तर आलं होतं की ही टक्केवारी म्हणजे अतींद्रिय चाचणीचा किमान गुणांक आहे ( ESP Test minimum score ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अवांतर :
करेक्ट. खुपच अवांतर आहे हे , तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि " अध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी काढण्याची पध्दत " . आपण तिकडे सविस्तर चर्चा करु. =))))

कॉमी 16/01/2024 - 18:23
दोन प्रश्न आहेत. आता सरळ उत्तर द्यायचे का मार्क्सिस्ट, म्हणून रिकामे व्हायचे हा तुमचा चॉईस आहे. माझी चूक असू शकते, कारण मी तज्ञ नाहीये. सिव्हीलिटी ने संवाद होईल अशी आशा. १. भारतातली ज्ञात सर्वात जुनी कालगणना पद्धत माझ्या माहितीनुसार शके आहे. त्यात शके मध्ये सुद्धा जुनी शके, जिची अज्ञात सुरुवात किंवा epoch जवळपास ख्रिस्तपूर्व एक सहत्रक मागे आहे. ही जैन आणि बुद्ध लिखाणात आढळते. नवी शके ही ख्रिस्तपूर्व ७८ पासून चालू होते, ती शालिवाहन राजाने चालू केली असे म्हणतात. त्याआधी मला माहित असणारी कोणतीही कालगणना भारतात नव्हती. विक्रम संवत्सर सुद्धा त्यानंतर, ५४ bc. मग वेदांमध्ये वार असतील तर ते कोणत्या कॅलेंडर नुसार होते ? २. त्यापुढे आर्यभट्ट पाचव्या ते सहाव्या शतकातला आहे. त्याचा दाखला देऊन पाचव्या ते सहाव्या शतकात भारतात वर वापरात होते इतकेच सिद्ध होते. भारतीय दिवस सर्वात जुने आहेत दाखवायला रोमन कॅलेंडर पेक्षा जुना रेफ्ररंस लागणार नाही का ? ३. इतर ग्रंथांचे दाखले दिलेत त्याबद्दल काही कॉमेंट नाही, कारण रेडी दुवा नसल्याने तपासण्यास वेळ लागेल.

हा धागा नी ह्या धाग्यावरचा दावा हा सत्तर रूपयांप्रमाणे वारलाय. लेखकांनी पुढीलवेळी पुराव्यानीशी मैदानात ऊतरावे असा सल्ला देऊन खाली बसतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय मिपा मालक!

निनाद 30/01/2024 - 09:19
अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही! मी उत्तर देणारही नाही! या वादात खुपसटे तर अनेक काढता येतील या वादात. पण मूळ हे उरतेच की उगवणारा दिवस हा शनिवारचाच दिवस का आहे? जर हे ज्ञान भारतीय नाही तर मग इतरत्र ही शनिवार हा शनिवारच का याचे कारण का मिळत नाही? कारण ही वारांची संगतवार जुळणी कुणी केली तर भारतीयांनी. कारण इतरत्र कुठेही आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: हे सूत्र आहे असे दिसून येत नाही. अर्थात हे सूत्रच चुकीचे आहे असे म्हणत असाल तर आर्यभटांना चूक दाखवून योग्य त्या सूत्राचे रिबटल द्यावे. असो सूत्राप्रमाणे आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतो. शनि महाराज सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे येतात. जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र. १ शनी, (शनिवार सुरुवात) २बृहस्पति, ३मंगळ, ४रवि, ५ शुक्र, ६ बुध, ७चंद्र. ८ शनी, ९बृहस्पति, १०मंगळ, ११रवि, १२शुक्र, १३बुध, १४चंद्र. १५ शनी, १६बृहस्पति, १७मंगळ, १८रवि, १९शुक्र, २०बुध, २१चंद्र. २२ शनी, २३ बृहस्पति, २४ मंगळ. १ रवि (रविवार सुरुवात) २शुक्र, ३बुध, ४चंद्र, ५ शनी, ६ बृहस्पति, ७ मंगळ... तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो. हे गणित भारतीय ज्योतिषाचा परिणाम नसलेल्या इतरत्र कोणत्याही संस्कृतीमध्ये भारताच्या आधी बनवले गेले होते आहे याचा पुरावा आणावा. पुरावा न मिळाल्यास आपल्या भारतीय ज्योतिष ज्ञानातून पुर्वासूरींनी हे कार्य केले याचा आनंद मानावा.

अहिरावण 30/01/2024 - 12:14
तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नाही आणि तुम्ही समजून घेणारही नाही. फक्त इतरांसाठी : भारतीय ज्योतिष गणित आता आता पर्यंत घटिका आणि पळे यावर होते. ५० च्या वर वय असलेल्या ज्यांच्याकडे दाते पंचांग नियमित येत असेल त्यांना काही वर्षांपूर्वी दात्यांनी २४ तासांनुसार पंचांग द्यायला सुरुवात केली हे ठाऊक असेल. ६० घटीकांचा दिवस आणि म्हणून ६० या आकड्याला बरेच मूल्य. नारदाची ६० नावे आणि त्यानुसार दर वर्षांचे नाव अमुक नाम संवत्सर इत्यादी त्यामुळे २४ तासांच्या होरा नामकरणाचा खटाटोप नक्की कसा कुणी केला हे गंमतीचे असेल. तसेही बाण मारुन मग वर्तुळ काढले की वर्तूळ काढून बाण मारला.... सोईचे काय ते पहावे. हं तर काय म्हणत होतो... तर ते असे की वारांची नावे कशी कोठून आली याबाबत जाणकारांची मते भिन्न आहेत आणि तसे असायला हरकत नाही.

अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही!मी उत्तर देणारही नाही!
>>> आता एखाद्याची पातळी खरेच खालचीच असेल तर त्याच्यावर तिथेच जाऊन टीका केली पाहिजे ना ! तरी फार फार विनम्र शब्दात बोललोय आम्ही. समर्थ रामदासस्वामींनी काय काय लिहिलंय पहा : प्रचीतिवीण जे बोलणे । ते अवघेंचि कंटाळवाणे । तोंड पसरोन जैसे सुणे । रडोन गेले ।। दासबोध दशक ९ समास ५ श्लोक १५ सुणे म्हणजे कुत्रे. प्रत्यक्ष प्रचिती शिवाय जे जे काही बोलले जाते ते कुत्राच्या रडण्यासारखे आहे. आता बोला. परत एकदा , अतिशय विनम्रपणे सांगतो : बाकी काहीही बाष्कळ बडबड करून स्वत:ला लज्जित करून घेण्यापेक्षा तुम्ही कोणत्यातरी वेदातील, उपनिषद मधील, पुराणातील , किमान महाभारत रामायणातील दिवसाचा उल्लेख असणारे २-४ श्लोक उद्धृत करा, आम्हीही पडताळून पहातो. तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध केल्याचा आनंद मिळेल अन् आम्हाला काहीतरी नवीन शिकल्याचा. अन्यथा, चालू दे तोंड पसरून रडणे.

गवि 15/01/2024 - 12:31
अरे वा. तपशीलवार लेख. धन्यवाद. आता वर उल्लेखिलेली उद्धट प्रतिक्रिया शोधणे आले. सापडत नाही. बादवे माझा कोणताही दावा नाही की अमुक पद्धत पाश्चात्यच आहे किंवा भारतीय आहे.

रामायण , महाभारत , वेद, पुराणे किंव्वा प्रमुख उपनिषदे ह्यात कुठेही वारांचा उल्लेख असलेले श्लोक द्या म्हणजे तुमचे म्हणणे पुराव्याने शाबित होइल.

In reply to by प्रसाद गोडबोले

निनाद 16/01/2024 - 13:09
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही. थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते. पारंपारिक ज्ञान हे भारतीय आहे हे दाखवून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते न करता ज्यांनी चार शब्द लिहिले आहेत, ते कसे चुकीचे असावेत अशा प्रकारची संशयाची पिंक टाकून जाणे योग्य नाही. कोणताही संदर्भ न देता फक्त विनाकारण संशय मात्र निर्माण करत आहात, हे योग्य नाही! तरी दाव्यात खोट राहू नये म्हणून - येथे सापडल्याप्रमाणे
  1. अथर्व ज्योतिष श्लोक ९३,
  2. याज्ञवल्क्य स्मृती आराध्याय श्लोक २९५
  3. महाभारत आदि पर्व १६०/७ आणि
  4. कात्यायन गृहसूत्र, तिसरे कांड, पाचवे कांड, दुसरा श्लोक यामध्ये या सप्ताह-दिवसांचा उल्लेख आहे.
  5. महाभारत काव्यात आणि कात्यायन यांनी आठवड्याच्या दिवसांसाठी 'वरा आणि वासर' असे संबोधन दिले आहे.
  6. वाल्मिकी रामायणातही गुरुवारचा उल्लेख बृहस्पती दिवस असा आहे.
याशिवाय माझ्या ऐकीव माहितीनुसार शिवपुराणात भगवान शिवाने आठवड्याचे सात दिवस निर्माण केल्याचा आणि त्यांना देवता नियुक्त केल्याचा उल्लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की पहिल्या सृष्टीत सात दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी परमेश्वराने ठरवले होते. देवी भागवत पुराणातही वासरांचा उल्लेख आहे. येथे दिलेल्या प्रतिनुसार आठवड्याचे सात दिवस असा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. माझ्या अल्पमतिनुसार लोकमान्य टिळकांनीही यावर उहापोह करून त्या काळी हा वाद निकाली काढला असावा असे वाटते. (माझ्याकडे काही संदर्भ नाहीत, वडिलांशी बोलतांना असे उल्लेख आल्याचे आठवते.) तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील. आता मन मोकळेपणे वारांचे भारतीय मूळ मान्य करायला प्रत्यवाय नसावा. अर्थात भारतात जे काही ज्ञान आहे ते पाश्चात्यच आहे असे ठरवून टाकले असेल तर कोणतीही मदत करणे शक्य नाही.

In reply to by निनाद

... हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे... ... पण काही लोकांना पटतच नसेल तर काय करणार? ----- फार पूर्वी एक गाणे पण आले होते... https://youtu.be/HEvS7_hAPQg?si=xyWcX0iZ_1_aENns ------- मानसिक गुलाम सुधरत नाहीत...

In reply to by निनाद

=))))
आरसा दाखवण्याचा मक्ता मी घेतलेला नाही.
मग काय नुसता व्हॉट्सअ‍ॅप्पी प्रचार करायचा मक्ता घेतला आहे का ? तुमच्या सारख्या निर्बुध्द आळशी लोकांच्यामुळे आमच्यासारखे सनातनी लोकं बदनाम होतात. तुम्हाला खरेच तुमचा संस्कृतीचा अभ्यास असेल तर आधी किमान स्वतःतरी वाचा, आधी स्वत्:च्या मनाला पुराव्याने शाबित करा, कोणत्याही सेकंडरी सोर्स वर अवलंबुन राहु नका. तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील म्हणे. =)))) स्वतः तज्ञ बना अन मग वाट्टेल ते क्लेम करा , उगाच तोंडाच्या वाफा कशाला ?
अभ्यासोनि प्रकटावे। अभ्यासोनि प्रकटावे।ना तरी झाकोनि असावे।। प्रकटोनी नासावे।हे बरे नोहे।।
महाभारत आदि पर्व १६०/७
तुम्ही दिलेले सर्व संदर्भ भोंगळ आहेत , कुठेही नीट आवृतीचा , पान क्रमांकाचा उल्लेख नाही. तरी त्यातल्या त्यात आमच्या महाभारताचा उल्लेख सापडला म्हणुन हा संदर्भ शोधुन पाहिला : https://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/unic/mbh01_sa.html बोरीच्या संशोधित आवृत्तीत , आदिपर्वात १६० म्हणजे तापस्योपाख्यानम् नावाचा अध्याय येत आहे: त्यातील सातवा श्लोक खालील प्रमाणे :
विवस्वतो वै कौन्तेय सावित्र्यवरजा विभो | विश्रुता त्रिषु लोकेषु तपती तपसा युता ||७||
ह्यात कुठे वाराचा उल्लेख तुम्हाला दिसला ? मला तरी कळत नाही. उगाच काहीही पडताळणी न करता, दुसर्‍याचे संदभ ठोकुन दिले की असे चारचौघात फजीत व्हायला होते ! एकुणच पुरावे न देता , अभ्यास न करता ठासुन बोलण्याची वृत्ती सर्वत्र वाढत आहे हे चिंताजनक आहे. बाकी शिवपुराण वगैरे काही बोलुच नका , मला हसुच येते , #"एक लोटा जल, सब समस्याका हल". =))))
थोडा फार शोध घेतला असता तर तुम्हाला ही कदाचित हे मिळाले असते.
बर्डन ऑफ प्रूफ हे अ‍ॅसर्टिव्ह स्टेटमेंट करणार्‍यावर असते. तुम्ही काहीही विधान करत असाल तर तुम्हाला ते खरे आहे हे सिध्द करावे लागेल, तुम्ही इतरांना म्हणत असाल की "माझे विधान असत्य आहे असे तुम्ही सिध्द करुन दाखवा." तर तुमच्याशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. ज्याला बेसिक लॉजिक कळत नाही त्याच्याशी काय बोलणार ! बाकी पुराव्याने शाबित करणार असला काही, काही ओरिजिनल श्लोक ,संदर्भ देणार असलात तर पुढे बोलु नाहीतर उगाच काही वेळ वाया घालवण्यात आम्हाला रस नाही. आम्ही प्रचेतस उर्फ वलीसर आणि बॅटमॅन शी स्वतंत्र चर्चा करु ह्या विषयावर.

In reply to by निनाद

निनाद, मी पुनरेकवार अत्यंत विनम्रपणे म्हणतो कि तुम्ही पुराव्याने शाबित करा की हिंदुंनी दिवसांची पध्दत वापरात आणली, आम्हाला त्या निमित्ताने काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अन्यथा भोंगळ विधान करुन लोकांची दिशाभुल केल्याचे तरी कबुल करा. तुमच्या लक्षात येते आहे का की ह्या असल्या निर्बुध्द क्लेम्स मुळे तुम्ही हिंदु धर्माचा हिंदु संस्कृतीचा गौरव वाढवण्याऐवजी नुकसानच करत आहात ते ! त्यातही तुम्ही स्वतः काहीच पडताळुन पाहिलेले दिसत नाही नुसतेच व्हॉट्सॅप्प युनिव्हर्सिटीवरुन फेकाफेकी करत आहात ह्यावरुन तुमच्या बुध्दीमत्तेचेही चारचौघात वस्त्रहरण होत आहे ! हिंदुं रादर सनातनी वैदिक धर्माच्या लोकांनी आकाशातील ग्रहतार्‍यांची गती , त्यांची आवर्तने अचुकपणे मोजली होती, अगदी ग्रहणाचे वेध कधी लागतात कधी सुटतात हेहे मोजले होते. चांद्र कालगणनेची सुर्यकालगणनेची सांगड घातलेली होती. त्यातही तिथींच्या, चंद्रोदयाच्या मोजमापातील एरर मुळे दर तीन वर्षांनी एक अधिक महिना सौरकालगणनेत जोडावा लागतो हे शोधुन काढले होते, त्यातही तो अधिक महिना नेहअमी एकच असत नाही तर तो ही बदलता असता जेणे करुन ऋतुचक्राचे , वातावरणाचे , सणासुदींचे गणित बिघडत नाही. इतके सगळे आमच्या पुर्वजांन्नी शोधुन काढलेले आहे , निर्णयसिंधु मध्ये कोणत्या सणाला कोणती तिथी धरावी, प्रतःव्यापिनी की माध्यान्ह व्यापिनी वगैरे ह्याचे स्पष्ट निर्देशही आहेत. दाते पंचांग वालेही व्यवस्थित चंद्रोदय सुर्योदय, नक्षत्र, ग्रहांची स्थाने वगैरे देत आहेत जे की शेकडो वर्षांपासुन चालु आहे. कालिदासानेही आषाढस्य प्रथमे दिने म्हणले आहे, त्याने दिवसाचा उल्लेख केलेला नाही , कारण दिवस ही कन्सेप्टच नव्हती , तिथी हाच मुख कालगणनेचा आधार होता. पण ह्यासर्वात कोठेच "दिवस " असा उल्लेख नाही सापडला मला तरी. तुम्ही ठासुन बोलता पण काडीमात्र पुरावा देत नाही . बरं, वस्त्रहरण झाले तरीही वस्त्रहरण झाले हे सिध्द करा असे म्हणत ती जबाबदारीही वस्त्रहरण करणार्‍यावरच ढकलत आहात ! तुमच्यासारख्या निर्बुध्द लोकांच्यामुळे सनातनी हिंदुंची बदनामी होते, अंधश्रध्दा निर्मुलनवाल्या हिंदुधर्मध्वसंक लोकांना हातात फुकटाचे कोलीत मिळते , सिक्युलर लोकांना हसण्यासाठी टॉपिक मिळतात. तुमच्यात अन त्या सनातन प्रभातवाल्या बावळट लोकांच्यात काहीही फरक नाहीये . आता तरी सुधारा.
हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची जबाबदारी उरतेच...
एकुणच तुमची विधाने बुध्दीदारिद्र दाखवणारी आहेत , बाष्कळ , बालबुध्दी आहेत असे माझे विधान आहे . आता तुमच्याच तर्काला धरुन - ते सिध्द करायची जबाबदारी माझी नाही. आणि आता हे असे नाहीये असे तरी सिद्ध करण्याची तुमचीच जबाबदारी उरतेच. करा सिध्द आता! ठ्ठो.

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 21/01/2024 - 22:21
अवांतर : प्रसाद गोडबोले, तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. फक्त सनातन प्रभातवाले बावळट म्हणजे नेमके कोण ते माहीत नाही. जमल्यास ते स्पष्ट करावे व त्यांचा बावळटपणाही सविस्तर सांगावा ही विनंती. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

सनातन प्रभात हो ! हे घ्या लिंक : https://sanatanprabhat.org/ ते तुमच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज काढुन देतात =)))) नुसते sanatan prabhat आध्यात्मिक पातळी असे गुगल सर्च करुन पहा, तुम्हाला अनेक लोकांच्या आध्यात्मिक पातळीचे परसेंटेज मिळेल =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

नठ्यारा 22/01/2024 - 19:59
अवांतर : टक्केवारीत बावळटपणा काय बरं? काही वर्षांपूर्वी मी सहज विचारणा केली होती. तेव्हा तिकडून उत्तर आलं होतं की ही टक्केवारी म्हणजे अतींद्रिय चाचणीचा किमान गुणांक आहे ( ESP Test minimum score ). -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अवांतर :
करेक्ट. खुपच अवांतर आहे हे , तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि " अध्यात्मिक प्रगतीची टक्केवारी काढण्याची पध्दत " . आपण तिकडे सविस्तर चर्चा करु. =))))

कॉमी 16/01/2024 - 18:23
दोन प्रश्न आहेत. आता सरळ उत्तर द्यायचे का मार्क्सिस्ट, म्हणून रिकामे व्हायचे हा तुमचा चॉईस आहे. माझी चूक असू शकते, कारण मी तज्ञ नाहीये. सिव्हीलिटी ने संवाद होईल अशी आशा. १. भारतातली ज्ञात सर्वात जुनी कालगणना पद्धत माझ्या माहितीनुसार शके आहे. त्यात शके मध्ये सुद्धा जुनी शके, जिची अज्ञात सुरुवात किंवा epoch जवळपास ख्रिस्तपूर्व एक सहत्रक मागे आहे. ही जैन आणि बुद्ध लिखाणात आढळते. नवी शके ही ख्रिस्तपूर्व ७८ पासून चालू होते, ती शालिवाहन राजाने चालू केली असे म्हणतात. त्याआधी मला माहित असणारी कोणतीही कालगणना भारतात नव्हती. विक्रम संवत्सर सुद्धा त्यानंतर, ५४ bc. मग वेदांमध्ये वार असतील तर ते कोणत्या कॅलेंडर नुसार होते ? २. त्यापुढे आर्यभट्ट पाचव्या ते सहाव्या शतकातला आहे. त्याचा दाखला देऊन पाचव्या ते सहाव्या शतकात भारतात वर वापरात होते इतकेच सिद्ध होते. भारतीय दिवस सर्वात जुने आहेत दाखवायला रोमन कॅलेंडर पेक्षा जुना रेफ्ररंस लागणार नाही का ? ३. इतर ग्रंथांचे दाखले दिलेत त्याबद्दल काही कॉमेंट नाही, कारण रेडी दुवा नसल्याने तपासण्यास वेळ लागेल.

हा धागा नी ह्या धाग्यावरचा दावा हा सत्तर रूपयांप्रमाणे वारलाय. लेखकांनी पुढीलवेळी पुराव्यानीशी मैदानात ऊतरावे असा सल्ला देऊन खाली बसतो. जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मिपा! जय मिपा मालक!

निनाद 30/01/2024 - 09:19
अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही! मी उत्तर देणारही नाही! या वादात खुपसटे तर अनेक काढता येतील या वादात. पण मूळ हे उरतेच की उगवणारा दिवस हा शनिवारचाच दिवस का आहे? जर हे ज्ञान भारतीय नाही तर मग इतरत्र ही शनिवार हा शनिवारच का याचे कारण का मिळत नाही? कारण ही वारांची संगतवार जुळणी कुणी केली तर भारतीयांनी. कारण इतरत्र कुठेही आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: हे सूत्र आहे असे दिसून येत नाही. अर्थात हे सूत्रच चुकीचे आहे असे म्हणत असाल तर आर्यभटांना चूक दाखवून योग्य त्या सूत्राचे रिबटल द्यावे. असो सूत्राप्रमाणे आ मंदात शीघ्र पर्यंतम होरेशा: म्हणजे जो सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यापासून ते सर्वात वेगाने चालणारा ग्रह आहे त्या क्रमाने एक एक होरा दिवसात येतो. शनि महाराज सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तर हे सर्व सात ग्रह उदयासमयी शनि महाराजांपासून सुरूवात करून एका मागे एक असे येतात. जसे की पहिला शनी, दुसरा बृहस्पति, तिसरा मंगळ, चौथा रवि, पाचवा शुक्र, सहावा बुध आणि सातवा चंद्र. १ शनी, (शनिवार सुरुवात) २बृहस्पति, ३मंगळ, ४रवि, ५ शुक्र, ६ बुध, ७चंद्र. ८ शनी, ९बृहस्पति, १०मंगळ, ११रवि, १२शुक्र, १३बुध, १४चंद्र. १५ शनी, १६बृहस्पति, १७मंगळ, १८रवि, १९शुक्र, २०बुध, २१चंद्र. २२ शनी, २३ बृहस्पति, २४ मंगळ. १ रवि (रविवार सुरुवात) २शुक्र, ३बुध, ४चंद्र, ५ शनी, ६ बृहस्पति, ७ मंगळ... तर अशा रीतीने प्रत्येक ग्रहा पासून चौथ्या ग्रहाचा वार येतो. हे गणित भारतीय ज्योतिषाचा परिणाम नसलेल्या इतरत्र कोणत्याही संस्कृतीमध्ये भारताच्या आधी बनवले गेले होते आहे याचा पुरावा आणावा. पुरावा न मिळाल्यास आपल्या भारतीय ज्योतिष ज्ञानातून पुर्वासूरींनी हे कार्य केले याचा आनंद मानावा.

अहिरावण 30/01/2024 - 12:14
तुम्हाला समजून घेण्याची इच्छा नाही आणि तुम्ही समजून घेणारही नाही. फक्त इतरांसाठी : भारतीय ज्योतिष गणित आता आता पर्यंत घटिका आणि पळे यावर होते. ५० च्या वर वय असलेल्या ज्यांच्याकडे दाते पंचांग नियमित येत असेल त्यांना काही वर्षांपूर्वी दात्यांनी २४ तासांनुसार पंचांग द्यायला सुरुवात केली हे ठाऊक असेल. ६० घटीकांचा दिवस आणि म्हणून ६० या आकड्याला बरेच मूल्य. नारदाची ६० नावे आणि त्यानुसार दर वर्षांचे नाव अमुक नाम संवत्सर इत्यादी त्यामुळे २४ तासांच्या होरा नामकरणाचा खटाटोप नक्की कसा कुणी केला हे गंमतीचे असेल. तसेही बाण मारुन मग वर्तुळ काढले की वर्तूळ काढून बाण मारला.... सोईचे काय ते पहावे. हं तर काय म्हणत होतो... तर ते असे की वारांची नावे कशी कोठून आली याबाबत जाणकारांची मते भिन्न आहेत आणि तसे असायला हरकत नाही.

अत्यंत खालच्या पातळीवर येऊन माझ्यावर टीका करणार्‍यांना उत्तर देणे मला शक्य नाही!मी उत्तर देणारही नाही!
>>> आता एखाद्याची पातळी खरेच खालचीच असेल तर त्याच्यावर तिथेच जाऊन टीका केली पाहिजे ना ! तरी फार फार विनम्र शब्दात बोललोय आम्ही. समर्थ रामदासस्वामींनी काय काय लिहिलंय पहा : प्रचीतिवीण जे बोलणे । ते अवघेंचि कंटाळवाणे । तोंड पसरोन जैसे सुणे । रडोन गेले ।। दासबोध दशक ९ समास ५ श्लोक १५ सुणे म्हणजे कुत्रे. प्रत्यक्ष प्रचिती शिवाय जे जे काही बोलले जाते ते कुत्राच्या रडण्यासारखे आहे. आता बोला. परत एकदा , अतिशय विनम्रपणे सांगतो : बाकी काहीही बाष्कळ बडबड करून स्वत:ला लज्जित करून घेण्यापेक्षा तुम्ही कोणत्यातरी वेदातील, उपनिषद मधील, पुराणातील , किमान महाभारत रामायणातील दिवसाचा उल्लेख असणारे २-४ श्लोक उद्धृत करा, आम्हीही पडताळून पहातो. तुम्हाला तुमचा मुद्दा सिद्ध केल्याचा आनंद मिळेल अन् आम्हाला काहीतरी नवीन शिकल्याचा. अन्यथा, चालू दे तोंड पसरून रडणे.
रविवार, सोमवार इत्यादि सात वारांची व्य्वस्था पुर्णपणे भारतीय कालगणना पद्धतीने जगाला दिलेली देणगी आहे. (या वाक्यावर अनेक मार्क्सवादी इतिहासकार आणि त्यांच्या सपक लेखनावर पोसलेले त्यांचे पंटर माझ्या अंगावर धावून येण्याचा धोका मला दिसतो आहे.) तर वार ही भारतीय देणगी नाही - असा आक्षेप येतो त्याकडे आधी पाहू या. सर्व साधारणपणे भारतात काहीच ज्ञान नव्हते आणि जे काही भारताला माहिती आहे ते सर्व भारतात बाहेरून आणले गेले असे साधारण या आक्षेपाचे स्वरूप असते. त्यासाठी रोमन संस्कृतीने इस १०० च्या आसपास 'वार' म्हणजे दिवसांची नावे भारताला दिली असा एक धादांत खोटा 'कयास स्वरूपाचा सिद्धांत' मांडला जातो.

वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

विवेकपटाईत ·

आणि समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी केलेले कर्म वेगळे... ------ नौकरी करत असताना, उत्तम बॉस असेल आणि उत्तम सहाचारी असेल तर, कर्माचे फळ मिळतेच मिळते. पण, बॉस किंवा सहचारी साथ देत नसतील तर शिकायचे आणि नौकरी सोडून द्यायची. ------- सध्या वृद्धाश्रमात सेवा देत असल्याने, वृद्ध माणसांना उत्तम सेवा दिली की उत्तम फळ मिळतेच, ह्याचे खुप चांगले अनुभव आले आहेत. ------

तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. आपण एखादे उद्दिष्ट ठेवून कर्म केले तर आपल्या इप्सिताप्रमाणेच फळ मिळेल असं काही नाही. पण त्यातून आपण काहीतरी शिकू जे कुठेतरी उपयोगीच पडेल, किंवा वेगळे काहीतरी फळ मिळेल. म्हणून फळ मिळणार नाहीये तर कर्मच कशाला करा अशी वृत्ती असू नये, असा अर्थ मी नेहमी घेते.

आणि समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी केलेले कर्म वेगळे... ------ नौकरी करत असताना, उत्तम बॉस असेल आणि उत्तम सहाचारी असेल तर, कर्माचे फळ मिळतेच मिळते. पण, बॉस किंवा सहचारी साथ देत नसतील तर शिकायचे आणि नौकरी सोडून द्यायची. ------- सध्या वृद्धाश्रमात सेवा देत असल्याने, वृद्ध माणसांना उत्तम सेवा दिली की उत्तम फळ मिळतेच, ह्याचे खुप चांगले अनुभव आले आहेत. ------

तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. आपण एखादे उद्दिष्ट ठेवून कर्म केले तर आपल्या इप्सिताप्रमाणेच फळ मिळेल असं काही नाही. पण त्यातून आपण काहीतरी शिकू जे कुठेतरी उपयोगीच पडेल, किंवा वेगळे काहीतरी फळ मिळेल. म्हणून फळ मिळणार नाहीये तर कर्मच कशाला करा अशी वृत्ती असू नये, असा अर्थ मी नेहमी घेते.
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात. एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.

मनाचा पहिला श्लोक

arunjoshi123 ·

पुनरागमनाच्या शुभेच्छा ! आता एवढ्यात परत शाब्दिक हाणामारी होऊन मिपासंन्यास घेणार नाही असे गृहित धरतो. लेख वाचून समजला तर परत लिहितो अन्यथा पोच गोड मानून घ्यावी.

चित्रगुप्त 03/09/2023 - 20:51
लेख जरा (किंबहुना बराच) क्लिष्ट वाटल्याने हळू हळू पचवता येईल. समर्थांच्या साहित्याबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल, कार्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. मी नववीत असतानापासून दासबोध वाचत आलेलो आहे. अवांतरः तुम्ही पूर्वी दिल्लीत होता का? ( तुम्ही, मी आणि विवेक पटाईत असे तिघे महाराष्ट्र भवनात जेवायला गेलो होतो, ते तुम्हीच का?) फारा वर्षांनंतर मिपावर आगमन झालेले बघून समाधान वाटले.

चित्रगुप्त 04/09/2023 - 00:34
आभार. (व्यस्त की व्यग्र ?) मराठीत - व्यस्तः सम आणि व्यस्त पैकी. व्यग्रः गुंतलेला busy. (हिंदीत व्यस्त= busy ) अट्टाहास (मराठी) = मोठा प्रयत्न, चिकाटी अट्टाहास (हिंदी) = मोठ्याने हसणे, हास्याचा गडगडाट. अंदाज (मराठी प्रयोग ) 'हवामानाचा अंदाज' 'अंदाजे पन्नास लोक असतील'. अंदाज (हिंदी) कटरिना का कातिल अंदाज. असो.

विवेकपटाईत 04/09/2023 - 11:13
लेख आवडला पण समजला नाही. अनेकदा वाचन करावे लागेल. समर्थांचे साहित्य विशेषकरून श्रीदासबोध उपनिषद परंपरेवर आधारित आहे प्रश्न विचारा आणि उत्तर शोधा.

मन अशी गोष्ट आहे की जाम समजत नाही. काबूत येत नाही. जितके समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हढा खोलीत पाय जातो. मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ.....

arunjoshi123 04/09/2023 - 21:24
प्रिय वाचकहो, १. मिपावर मागे प्रकाशित केलेला लेखही एडिट व्हायचा असे मला आठवते. २. या लेखात किमान २५-३० ठिकाणी चूका दुरुस्त करायच्या आहेत. ३. हा लेख स्पीचनोट्स या अ‍ॅपवर व्हॉइस डिक्टेट करून लिहिला आहे, तिथे फक्त बोललेलेच मराठी टाईप होते, लिहिलेले इंग्रजी टाईप होते म्हणून हा फर्स्ट कट लेख अनेक चूका दाखवतो. ४. मी हा लेख मीपाच्या एडिटरवर घेऊन दुरुस्त करीन. === तसा मी लेखक या प्रकरणात मोडत नाही, मी फक्त एक प्रकटक आहे, म्हणून असे होत. पण वाचण्यातल्या त्रासाबद्दल क्षमस्व.

पुनरागमनाच्या शुभेच्छा ! आता एवढ्यात परत शाब्दिक हाणामारी होऊन मिपासंन्यास घेणार नाही असे गृहित धरतो. लेख वाचून समजला तर परत लिहितो अन्यथा पोच गोड मानून घ्यावी.

चित्रगुप्त 03/09/2023 - 20:51
लेख जरा (किंबहुना बराच) क्लिष्ट वाटल्याने हळू हळू पचवता येईल. समर्थांच्या साहित्याबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल, कार्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. मी नववीत असतानापासून दासबोध वाचत आलेलो आहे. अवांतरः तुम्ही पूर्वी दिल्लीत होता का? ( तुम्ही, मी आणि विवेक पटाईत असे तिघे महाराष्ट्र भवनात जेवायला गेलो होतो, ते तुम्हीच का?) फारा वर्षांनंतर मिपावर आगमन झालेले बघून समाधान वाटले.

चित्रगुप्त 04/09/2023 - 00:34
आभार. (व्यस्त की व्यग्र ?) मराठीत - व्यस्तः सम आणि व्यस्त पैकी. व्यग्रः गुंतलेला busy. (हिंदीत व्यस्त= busy ) अट्टाहास (मराठी) = मोठा प्रयत्न, चिकाटी अट्टाहास (हिंदी) = मोठ्याने हसणे, हास्याचा गडगडाट. अंदाज (मराठी प्रयोग ) 'हवामानाचा अंदाज' 'अंदाजे पन्नास लोक असतील'. अंदाज (हिंदी) कटरिना का कातिल अंदाज. असो.

विवेकपटाईत 04/09/2023 - 11:13
लेख आवडला पण समजला नाही. अनेकदा वाचन करावे लागेल. समर्थांचे साहित्य विशेषकरून श्रीदासबोध उपनिषद परंपरेवर आधारित आहे प्रश्न विचारा आणि उत्तर शोधा.

मन अशी गोष्ट आहे की जाम समजत नाही. काबूत येत नाही. जितके समजून घ्यायचा प्रयत्न कराल तेव्हढा खोलीत पाय जातो. मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ.....

arunjoshi123 04/09/2023 - 21:24
प्रिय वाचकहो, १. मिपावर मागे प्रकाशित केलेला लेखही एडिट व्हायचा असे मला आठवते. २. या लेखात किमान २५-३० ठिकाणी चूका दुरुस्त करायच्या आहेत. ३. हा लेख स्पीचनोट्स या अ‍ॅपवर व्हॉइस डिक्टेट करून लिहिला आहे, तिथे फक्त बोललेलेच मराठी टाईप होते, लिहिलेले इंग्रजी टाईप होते म्हणून हा फर्स्ट कट लेख अनेक चूका दाखवतो. ४. मी हा लेख मीपाच्या एडिटरवर घेऊन दुरुस्त करीन. === तसा मी लेखक या प्रकरणात मोडत नाही, मी फक्त एक प्रकटक आहे, म्हणून असे होत. पण वाचण्यातल्या त्रासाबद्दल क्षमस्व.
मनाचा पहिला श्लोक मनाचा पहिला श्लोक कोणीही का समजून घ्यावा? मनाचा पहिला श्लोक समजून घेणे ही एक आध्यात्मिक गरज नसून एक साधी सामाजिक आणि वैयक्तिक गरज आहे. आपले जीवन सुरळीतपणे जगण्याकरता आपण आपल्या ब्रह्मांडाचे एक साधे विभाजन करू शकतो. आपला देह, आपले मन किंवा आपला सूक्ष्म देह, आपला भोवताल, आपल्या समजेच्या आणि भोवतालच्या पलीकडचे अशा चार विभागात हे साधे सोपे विभाजन होऊ शकते. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या त्यांच्या ग्रंथामध्ये या चारही बाबींचे सविस्तर विवरण केलेले आहे.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

शीतलउवाच ·
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

शीतलउवाच ·

चित्रगुप्त 27/08/2023 - 04:34
अनेक वर्षांपूर्वी डॉ. गजानन श्री. खैर यांचे 'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक वाचले होते. दीर्घ अभ्यासातून लक्षात आलेल्या मुद्द्यांचे उत्तम स्पष्टीकरण सदर पुस्तकात केलेले आहे. सध्या प्रचलित असलेला भगवद्गीता हा ग्रंथ प्राचीन काळी किमान तीन विभिन्न कालखंडातील लेखकांनी सिद्ध केला असल्याचे त्यांनी सुस्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. तीन रंगात मुद्रित केल्याने कोणते श्लोक कोणत्या काळातले, हे सहजपणे स्पष्ट होते. सदर धागाकर्त्याने हा ग्रंथ वाचलेला आहे का ? असल्यास यावर त्यांचे काय मत आहे ? .

शब्दांकन चांगले आहे. गीता माझ्या सारख्या सामान्य माणसाला कर्म की प्रारब्ध या गोंधळात पाडते. तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l तुलसी चिंता क्यों करे नाम जप ले रघुवीर l l कबीर म्हणतात, प्रारब्ध पहिले बना,पीछे सरीर। कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।८।। मलुकादास म्हणतात, अजगर करे न चाकरी पंछी करे न काम दास मलुका कह गये सबके दाता राम किंवा ,"असेल माझा हरी", असे जर असेल तर निष्क्रियता बरोबर नाही का? जर सगळंच पुनर्निर्धारीत आहे तर त्या प्रमाणेच मला मिळणार , मग मी कशाला कर्म करू? पुढे कबीर म्हणतात, कबीर चंदन पर जला, तीतर बैठा मांहि। हम तो दाझत पंख बिन, तुम दाजत हो काहि॥१॥ म्हणजे प्रारब्ध खोटे का? और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।। दरअसल..... भुखे पेट भजन न होये गोपाला कर्म केले तर दो जून रोटी मिळायलाच हवी. मला एकच माहीत आहे "कर्तव्याने घडतो माणूस ". मी माझे कर्तव्य केले मला त्याप्रमाणेच फळ मिळेल हा दृढ विश्वास. त्यामुळे गीता वाचण्याच्या फंदात पडत नाही. चोखा मेळा म्हणाले तसे, आम्हां न कळे ज्ञान,वेदांचे वचन न कळे आम्हां.

कंजूस 27/08/2023 - 07:06
लेखात गीतेचे जे विवेचन आहे तसेच काही इतरही अनेक नामवंतांनी करून लिहिले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा की "मला समजलेली गीता". श्लोकाचे भाषांतर आणि टीका. त्यातील तत्वज्ञान. प्रत्येकाची मतं वेगळी. विवेचन चांगलं केलं आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे. हे किंवा इतर अनेक विचार पटण्यासारखे नाहीत. मला तर "मी हे युद्ध का करायचं?" हा प्रश्न विचारणारा अर्जूनच फार ज्ञानी वाटतो.

चित्रगुप्त 27/08/2023 - 04:34
अनेक वर्षांपूर्वी डॉ. गजानन श्री. खैर यांचे 'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक वाचले होते. दीर्घ अभ्यासातून लक्षात आलेल्या मुद्द्यांचे उत्तम स्पष्टीकरण सदर पुस्तकात केलेले आहे. सध्या प्रचलित असलेला भगवद्गीता हा ग्रंथ प्राचीन काळी किमान तीन विभिन्न कालखंडातील लेखकांनी सिद्ध केला असल्याचे त्यांनी सुस्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. तीन रंगात मुद्रित केल्याने कोणते श्लोक कोणत्या काळातले, हे सहजपणे स्पष्ट होते. सदर धागाकर्त्याने हा ग्रंथ वाचलेला आहे का ? असल्यास यावर त्यांचे काय मत आहे ? .

शब्दांकन चांगले आहे. गीता माझ्या सारख्या सामान्य माणसाला कर्म की प्रारब्ध या गोंधळात पाडते. तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l तुलसी चिंता क्यों करे नाम जप ले रघुवीर l l कबीर म्हणतात, प्रारब्ध पहिले बना,पीछे सरीर। कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।८।। मलुकादास म्हणतात, अजगर करे न चाकरी पंछी करे न काम दास मलुका कह गये सबके दाता राम किंवा ,"असेल माझा हरी", असे जर असेल तर निष्क्रियता बरोबर नाही का? जर सगळंच पुनर्निर्धारीत आहे तर त्या प्रमाणेच मला मिळणार , मग मी कशाला कर्म करू? पुढे कबीर म्हणतात, कबीर चंदन पर जला, तीतर बैठा मांहि। हम तो दाझत पंख बिन, तुम दाजत हो काहि॥१॥ म्हणजे प्रारब्ध खोटे का? और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।। दरअसल..... भुखे पेट भजन न होये गोपाला कर्म केले तर दो जून रोटी मिळायलाच हवी. मला एकच माहीत आहे "कर्तव्याने घडतो माणूस ". मी माझे कर्तव्य केले मला त्याप्रमाणेच फळ मिळेल हा दृढ विश्वास. त्यामुळे गीता वाचण्याच्या फंदात पडत नाही. चोखा मेळा म्हणाले तसे, आम्हां न कळे ज्ञान,वेदांचे वचन न कळे आम्हां.

कंजूस 27/08/2023 - 07:06
लेखात गीतेचे जे विवेचन आहे तसेच काही इतरही अनेक नामवंतांनी करून लिहिले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा की "मला समजलेली गीता". श्लोकाचे भाषांतर आणि टीका. त्यातील तत्वज्ञान. प्रत्येकाची मतं वेगळी. विवेचन चांगलं केलं आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे. हे किंवा इतर अनेक विचार पटण्यासारखे नाहीत. मला तर "मी हे युद्ध का करायचं?" हा प्रश्न विचारणारा अर्जूनच फार ज्ञानी वाटतो.
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

शीतलउवाच ·
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय.

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 19/08/2023 - 07:17
डॉक्टर मंगला कवठेकर समर्थ साहित्याच्या अभ्यासक आणि समर्थ भक्त आहेत. पूर्वी दूरदर्शनवर संस्कृत समाचार वाचिका आणि अनेक कार्यक्रमांच्या प्रस्तुत करता होत्या. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया.हा लेख आधी त्यांना व्हॉटसअप वर पाठविला होता.त्यांची प्रतिक्रिया काय पेस्ट करून टाकली.पण एरर् दाखवत होती.नंतर ४ प्रतिसाद प्रकाशित झाले त्यात फक्त नाव दिसले. प्रतिसाद मिटविता येणे शक्य नाही. कदाचित व्हॉटसअप वरून कॉपी पेस्ट करताना तांत्रिक चूक झाली असेल. आता मीच टाकून ती प्रतिक्रिया देत आहे. "तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.आशय असा की लौकिक दुराधा वाढलेली नाही. माझ्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वपूर्ण.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 19/08/2023 - 22:46
"तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.“
धन्यवाद त्या समर्थ बाईंना ज्यांनी तुमचे डोळे उघडणारा प्रतिसाद देउन आमच्या सारख्या वाचकांवर पण कृपा केली 🙏 पटाईत काका मध्यंतरीच्या काळातले तुमचे लेखन (एखाद दुसरा अपवाद वगळता) खुपच निराशाजनक होते असे माझे व्यक्तीगत मत! तुम्हाला परत चांगले लिखाण करण्यासाठी सुर लाभो अशी शुभेच्छा!

विवेकपटाईत 19/08/2023 - 07:17
डॉक्टर मंगला कवठेकर समर्थ साहित्याच्या अभ्यासक आणि समर्थ भक्त आहेत. पूर्वी दूरदर्शनवर संस्कृत समाचार वाचिका आणि अनेक कार्यक्रमांच्या प्रस्तुत करता होत्या. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया.हा लेख आधी त्यांना व्हॉटसअप वर पाठविला होता.त्यांची प्रतिक्रिया काय पेस्ट करून टाकली.पण एरर् दाखवत होती.नंतर ४ प्रतिसाद प्रकाशित झाले त्यात फक्त नाव दिसले. प्रतिसाद मिटविता येणे शक्य नाही. कदाचित व्हॉटसअप वरून कॉपी पेस्ट करताना तांत्रिक चूक झाली असेल. आता मीच टाकून ती प्रतिक्रिया देत आहे. "तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.आशय असा की लौकिक दुराधा वाढलेली नाही. माझ्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वपूर्ण.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 19/08/2023 - 22:46
"तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.“
धन्यवाद त्या समर्थ बाईंना ज्यांनी तुमचे डोळे उघडणारा प्रतिसाद देउन आमच्या सारख्या वाचकांवर पण कृपा केली 🙏 पटाईत काका मध्यंतरीच्या काळातले तुमचे लेखन (एखाद दुसरा अपवाद वगळता) खुपच निराशाजनक होते असे माझे व्यक्तीगत मत! तुम्हाला परत चांगले लिखाण करण्यासाठी सुर लाभो अशी शुभेच्छा!
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.

एक संध्याकाळ हिमालयाच्या कुशीत ... देकार्त, फोरीए अन् माऊलींसोबत !

प्रसाद गोडबोले ·

कंजूस 12/08/2023 - 08:29
हुं. . कार्यकारण भावाला अकार्यकारण भाव जेवतो. शून्य. e^pi*i + 1 = 0

कंजूस 12/08/2023 - 08:31
हुं. . कार्यकारण भावाला अकार्यकारण भाव छेदतो. शून्य. e^pi*i + 1 = 0

Bhakti 12/08/2023 - 10:50
कॉस्मिक चैतन्य कण अनुभवताना असं डायमेन्शनलेस 'मी' होताना!

एक "मन", आशी गोष्ट की जी प्रकाश वेगा पेक्षा जास्त गतीमान आहे. "आंदोलन",आवडले. समर्पक संदर्भ आणी माऊली अल्टीमेट. मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले मन गरगरते आवर्त मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ????????. माझ्या पुरते, मी आहे आणी मी म्हणजे कनव्हीक्शन. जोपर्यंत मन गतीमान आहे तोपर्यंत मी आहे नंतर शुन्य. मन को मिरतक देखि के, मति माने विश्वास | साधु तहाँ लौं भय करे, जौ लौं पिंजर साँस || -कबीर

लेख आणी पटाईत साहेबांचा प्रतिसाद दोन्ही डोक्यावरुन गेले. या लेखाचे निमित्ताने आमचा आय. क्यू. शून्य आहे हे निदर्शनास आले हे ही नसे थोडके. असो ! लिहित रहा.

हा लेख मला समजला असेल तर 'न समजणे' म्हणजे काय हे मला माहितीच नाही, आणि नसेल समजला तर समजणे म्हणजे काय हे माहिती नाही. मग मला हा लेख समजला की नाही समजला. असो, पण वाचून काहीतरी छान वाचल्यासारखं वाटलं हे नक्की.

चौकस२१२ 14/08/2023 - 12:33
लेख वाचून भंजाळायाला झालं ... फक्त एवढेच म्हणू शकतो कि लेखक महाशय तुम्ही सुंदर अश्या निसर्गाच्या सानिध्यात काही काळ सुखद घालवलात आणि मनात बरच काहीतरी विचार येत गेले असे दिसतंय पण ते सर्वसामान्याला कळतील असे काही मांडता आले नाहीत आपल्याला .. असे परखड पणे म्हणावेसे वाटते आणि आता टेबल वर फक्त त्याच गोष्टी ठेवायच्या ज्या तू खणखणीत पुराव्याने शाबित करु शकशील. अनेक गोष्टी आहेत कि त्यात काय अवघड आणि भक्क होण्यासारख आहे गुरुत्वाकर्षण आहे भूक आणि तहान लागते माणूस मरनार हे जरी कोणी "जे आहे ते आहे असे वाटते , पन खरे आहे का" वैगरे अगम्य बोलणार असेल तर चक्रंम व्हायला होईल ! असो लिहीत राहा ,

In reply to by चौकस२१२

धन्यवाद ! मी माझ्या अन्य लेखनात अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे हे लेखन आणि सारेच स्वान्त्:सुखाय आहे, कोणाला कळणे वगैरे अपेक्षित नाही , सर्वसामान्य वगैरेंना तर नाहीच नाही. मी हा लेख घरीही चर्चेस घेतला, सुदैवाने आमचे गृहमंत्रालय आमच्यासारखेच एम.एस्सी आहे तसेच धार्मिक वाचन असल्याने तिकडे बरेच प्रमाणात नक्की काय म्हणायचे आहे ते कळले. पण तिने एक अतिषय सोप्पा मुद्दा मांडला :
ह्या एका लेखात तू "कृष्णाय वासुदेवाय" बद्दल बोलत आहेस म्हणजे आधी ऐकणारी व्यक्ती सश्रध्द हवी , अद्वैत वेदान्त विषयी बोलत आहेस म्हणजे नुसतीच भोळीभाबडी श्रध्दाळू असुनही उपयोग नाही , इतरही वाचन केले असलं पाहिजे, त्यानंतर देकार्त म्हणजे फिलॉसॉफी आली , त्यानंतर ई, पाय, आय वगैरे म्हण़जे किमान बी.एस्सी लेव्हल चे मॅथेमॅटिक्स आले , नंतर गोडेल म्हणजे मॅथेमॅटिकल लॉजिक हवे, नंतर फोरीए सीरीज म्हणजे अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स कळायला हवे , मग तू कालिदास , ज्ञानेश्वर , शंकराचार्य , समर्थ रामदास अशा एकेक उड्या मारत आहेस . how do you expect anyone to understand this all ? तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोहम्॥ हे भावार्थ सोडून द्या पण किमान शश्ब्दार्थ कळणारे अशी किती माणसे तुला माहित आहेत ? You should feel lucky if you find one person who can understand this !
Thankfully , मला एकाने ऑलरेडी व्हॉट्सॅप्प वर मेसेज करुन कळवले आहे की You have captured it precisely ! त्यांमुळे आपल्याला लिहिता येते ह्याची पुरेशी खात्री पटली , समाधानी आहे , सुखी आहे असेही म्हणता येणार नाही म्हणा कारण...... तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें । आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ असो. त्यामुळे कळो न कळो, वेळ देऊन वाचल्याबद्दल ध्यन्यवाद म्हणतो! ________________________________________________________________________ गुरुत्वाकर्षण तुम्हाला आपण ११वी १२वी मध्ये केलेला पेन्ड्युलम चा प्रयोग आठवतो का ? तेव्हां कधी नीट लक्ष दिलं नाही , नुसते रेस होर्स सारखे मार्कांच्या मागे धावत होतो . आता निवांत वेळ आहे तेव्हां विचार करता येतोय . पेन्डुलम सिम्पल हार्मोनिक मोशन तयार करतो अन त्यामुळे त्याची लांबी आणि आवर्त्नास लागणारा काळ ह्यावरुन आपण ग्रॅव्हिटेशन्ल कॉन्स्टंट मोजु शकतो असे : g T = 2 π √ (L/g) अर्थात g = 4π^2(L/T^2) अर्थात आपण काळ हा गुर्त्वाकर्षणाचे फंक्शन आहे किंव्वा गुरुत्वाकर्षण हे काळाचे फंशन आहे असे म्हणतो आहोत. पृत्वीचे सुर्याभोवतीफिरणे म्हणजे १ वर्ष झालं किंव्वा स्वतःभोवती फिरणे म्हणजे एक दिवस झाला अन अम्ग त्याचे बारीक बारीक फ्रॅक्शन्स केले की तास मिनिटं सेकंद वगैरे होताहेत , पण सुर्य पृथ्वी वगैरे कॉस्मिक ऑब्जेच्ट्स च नसतील तर स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये बेन्डच नसेल , तिथं फिरणे वगैरे काहीच नसेल मग तिथे कसला आलाय काळ ! अन जिथं काळच नाही तिथे स्पेस आहे असे म्हणणे म्हणजे तरी नक्की काय ? हेच आईस्न्टाईन डॉक्त्युमेंटरी मध्ये फार उत्कृष्ट रित्या दाखवले आहे ! https://www.youtube.com/watch?v=xwKUuC0ZC-Y सो , गुरुत्वाकर्षण म्हणजे तरी नेमके काय ? तुम्हाला कळल्यास आम्हालाही जरुर सांगा. आम्हाला ह्याचं उत्तर , आमच्या मनाला समाधान देईल इतपत , हिमालयात नाही पण सह्याद्रीतील एका भटकंती मध्ये नुकतेच उमगले , पण तेही सर्वसामान्य , कळणे वगैरे च्या परे असल्याने त्यावर स्वतंत्र लेख लिहावा असा विचार आहे तेंव्हा तिथे भेटु मग ! धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 15/08/2023 - 04:41
स्वान्त्:सुखाय आहे अशी जर धारणा असले तर मग बोलणंच खुंटलं ( पण मग मनात वाटते कि अरे हे जर "स्वान्त्:सुखाय" आहे तर सार्वजनिक ठिकाणी चिकटवण्यात / टाकण्याचा हेतू काय > दोनच शक्यता आहेत - एकतर जे काही लिहिलंय ते फार म्हणजे फार वरच्या पातळीवरचे तरी आहे किंवा (कारण लेखकाचे खरे यश यांच्यात असते ते अवघड विषय सुद्धा सोप्पं करून सांगता यायला पाहिजे पण हे सूत्र मान्य मान्य नसावे बहुतेक ) - शुद्ध फालतू गिरी पण सुर्य पृथ्वी वगैरे कॉस्मिक ऑब्जेच्ट्स च नसतील तर स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये बेन्डच नसेल , तिथं फिरणे वगैरे काहीच नसेल मग तिथे कसला आलाय काळ ! अन जिथं काळच नाही तिथे स्पेस आहे असे म्हणणे म्हणजे तरी नक्की काय ? जे दिसतंय ते "आहेच का अस्तित्वात" असा सतत प्रश्न विचारणे म्हणजे जर दिव्य लिखाण असेल तर मी पण मग अमिताभ चा बाप आणि माझे वय १७८ वर्षे हाय काय आणि नाय काय ? आपली पण "स्वान्त्:सुखाय" खाज असो चालुद्या गिरणी ( आमचे टेबल फुल्ल आहे ते रिकामे केले तरी भक्क वैगरे काही होत नाही )

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 15/08/2023 - 06:14
गुरुत्वाकर्षण हे काळाचे फंशन आहे हे बरोबर वाटतं...काळ तिथंच आहे,आपणच डायमेन्शन मध्ये फिरतोय..एकदा का 6th डायमेन्शन समजलं तर ...मोक्ष_/\_ रचक्याने... ११ डायमेन्शनस आहेत म्हणे ..कोणाकडे याबाबत व्हिडिओ, पुस्तक असेल तर कृपया शेअर करा...

In reply to by प्रसाद गोडबोले

आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आजवर जे संत्साहित्य केवळ सुंदर काव्य किंव्वा आयुष्य सुखी करण्याचे तत्वज्ञान म्हणुन वाचत होतो , त्यातीक कितेक भाग वैज्ञानिक ज्ञानाच्या कसोटीवर सत्य आहे हे पडताळुन पहाता येतय ही एक अत्यंत समाधानाची बाब आहे माझ्यासाठी. समर्थ परमार्थ स्तवनामध्ये म्हणाले तसे - नाना साधनांचे उधार| हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार |वेदशास्त्रीं जें सार| तें अनुभवास ये ||३|| जे एकदम प्रत्ययास येत आहे ! ह्याचाही थोडा अहंकार झाला होता पण त्याचेही निराकारण झाले जेव्हां एक मित्र म्हणाला कि - तुम्ही जे बोलताय ते आधीच सांगत आहेत सीनीयर लेव्हलचे सायंटिस्ट , नोबेल लॉरिएट फिजिसिस्ट ! क्वांटम कॉन्शस्नेस अँड ईट्स नेचर ! https://www.youtube.com/watch?v=Xx0SsffdMBw Roger Penrose - Quantum Physics of Consciousness https://www.youtube.com/watch?v=43vuOpJY46s काय बोलणार ! आता हे कोणाला कसं काय समजाऊन सांगणार ! जाऊ दे! मला इथुन पुढे अजुन सोप्पे करुन लिहायला शब्दच सुचत नाहीत आता. माऊलींच्याच ओव्या आठायला लागतात! कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता ।चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ राजाला "तू राजा आहेस" असे म्हणले तरी काय फरक पडतो, तो राजा आधीच राजा असतो . आणि समजा नाही म्हणलं की म्हणुन काय त्याच्या राजेपणाला उणेपणा येतो काय ! तसंच आत्मतत्वाचं आहे , आपण कितीही समजाऊन घेतलं काय की न घेतलं काय , त्याला काही लाभ हानी होत नाही , ते त्याच्या जागी आहे तसेच आहे. - इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 18/08/2023 - 22:26
ह्यावरून शांतिपर्वातील सुरेख श्लोक आठवतात. यथा हिमवतः पार्श्वं पृष्ठं चन्द्रमसो यथा । न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता ॥ तद्वद् भूतेषु भूतात्मा सूक्ष्मो ज्ञानात्मवानसौ । अदृष्टपूर्वश्चक्षुर्भ्यां न चासौ नास्ति तावता ॥ ज्याप्रमाणे हिमालायचा पृष्ठभाग किंवा चंद्रावरील प्रदेश कुणीही मानवाने पाहिला नाही म्हणून त्यांचे अस्तित्व नष्ट होत नाही तद्वतच सर्व भूतांमध्ये सूक्ष्मरूपाने राहणारा असा ज्ञानस्वरूप आत्मा डोळ्यांनी दिसत नाही म्हणून नाहीच असे होत नाही. पश्यन्नपि यथा लक्ष्म जगत् सोमे न विन्दति । एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ॥ जसे चंद्रावरील पृथ्वीचे हे कलंकरूप प्रतिबिंब दिसत असूनही तो कलंक म्हणजे पृथ्वीच आहे हे समजत नाही तसेच आत्म्याचे आहे अशब्दस्पर्शरूपं तदरसागन्धमव्ययम् । अशरीरं शरीरेषु निरीक्षेत निरिन्द्रियम् ॥ हे आत्मत्त्व जरी शब्दहीन, स्पर्शहीन, रूपहीन, रसहीन, गंधहीन, अविकारी, अशरीरी आणि इंद्रियाविहिन असले तरीही त्याला जाणले पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

>> आपण कितीही समजाऊन घेतलं काय की न घेतलं काय , त्याला काही लाभ हानी होत नाही , ते त्याच्या जागी आहे तसेच आहे. ते आणि आपण वेगवेगळे नाही हे समजणं आहे. ईट कॅन नॉट बी डिवाइडेड, सो वी आर दॅट ! दॅट्स इट , इत्यलम.

अधुन मधुन असे अगम्य लिखाण करुन आपल्या व्यासंगाचे प्रदर्शन करणे अणि वाचकांचे डोके भंजाळुन सोडणे हा लेखकाचा छंद आहे असे निरिक्षण नोंदवतो. खालील लेख पहा https://www.misalpav.com/node/51066 https://www.misalpav.com/node/48807 https://www.misalpav.com/node/47033

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षी सर ! आपण ह्या लेखनावर प्रतिसाद द्यायच्या निमित्ताने का होईना,पण परत आलात हे पाहुन मला आनंद झाला !

चलत मुसाफिर 14/08/2023 - 16:57
लेख वाचून (मजसह) अनेक प्रतिसादकर्ते बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत. अशां पामरांसाठी माझा एक जुना पण आधिभौतिक पातळीवरचा मुक्तछंदात्मक लेख सुचवतो. समजावयास जड जाऊ नये :-) 'पर्वतांतली मध्यरात्र' https://www.misalpav.com/node/45210

चलत मुसाफिर 14/08/2023 - 16:57
लेख वाचून (मजसह) अनेक प्रतिसादकर्ते बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत. अशां पामरांसाठी माझा एक जुना पण आधिभौतिक पातळीवरचा मुक्तछंदात्मक लेख सुचवतो. समजावयास जड जाऊ नये :-) 'पर्वतांतली मध्यरात्र' https://www.misalpav.com/node/45210

स्वधर्म 14/08/2023 - 19:06
तुम्हीं तुमच्या अतिगूढ अनुभवाला शब्दांत बांधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण व्हॉट्स्अॅप व यूट्यूबवर प्रसिध्द कैलास येथे राहणार्या स्वामी नित्यानंद यांची आठवण आली. https://www.youtube.com/watch?v=MC85TFltMKA https://www.youtube.com/watch?v=Tem9GOWFIoo

अहिरावण 14/08/2023 - 19:32
लेखन आवडले. अनुभवांचे तटस्थपणे पण विविध वैचारीक संप्रदायांशी सांगड घालत ते मांडणे हे सोपे नसते. लिहित रहा... आम्ही अर्थ लावायचा प्रयत्न करु.

गवि 15/08/2023 - 10:43
मा. श्री. मार्कस महाराज. आपले लेखन विज्ञान, गणित, त्यातील क्लिष्ट पण महत्त्वाच्या संकल्पना, प्रमेये यांना जोडून पाहणारे असते. त्यात खूप मूलगामी विचार असतो. वरील अनेक प्रतिसाद पाहून ते नैसर्गिक वाटतात. किंबहुना लेखांमधील क्लिष्टता लक्षात घेता हे स्युडो सायन्स आहे अशीही टीका होऊ शकते. आता यावर काही उपाय केलाच पाहिजे असे नाही. पण लोकांना अधिक include करून घेणे असेल तर एक बारीकसा बदल सुचवता येईल. ते म्हणजे एका वेळी एकच मुद्दा आणि एक दोन परिच्छेद इतकाच आकार ठेवल्यास बाईट साइज कमी होऊन खाणे सुलभ होईल. :-))

In reply to by गवि

चौकस२१२ 17/08/2023 - 08:03
बाईट साइज कमी होऊन खाणे सुलभ होईल. आणि थोडे पचायला सहज जाईल असे बनवावे हि विनन्ती होती.... पण स्वान्तसुखाय हा अरेरावी पणा जर लेखक सतत दाखवत असेल तर त्यावर जी प्रतिक्रिया द्यवीशी वाटते ति प्रतिक्रिया हि सभ्य भाषेत देता येत नाही !

In reply to by चौकस२१२

अहिरावण 17/08/2023 - 13:57
स्वांतसुखाय हा अरेरावीपणा असला तरी भावतो. डाव्या, पुरोगामी, कर्मदरिद्री वांझोट्या दळभद्री बुद्धीच्या लोकांपेक्शा असले लेखक अधिक बरे.

In reply to by अहिरावण

स्वांतसुखाय हा अरेरावीपणा
हा हा हा . स्वांन्तःसुखाय हा अरेरावीपणा असतो हे मला नव्यानेच कळाले ! मला इथं उन पावसाच्या खेळामुळे आकाशात इंद्रधनुष्य पडलेले दिसत आहेत. आणि मी माझ्याच मनाला म्हणतोय की कसलं भारीय राव हे ! आपला व्हिज्युअल स्पेक्ट्रम हा एवढाच आहे. रेड टू व्हायोलेट. आता आपल्याला सुर्यप्रकाश पांढरा जरी दिसत असला तरी तो फक्त आणि फक्त हाच्य सात रंगांनी बनलेला आहे. आणि त्याच प्रकाशाच्या तेजाने हे सारं जग उजळले आहे , जगातील यच्चयावत वस्तु प्रकाशित होत , आकलन होत आहेत त्याचेच हे सार आहे, आणि ह्या सात रंगाचे आकलन ही त्याचांच् प्रकाशाने होत आहे ! भागवतात जे म्हणले आहे ते यस्य भासा सर्वमिदं विभाति सचराचम् (श्रीमद्भा0 10। 13। 55)। त्याचा अर्थ हाच आहे ! व्हॉला ! आता कोणाला कळो न कळो, आहे हे असं आहे ! आता कोणाला ही अरेरावी वाटत असेल तर असो बापडे . त्याला काय करणार. असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ धन्यवाद !

आवडले...स्वांत सुखाय असले तरी आवडले. जगजित काही वेळा फार खोलवर घाव घालून जातो खरा... हा लेख वाचता वाचता (नुकतेच वाचले होते म्हणुन) हे आठवले जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेंसी बाणावें । विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें ज्ञानी भिडेने दडपला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करितो गल्बला । मायेंमधें माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें शब्दातीत अनुभव शब्दबध्द करण्याचा प्रयत्न आवडला... पैजारबुवा,

अभिजीत 16/08/2023 - 22:20
गॅरी झुकॉवचं ‘डान्सिंग वू ली मास्टर्स – अॅन ओव्हरव्हीव्यू ऑफ न्यू फिजिक्स’ किंवा फ्रित्जॉफ काप्राचं ‘ताओ ऑफ फिजिक्स’ किंवा रोजर पेनरोजची ‘शॅडोज ऑफ माइंड’ वा ‘एमपरर्स न्यू माइंड’ मध्ये जसा पौर्वात्य गूढवाद, आधुनिक भौतिकशास्त्र (पुंज भौतिकी, सापेक्षता वाद वगैरे), गणित (गोडेल, फुरीयर, स्टीफन हॉकिंग वगैरे गणिती) आणि संगणक शास्त्र यांचा संबंध लावणारी पुस्तकं असतात त्या प्रकारचं हे लिखाण आहे. आधुनिक शास्त्रे आणि हिंदू दर्शन शास्त्राची सांगड घालून समन्वय निर्माण करायचं कार्य अभिनिवेश टाळून करणं खूप कमी जणांना करता येतं. त्यात अनेक विद्या शाखा एकत्र आल्यामुळे अशा विषयात गम्य असणारे तर कमीच... पण लिहिणाऱ्याने लिहीत जावे, कोणाला तरी स्फूर्ती मिळेलच.

चित्रगुप्त 18/08/2023 - 21:11
लेख लई म्हणजे लईच भारी आहे. काही भाग मात्र डोक्यावरून गेला, आणि आता क्लिष्ट वाटणार्‍या गोष्टी प्रयत्नपूर्वक समजून घेण्याची शक्ती, चिकाटी उरलेली नाही. कधी काळी ते सॉक्रेटिस, लाओत्सु, कांट, हेगेल, देकार्त, रसेल, गीता वगैरे वाचून समजून घेण्याचे प्रयत्न केले; दासबोध, जे कृष्णमूर्ती, ओशो वगैरे वर्षानुवर्षे वाचले. पण आता जी काही पाच -दहा वर्षे उरली आहेत, त्यात असल्या गोष्टींची गरज उरलेली नाही. तब्येत जपावी, चित्रकला, संगीत, वाचन, नातवंडे यात रमावे - हेच पुष्कळ आहे. अगदी कधी वाटलेच, तर दासबोध उघडून काहीतरी वाचावे. तुम्हीच लेखात म्हटल्य्याप्रमाणे :
-- साध्य असे म्हणुन जे जे काही होते ते साधले , आता काय उरलं ? आता कसंही असो काय फरक पडतो .... आता योगरत रहा समाधीत किंव्वा भोगरत रहा भोगात ... काय फरक पडतो आपल्याला? आता माहीत आहे जे माहीत असायला हवं ! आता बस्स मीच मी आहे!
जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥
असो. जमल्यास ते हिमालयाच्या कुशीतले फोटो टाका आणि असेच उत्तमोत्तम लेखन करत रहा.

राघव 01/09/2023 - 12:35
स्वान्त:सुखाय याचा अभिप्रेत अर्थ आहे आत्मानंदात असणे. मग परिस्थिती कोणतीही येवो, कशीही राहो. माणूस एखादं कार्य करत असो वा एका जागी स्वस्थ बसला असो, त्या आत्मानंदाच्या अनुभूतीत काहीही फरक पडत नाही. कोणतेही प्रश्न पडत नाहीत वा कोणतीही उत्तरे शोधण्याची गरज राहत नाही. हीच स्थितप्रज्ञता. "ज्याला काहीच समजले नाही असे समजले, त्याला सर्व समजले" म्हणतात ते हेच. शब्दशः नाही तर भावार्थ बघायला हवा. (हे म्हणजे प्रयत्न सोडणे नव्हे.. तर प्रयत्नानंतरच्या फळासाठीची आसक्ती सोडणे). स्थितप्रज्ञता ही आत्मतत्वाची मूळ अवस्था आहे. त्यामुळे आत्मानंद मिळणे साधकाला कठीण नाही. तर तो टिकून राहणे कठीण आहे. लक्षात घ्यायला हवं की कोणतेही भौतिक भोग हे आपण मनानं उपभोगतो. आजुबाजूच्या गोष्टींचे संस्कार आपण कळत/नकळत स्वीकार करतो आणि आपलं मन तिथं जडतं. पण विचार करून बघीतलं तर दिसेल की आपल्यापैकी प्रत्येकाला असा ग्लिम्प्स कधी ना कधी आलेला आहे, ज्यावेळी आपण अकारण प्रसन्न असतो. त्यावेळी कुणी काहीही म्हटले तरी काहीही फरक पडत नाही. हा अनुभव, त्यातील आनंद मनातीत आहे.. आपण तो मनानं उपभोगत नाही. कारण मनाला त्या आनंदाच्या उगमाची माहितीच नाही. उलट मन त्या तरल अवस्थेत स्वतःच आनंदमय असतं, तद्रूप असतं. ठाकूर म्हणतात "ब्रह्मतत्व अजून उष्टे झालेले नाही." हा आत्मानंद कसा असतो हे वर्णनातीत आहे, आपल्याला माहित असलेल्या कोणत्याही भाषेत त्याला शब्द नाहीत; पण काही वेळानं तो अनुभव निघून जातो, कारण पुन्हा, आजुबाजूच्या गोष्टींचे संस्कार आपण कळत/नकळत स्वीकार करतो आणि आपलं मन तिथं जडतं. याच मनाच्या जडण-घडणी नुसार, मनावर झालेल्या संस्कारानुसार आपलं चित्त बनतं. चित्तशुद्धीची गरज सांगितली आहे ती यासाठीच. की ज्यामुळे ही तद्रूपता टिकावी. बाकी सर्व गोष्टींना सद्य ज्ञात वैज्ञानिक परिमाण लावलेच पाहिजे असे काही मला वाटत नाही. ज्याची त्याची इच्छा. मार्कसभौ, आपण स्वान्तःसुखाय आहात हे खूप छान आहे. असा आनंद आपल्याला नेहमीच लाभू देत. इत्यलम्

In reply to by राघव

धन्यवाद राघव ! मी काही ओढून ताणून वैज्ञानिक परिमाण लावायचा प्रयत्न करतोय असे नाही. गेल्या काही महिन्यात वेव फंक्शन , क्वांतम सुपरपोझिशन वगैरे वाचनात आले. आणि त्याची आपल्या अध्यात्मिक संकल्पनांना सोबत असलेले सार्धम्य पाहून चकित झालो, तेच मी माझ्या शब्दात लिहायचा प्रयत्न केला. आपण सुप्रसिद्ध नोबेल लोरायट रॉजर पेनरोज ह्यांचा consciousness is not computational नावाचा एक व्हिडिओ आहे तो नक्की पहा. तसेच Stuart hammeroff चां Quantum physics of consciousness हा व्हिडिओ पहा. You will be astonished! मी काय मला सगळं कळलं असे अहंकाराने म्हणणार नाही, पण जितकं कळलं तितके resonate झालं हे मात्र नक्की म्हणेन ! बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. आपला विनम्र मार्कस ऑरेलियस

तुमचे मार्कस भाऊ, कोण स्तुती केली की नीट असतात, पण जरा कोण काय बोललं तर लगेच स्वान्तसुखाय वगैरे सगळं विसरुन लगेच त्यांना शत्रू असं लेबल देऊन टाकतात. त्यांचे स्वान्तसुखाय म्हणजे फक्त त्यांचे त्यांचे असते बर का ! त्यामुळे बरं झालं तुम्हे प्रो स्टँड घेतलात नाहीतर ते लगेच लहान मुलासारखे चिडले असते आणि तुम्हाला कुठला बालवाडीत करतात तसा गट क्रमांक वगैरे दिला असता स्वतःच. मार कश, मी जे तुमच्या आय डी वरून तुम्हाला थोडं चिडवलं तर बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी असं म्हणालात. मी केजीएफ आहे ! कोण भारी म्हटलं तर हरखणं, कोण चांगलं नाही म्हटलं तर लगेच प्रत्युत्तर, गट क्रमांक वगैरे बालीश प्रकार करणं, कुणी चिडवलं तर रडणं हे सगळे तुमचे प्रकार ज्युनीअर केजीतले आहेत ! लगे रहो, रडते रहो.

कंजूस 12/08/2023 - 08:29
हुं. . कार्यकारण भावाला अकार्यकारण भाव जेवतो. शून्य. e^pi*i + 1 = 0

कंजूस 12/08/2023 - 08:31
हुं. . कार्यकारण भावाला अकार्यकारण भाव छेदतो. शून्य. e^pi*i + 1 = 0

Bhakti 12/08/2023 - 10:50
कॉस्मिक चैतन्य कण अनुभवताना असं डायमेन्शनलेस 'मी' होताना!

एक "मन", आशी गोष्ट की जी प्रकाश वेगा पेक्षा जास्त गतीमान आहे. "आंदोलन",आवडले. समर्पक संदर्भ आणी माऊली अल्टीमेट. मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले मन गरगरते आवर्त मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ????????. माझ्या पुरते, मी आहे आणी मी म्हणजे कनव्हीक्शन. जोपर्यंत मन गतीमान आहे तोपर्यंत मी आहे नंतर शुन्य. मन को मिरतक देखि के, मति माने विश्वास | साधु तहाँ लौं भय करे, जौ लौं पिंजर साँस || -कबीर

लेख आणी पटाईत साहेबांचा प्रतिसाद दोन्ही डोक्यावरुन गेले. या लेखाचे निमित्ताने आमचा आय. क्यू. शून्य आहे हे निदर्शनास आले हे ही नसे थोडके. असो ! लिहित रहा.

हा लेख मला समजला असेल तर 'न समजणे' म्हणजे काय हे मला माहितीच नाही, आणि नसेल समजला तर समजणे म्हणजे काय हे माहिती नाही. मग मला हा लेख समजला की नाही समजला. असो, पण वाचून काहीतरी छान वाचल्यासारखं वाटलं हे नक्की.

चौकस२१२ 14/08/2023 - 12:33
लेख वाचून भंजाळायाला झालं ... फक्त एवढेच म्हणू शकतो कि लेखक महाशय तुम्ही सुंदर अश्या निसर्गाच्या सानिध्यात काही काळ सुखद घालवलात आणि मनात बरच काहीतरी विचार येत गेले असे दिसतंय पण ते सर्वसामान्याला कळतील असे काही मांडता आले नाहीत आपल्याला .. असे परखड पणे म्हणावेसे वाटते आणि आता टेबल वर फक्त त्याच गोष्टी ठेवायच्या ज्या तू खणखणीत पुराव्याने शाबित करु शकशील. अनेक गोष्टी आहेत कि त्यात काय अवघड आणि भक्क होण्यासारख आहे गुरुत्वाकर्षण आहे भूक आणि तहान लागते माणूस मरनार हे जरी कोणी "जे आहे ते आहे असे वाटते , पन खरे आहे का" वैगरे अगम्य बोलणार असेल तर चक्रंम व्हायला होईल ! असो लिहीत राहा ,

In reply to by चौकस२१२

धन्यवाद ! मी माझ्या अन्य लेखनात अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे हे लेखन आणि सारेच स्वान्त्:सुखाय आहे, कोणाला कळणे वगैरे अपेक्षित नाही , सर्वसामान्य वगैरेंना तर नाहीच नाही. मी हा लेख घरीही चर्चेस घेतला, सुदैवाने आमचे गृहमंत्रालय आमच्यासारखेच एम.एस्सी आहे तसेच धार्मिक वाचन असल्याने तिकडे बरेच प्रमाणात नक्की काय म्हणायचे आहे ते कळले. पण तिने एक अतिषय सोप्पा मुद्दा मांडला :
ह्या एका लेखात तू "कृष्णाय वासुदेवाय" बद्दल बोलत आहेस म्हणजे आधी ऐकणारी व्यक्ती सश्रध्द हवी , अद्वैत वेदान्त विषयी बोलत आहेस म्हणजे नुसतीच भोळीभाबडी श्रध्दाळू असुनही उपयोग नाही , इतरही वाचन केले असलं पाहिजे, त्यानंतर देकार्त म्हणजे फिलॉसॉफी आली , त्यानंतर ई, पाय, आय वगैरे म्हण़जे किमान बी.एस्सी लेव्हल चे मॅथेमॅटिक्स आले , नंतर गोडेल म्हणजे मॅथेमॅटिकल लॉजिक हवे, नंतर फोरीए सीरीज म्हणजे अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स कळायला हवे , मग तू कालिदास , ज्ञानेश्वर , शंकराचार्य , समर्थ रामदास अशा एकेक उड्या मारत आहेस . how do you expect anyone to understand this all ? तदेकोऽवशिष्टः शिवः केवलोहम्॥ हे भावार्थ सोडून द्या पण किमान शश्ब्दार्थ कळणारे अशी किती माणसे तुला माहित आहेत ? You should feel lucky if you find one person who can understand this !
Thankfully , मला एकाने ऑलरेडी व्हॉट्सॅप्प वर मेसेज करुन कळवले आहे की You have captured it precisely ! त्यांमुळे आपल्याला लिहिता येते ह्याची पुरेशी खात्री पटली , समाधानी आहे , सुखी आहे असेही म्हणता येणार नाही म्हणा कारण...... तैसें आपुलेनि सुखपणें । नाहीं जया सुखावणें । आणि नाहीं हेंही जेणें । नेणिजे सुखें ॥ असो. त्यामुळे कळो न कळो, वेळ देऊन वाचल्याबद्दल ध्यन्यवाद म्हणतो! ________________________________________________________________________ गुरुत्वाकर्षण तुम्हाला आपण ११वी १२वी मध्ये केलेला पेन्ड्युलम चा प्रयोग आठवतो का ? तेव्हां कधी नीट लक्ष दिलं नाही , नुसते रेस होर्स सारखे मार्कांच्या मागे धावत होतो . आता निवांत वेळ आहे तेव्हां विचार करता येतोय . पेन्डुलम सिम्पल हार्मोनिक मोशन तयार करतो अन त्यामुळे त्याची लांबी आणि आवर्त्नास लागणारा काळ ह्यावरुन आपण ग्रॅव्हिटेशन्ल कॉन्स्टंट मोजु शकतो असे : g T = 2 π √ (L/g) अर्थात g = 4π^2(L/T^2) अर्थात आपण काळ हा गुर्त्वाकर्षणाचे फंक्शन आहे किंव्वा गुरुत्वाकर्षण हे काळाचे फंशन आहे असे म्हणतो आहोत. पृत्वीचे सुर्याभोवतीफिरणे म्हणजे १ वर्ष झालं किंव्वा स्वतःभोवती फिरणे म्हणजे एक दिवस झाला अन अम्ग त्याचे बारीक बारीक फ्रॅक्शन्स केले की तास मिनिटं सेकंद वगैरे होताहेत , पण सुर्य पृथ्वी वगैरे कॉस्मिक ऑब्जेच्ट्स च नसतील तर स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये बेन्डच नसेल , तिथं फिरणे वगैरे काहीच नसेल मग तिथे कसला आलाय काळ ! अन जिथं काळच नाही तिथे स्पेस आहे असे म्हणणे म्हणजे तरी नक्की काय ? हेच आईस्न्टाईन डॉक्त्युमेंटरी मध्ये फार उत्कृष्ट रित्या दाखवले आहे ! https://www.youtube.com/watch?v=xwKUuC0ZC-Y सो , गुरुत्वाकर्षण म्हणजे तरी नेमके काय ? तुम्हाला कळल्यास आम्हालाही जरुर सांगा. आम्हाला ह्याचं उत्तर , आमच्या मनाला समाधान देईल इतपत , हिमालयात नाही पण सह्याद्रीतील एका भटकंती मध्ये नुकतेच उमगले , पण तेही सर्वसामान्य , कळणे वगैरे च्या परे असल्याने त्यावर स्वतंत्र लेख लिहावा असा विचार आहे तेंव्हा तिथे भेटु मग ! धन्यवाद !

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 15/08/2023 - 04:41
स्वान्त्:सुखाय आहे अशी जर धारणा असले तर मग बोलणंच खुंटलं ( पण मग मनात वाटते कि अरे हे जर "स्वान्त्:सुखाय" आहे तर सार्वजनिक ठिकाणी चिकटवण्यात / टाकण्याचा हेतू काय > दोनच शक्यता आहेत - एकतर जे काही लिहिलंय ते फार म्हणजे फार वरच्या पातळीवरचे तरी आहे किंवा (कारण लेखकाचे खरे यश यांच्यात असते ते अवघड विषय सुद्धा सोप्पं करून सांगता यायला पाहिजे पण हे सूत्र मान्य मान्य नसावे बहुतेक ) - शुद्ध फालतू गिरी पण सुर्य पृथ्वी वगैरे कॉस्मिक ऑब्जेच्ट्स च नसतील तर स्पेस टाईम फॅब्रिक मध्ये बेन्डच नसेल , तिथं फिरणे वगैरे काहीच नसेल मग तिथे कसला आलाय काळ ! अन जिथं काळच नाही तिथे स्पेस आहे असे म्हणणे म्हणजे तरी नक्की काय ? जे दिसतंय ते "आहेच का अस्तित्वात" असा सतत प्रश्न विचारणे म्हणजे जर दिव्य लिखाण असेल तर मी पण मग अमिताभ चा बाप आणि माझे वय १७८ वर्षे हाय काय आणि नाय काय ? आपली पण "स्वान्त्:सुखाय" खाज असो चालुद्या गिरणी ( आमचे टेबल फुल्ल आहे ते रिकामे केले तरी भक्क वैगरे काही होत नाही )

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 15/08/2023 - 06:14
गुरुत्वाकर्षण हे काळाचे फंशन आहे हे बरोबर वाटतं...काळ तिथंच आहे,आपणच डायमेन्शन मध्ये फिरतोय..एकदा का 6th डायमेन्शन समजलं तर ...मोक्ष_/\_ रचक्याने... ११ डायमेन्शनस आहेत म्हणे ..कोणाकडे याबाबत व्हिडिओ, पुस्तक असेल तर कृपया शेअर करा...

In reply to by प्रसाद गोडबोले

आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर ! आजवर जे संत्साहित्य केवळ सुंदर काव्य किंव्वा आयुष्य सुखी करण्याचे तत्वज्ञान म्हणुन वाचत होतो , त्यातीक कितेक भाग वैज्ञानिक ज्ञानाच्या कसोटीवर सत्य आहे हे पडताळुन पहाता येतय ही एक अत्यंत समाधानाची बाब आहे माझ्यासाठी. समर्थ परमार्थ स्तवनामध्ये म्हणाले तसे - नाना साधनांचे उधार| हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार |वेदशास्त्रीं जें सार| तें अनुभवास ये ||३|| जे एकदम प्रत्ययास येत आहे ! ह्याचाही थोडा अहंकार झाला होता पण त्याचेही निराकारण झाले जेव्हां एक मित्र म्हणाला कि - तुम्ही जे बोलताय ते आधीच सांगत आहेत सीनीयर लेव्हलचे सायंटिस्ट , नोबेल लॉरिएट फिजिसिस्ट ! क्वांटम कॉन्शस्नेस अँड ईट्स नेचर ! https://www.youtube.com/watch?v=Xx0SsffdMBw Roger Penrose - Quantum Physics of Consciousness https://www.youtube.com/watch?v=43vuOpJY46s काय बोलणार ! आता हे कोणाला कसं काय समजाऊन सांगणार ! जाऊ दे! मला इथुन पुढे अजुन सोप्पे करुन लिहायला शब्दच सुचत नाहीत आता. माऊलींच्याच ओव्या आठायला लागतात! कां रायातें तूं रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो ।तही ठायें ठावो । राजाचि असे ॥ ७-२२७ ॥ ना तरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ।तही कांहीं उणें तया । माजी असे ? ॥ ७-२२८ ॥ तैसें दावितां न दावितां । हा ययापरौता ।चढे न तुटे आईता । असतचि असे ॥ ७-२२९ ॥ राजाला "तू राजा आहेस" असे म्हणले तरी काय फरक पडतो, तो राजा आधीच राजा असतो . आणि समजा नाही म्हणलं की म्हणुन काय त्याच्या राजेपणाला उणेपणा येतो काय ! तसंच आत्मतत्वाचं आहे , आपण कितीही समजाऊन घेतलं काय की न घेतलं काय , त्याला काही लाभ हानी होत नाही , ते त्याच्या जागी आहे तसेच आहे. - इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 18/08/2023 - 22:26
ह्यावरून शांतिपर्वातील सुरेख श्लोक आठवतात. यथा हिमवतः पार्श्वं पृष्ठं चन्द्रमसो यथा । न दृष्टपूर्वं मनुजैर्न च तन्नास्ति तावता ॥ तद्वद् भूतेषु भूतात्मा सूक्ष्मो ज्ञानात्मवानसौ । अदृष्टपूर्वश्चक्षुर्भ्यां न चासौ नास्ति तावता ॥ ज्याप्रमाणे हिमालायचा पृष्ठभाग किंवा चंद्रावरील प्रदेश कुणीही मानवाने पाहिला नाही म्हणून त्यांचे अस्तित्व नष्ट होत नाही तद्वतच सर्व भूतांमध्ये सूक्ष्मरूपाने राहणारा असा ज्ञानस्वरूप आत्मा डोळ्यांनी दिसत नाही म्हणून नाहीच असे होत नाही. पश्यन्नपि यथा लक्ष्म जगत् सोमे न विन्दति । एवमस्ति न चोत्पन्नं न च तन्न परायणम् ॥ जसे चंद्रावरील पृथ्वीचे हे कलंकरूप प्रतिबिंब दिसत असूनही तो कलंक म्हणजे पृथ्वीच आहे हे समजत नाही तसेच आत्म्याचे आहे अशब्दस्पर्शरूपं तदरसागन्धमव्ययम् । अशरीरं शरीरेषु निरीक्षेत निरिन्द्रियम् ॥ हे आत्मत्त्व जरी शब्दहीन, स्पर्शहीन, रूपहीन, रसहीन, गंधहीन, अविकारी, अशरीरी आणि इंद्रियाविहिन असले तरीही त्याला जाणले पाहिजे.

In reply to by प्रसाद गोडबोले

>> आपण कितीही समजाऊन घेतलं काय की न घेतलं काय , त्याला काही लाभ हानी होत नाही , ते त्याच्या जागी आहे तसेच आहे. ते आणि आपण वेगवेगळे नाही हे समजणं आहे. ईट कॅन नॉट बी डिवाइडेड, सो वी आर दॅट ! दॅट्स इट , इत्यलम.

अधुन मधुन असे अगम्य लिखाण करुन आपल्या व्यासंगाचे प्रदर्शन करणे अणि वाचकांचे डोके भंजाळुन सोडणे हा लेखकाचा छंद आहे असे निरिक्षण नोंदवतो. खालील लेख पहा https://www.misalpav.com/node/51066 https://www.misalpav.com/node/48807 https://www.misalpav.com/node/47033

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षी सर ! आपण ह्या लेखनावर प्रतिसाद द्यायच्या निमित्ताने का होईना,पण परत आलात हे पाहुन मला आनंद झाला !

चलत मुसाफिर 14/08/2023 - 16:57
लेख वाचून (मजसह) अनेक प्रतिसादकर्ते बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत. अशां पामरांसाठी माझा एक जुना पण आधिभौतिक पातळीवरचा मुक्तछंदात्मक लेख सुचवतो. समजावयास जड जाऊ नये :-) 'पर्वतांतली मध्यरात्र' https://www.misalpav.com/node/45210

चलत मुसाफिर 14/08/2023 - 16:57
लेख वाचून (मजसह) अनेक प्रतिसादकर्ते बुचकळ्यात पडलेले दिसत आहेत. अशां पामरांसाठी माझा एक जुना पण आधिभौतिक पातळीवरचा मुक्तछंदात्मक लेख सुचवतो. समजावयास जड जाऊ नये :-) 'पर्वतांतली मध्यरात्र' https://www.misalpav.com/node/45210

स्वधर्म 14/08/2023 - 19:06
तुम्हीं तुमच्या अतिगूढ अनुभवाला शब्दांत बांधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पण व्हॉट्स्अॅप व यूट्यूबवर प्रसिध्द कैलास येथे राहणार्या स्वामी नित्यानंद यांची आठवण आली. https://www.youtube.com/watch?v=MC85TFltMKA https://www.youtube.com/watch?v=Tem9GOWFIoo

अहिरावण 14/08/2023 - 19:32
लेखन आवडले. अनुभवांचे तटस्थपणे पण विविध वैचारीक संप्रदायांशी सांगड घालत ते मांडणे हे सोपे नसते. लिहित रहा... आम्ही अर्थ लावायचा प्रयत्न करु.

गवि 15/08/2023 - 10:43
मा. श्री. मार्कस महाराज. आपले लेखन विज्ञान, गणित, त्यातील क्लिष्ट पण महत्त्वाच्या संकल्पना, प्रमेये यांना जोडून पाहणारे असते. त्यात खूप मूलगामी विचार असतो. वरील अनेक प्रतिसाद पाहून ते नैसर्गिक वाटतात. किंबहुना लेखांमधील क्लिष्टता लक्षात घेता हे स्युडो सायन्स आहे अशीही टीका होऊ शकते. आता यावर काही उपाय केलाच पाहिजे असे नाही. पण लोकांना अधिक include करून घेणे असेल तर एक बारीकसा बदल सुचवता येईल. ते म्हणजे एका वेळी एकच मुद्दा आणि एक दोन परिच्छेद इतकाच आकार ठेवल्यास बाईट साइज कमी होऊन खाणे सुलभ होईल. :-))

In reply to by गवि

चौकस२१२ 17/08/2023 - 08:03
बाईट साइज कमी होऊन खाणे सुलभ होईल. आणि थोडे पचायला सहज जाईल असे बनवावे हि विनन्ती होती.... पण स्वान्तसुखाय हा अरेरावी पणा जर लेखक सतत दाखवत असेल तर त्यावर जी प्रतिक्रिया द्यवीशी वाटते ति प्रतिक्रिया हि सभ्य भाषेत देता येत नाही !

In reply to by चौकस२१२

अहिरावण 17/08/2023 - 13:57
स्वांतसुखाय हा अरेरावीपणा असला तरी भावतो. डाव्या, पुरोगामी, कर्मदरिद्री वांझोट्या दळभद्री बुद्धीच्या लोकांपेक्शा असले लेखक अधिक बरे.

In reply to by अहिरावण

स्वांतसुखाय हा अरेरावीपणा
हा हा हा . स्वांन्तःसुखाय हा अरेरावीपणा असतो हे मला नव्यानेच कळाले ! मला इथं उन पावसाच्या खेळामुळे आकाशात इंद्रधनुष्य पडलेले दिसत आहेत. आणि मी माझ्याच मनाला म्हणतोय की कसलं भारीय राव हे ! आपला व्हिज्युअल स्पेक्ट्रम हा एवढाच आहे. रेड टू व्हायोलेट. आता आपल्याला सुर्यप्रकाश पांढरा जरी दिसत असला तरी तो फक्त आणि फक्त हाच्य सात रंगांनी बनलेला आहे. आणि त्याच प्रकाशाच्या तेजाने हे सारं जग उजळले आहे , जगातील यच्चयावत वस्तु प्रकाशित होत , आकलन होत आहेत त्याचेच हे सार आहे, आणि ह्या सात रंगाचे आकलन ही त्याचांच् प्रकाशाने होत आहे ! भागवतात जे म्हणले आहे ते यस्य भासा सर्वमिदं विभाति सचराचम् (श्रीमद्भा0 10। 13। 55)। त्याचा अर्थ हाच आहे ! व्हॉला ! आता कोणाला कळो न कळो, आहे हे असं आहे ! आता कोणाला ही अरेरावी वाटत असेल तर असो बापडे . त्याला काय करणार. असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ धन्यवाद !

आवडले...स्वांत सुखाय असले तरी आवडले. जगजित काही वेळा फार खोलवर घाव घालून जातो खरा... हा लेख वाचता वाचता (नुकतेच वाचले होते म्हणुन) हे आठवले जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेंसी बाणावें । विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें ज्ञानी भिडेने दडपला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करितो गल्बला । मायेंमधें माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें शब्दातीत अनुभव शब्दबध्द करण्याचा प्रयत्न आवडला... पैजारबुवा,

अभिजीत 16/08/2023 - 22:20
गॅरी झुकॉवचं ‘डान्सिंग वू ली मास्टर्स – अॅन ओव्हरव्हीव्यू ऑफ न्यू फिजिक्स’ किंवा फ्रित्जॉफ काप्राचं ‘ताओ ऑफ फिजिक्स’ किंवा रोजर पेनरोजची ‘शॅडोज ऑफ माइंड’ वा ‘एमपरर्स न्यू माइंड’ मध्ये जसा पौर्वात्य गूढवाद, आधुनिक भौतिकशास्त्र (पुंज भौतिकी, सापेक्षता वाद वगैरे), गणित (गोडेल, फुरीयर, स्टीफन हॉकिंग वगैरे गणिती) आणि संगणक शास्त्र यांचा संबंध लावणारी पुस्तकं असतात त्या प्रकारचं हे लिखाण आहे. आधुनिक शास्त्रे आणि हिंदू दर्शन शास्त्राची सांगड घालून समन्वय निर्माण करायचं कार्य अभिनिवेश टाळून करणं खूप कमी जणांना करता येतं. त्यात अनेक विद्या शाखा एकत्र आल्यामुळे अशा विषयात गम्य असणारे तर कमीच... पण लिहिणाऱ्याने लिहीत जावे, कोणाला तरी स्फूर्ती मिळेलच.

चित्रगुप्त 18/08/2023 - 21:11
लेख लई म्हणजे लईच भारी आहे. काही भाग मात्र डोक्यावरून गेला, आणि आता क्लिष्ट वाटणार्‍या गोष्टी प्रयत्नपूर्वक समजून घेण्याची शक्ती, चिकाटी उरलेली नाही. कधी काळी ते सॉक्रेटिस, लाओत्सु, कांट, हेगेल, देकार्त, रसेल, गीता वगैरे वाचून समजून घेण्याचे प्रयत्न केले; दासबोध, जे कृष्णमूर्ती, ओशो वगैरे वर्षानुवर्षे वाचले. पण आता जी काही पाच -दहा वर्षे उरली आहेत, त्यात असल्या गोष्टींची गरज उरलेली नाही. तब्येत जपावी, चित्रकला, संगीत, वाचन, नातवंडे यात रमावे - हेच पुष्कळ आहे. अगदी कधी वाटलेच, तर दासबोध उघडून काहीतरी वाचावे. तुम्हीच लेखात म्हटल्य्याप्रमाणे :
-- साध्य असे म्हणुन जे जे काही होते ते साधले , आता काय उरलं ? आता कसंही असो काय फरक पडतो .... आता योगरत रहा समाधीत किंव्वा भोगरत रहा भोगात ... काय फरक पडतो आपल्याला? आता माहीत आहे जे माहीत असायला हवं ! आता बस्स मीच मी आहे!
जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥
असो. जमल्यास ते हिमालयाच्या कुशीतले फोटो टाका आणि असेच उत्तमोत्तम लेखन करत रहा.

राघव 01/09/2023 - 12:35
स्वान्त:सुखाय याचा अभिप्रेत अर्थ आहे आत्मानंदात असणे. मग परिस्थिती कोणतीही येवो, कशीही राहो. माणूस एखादं कार्य करत असो वा एका जागी स्वस्थ बसला असो, त्या आत्मानंदाच्या अनुभूतीत काहीही फरक पडत नाही. कोणतेही प्रश्न पडत नाहीत वा कोणतीही उत्तरे शोधण्याची गरज राहत नाही. हीच स्थितप्रज्ञता. "ज्याला काहीच समजले नाही असे समजले, त्याला सर्व समजले" म्हणतात ते हेच. शब्दशः नाही तर भावार्थ बघायला हवा. (हे म्हणजे प्रयत्न सोडणे नव्हे.. तर प्रयत्नानंतरच्या फळासाठीची आसक्ती सोडणे). स्थितप्रज्ञता ही आत्मतत्वाची मूळ अवस्था आहे. त्यामुळे आत्मानंद मिळणे साधकाला कठीण नाही. तर तो टिकून राहणे कठीण आहे. लक्षात घ्यायला हवं की कोणतेही भौतिक भोग हे आपण मनानं उपभोगतो. आजुबाजूच्या गोष्टींचे संस्कार आपण कळत/नकळत स्वीकार करतो आणि आपलं मन तिथं जडतं. पण विचार करून बघीतलं तर दिसेल की आपल्यापैकी प्रत्येकाला असा ग्लिम्प्स कधी ना कधी आलेला आहे, ज्यावेळी आपण अकारण प्रसन्न असतो. त्यावेळी कुणी काहीही म्हटले तरी काहीही फरक पडत नाही. हा अनुभव, त्यातील आनंद मनातीत आहे.. आपण तो मनानं उपभोगत नाही. कारण मनाला त्या आनंदाच्या उगमाची माहितीच नाही. उलट मन त्या तरल अवस्थेत स्वतःच आनंदमय असतं, तद्रूप असतं. ठाकूर म्हणतात "ब्रह्मतत्व अजून उष्टे झालेले नाही." हा आत्मानंद कसा असतो हे वर्णनातीत आहे, आपल्याला माहित असलेल्या कोणत्याही भाषेत त्याला शब्द नाहीत; पण काही वेळानं तो अनुभव निघून जातो, कारण पुन्हा, आजुबाजूच्या गोष्टींचे संस्कार आपण कळत/नकळत स्वीकार करतो आणि आपलं मन तिथं जडतं. याच मनाच्या जडण-घडणी नुसार, मनावर झालेल्या संस्कारानुसार आपलं चित्त बनतं. चित्तशुद्धीची गरज सांगितली आहे ती यासाठीच. की ज्यामुळे ही तद्रूपता टिकावी. बाकी सर्व गोष्टींना सद्य ज्ञात वैज्ञानिक परिमाण लावलेच पाहिजे असे काही मला वाटत नाही. ज्याची त्याची इच्छा. मार्कसभौ, आपण स्वान्तःसुखाय आहात हे खूप छान आहे. असा आनंद आपल्याला नेहमीच लाभू देत. इत्यलम्

In reply to by राघव

धन्यवाद राघव ! मी काही ओढून ताणून वैज्ञानिक परिमाण लावायचा प्रयत्न करतोय असे नाही. गेल्या काही महिन्यात वेव फंक्शन , क्वांतम सुपरपोझिशन वगैरे वाचनात आले. आणि त्याची आपल्या अध्यात्मिक संकल्पनांना सोबत असलेले सार्धम्य पाहून चकित झालो, तेच मी माझ्या शब्दात लिहायचा प्रयत्न केला. आपण सुप्रसिद्ध नोबेल लोरायट रॉजर पेनरोज ह्यांचा consciousness is not computational नावाचा एक व्हिडिओ आहे तो नक्की पहा. तसेच Stuart hammeroff चां Quantum physics of consciousness हा व्हिडिओ पहा. You will be astonished! मी काय मला सगळं कळलं असे अहंकाराने म्हणणार नाही, पण जितकं कळलं तितके resonate झालं हे मात्र नक्की म्हणेन ! बाकी आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार. आपला विनम्र मार्कस ऑरेलियस

तुमचे मार्कस भाऊ, कोण स्तुती केली की नीट असतात, पण जरा कोण काय बोललं तर लगेच स्वान्तसुखाय वगैरे सगळं विसरुन लगेच त्यांना शत्रू असं लेबल देऊन टाकतात. त्यांचे स्वान्तसुखाय म्हणजे फक्त त्यांचे त्यांचे असते बर का ! त्यामुळे बरं झालं तुम्हे प्रो स्टँड घेतलात नाहीतर ते लगेच लहान मुलासारखे चिडले असते आणि तुम्हाला कुठला बालवाडीत करतात तसा गट क्रमांक वगैरे दिला असता स्वतःच. मार कश, मी जे तुमच्या आय डी वरून तुम्हाला थोडं चिडवलं तर बालवाडीत आहात का तुम्ही की सीनीयर केजी असं म्हणालात. मी केजीएफ आहे ! कोण भारी म्हटलं तर हरखणं, कोण चांगलं नाही म्हटलं तर लगेच प्रत्युत्तर, गट क्रमांक वगैरे बालीश प्रकार करणं, कुणी चिडवलं तर रडणं हे सगळे तुमचे प्रकार ज्युनीअर केजीतले आहेत ! लगे रहो, रडते रहो.
मंदिराशेजारी घर असण्याचे काही फायदे असतात काही तोटे . तोटे म्हणजे बोलायलाच नको. कधीमधी अधुनमधुन काही ना काही ढ्यँड ढ्यँड ढ्यँड चालु असतेच . शिवाय तक्रार करायची सोय नाही. पण कदाचित हाच फायदा आहे . ही ही भोळ्याभाबड्या लोकांची प्रदर्शनप्रचुर भक्ती कम डोंबार्‍याचा खेळ पाहुनही शांत रहाता येणं ही एक साधनाच आहे म्हणा ! पण कधी कधी काहीतरी चांगलं कानावर पडतं अन बरं वाटतं. असेच नेहमीसारखीच दुपार. काहीबाही कोडींग करत बसलेलो. स्पीकरर्वर काही तरी चालु होतेच . पण आवाज कमी होता अन मंजुळही होता त्यामुळे त्याच्याकडे "लक्षपुर्वक दुर्लक्ष" करता येत होते.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

रामाचा प्रभाव

आकाश खोत ·

छान लेख!! एक कायप्पावरील संदेश राम म्हणजे काय ? उगीचच झोपतो त्याला आ राम म्हणतात. झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला हे राम म्हणतात. मित्रा सारखा वागतो म्हणून सखा राम म्हणतात. जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला राजा राम म्हणतात. हृदयीचे जाणतो म्हणून त्याला आत्मा राम म्हणतात. एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला सीता राम म्हणतात. भगवंत ज्यांचे पाय पूजितो त्यांना तुका राम म्हणतात. प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला परशु राम म्हणतात. जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला राम दास म्हणतात. हल्लिच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला आला राम म्हणतात. जो सेवाव्रताने वागतो त्याला सेवा राम म्हणतात. जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला मेवा राम म्हणतात. आणी हे ज्यांना कळलं.. त्यांच्यासाठी "राम राम" म्हणतात. हे वाचणारा सोळा वेळा राम म्हणाला मोजलेत ना? आता एकूण वीस वेळा राम राम झाले. चला,एकवीस वेळ रामनाम तर घडले.

खेडूत 31/03/2023 - 19:48
राम राम! आम्ही अजूनही म्हणतो बऱ्याच मित्र आणि परिचितांना. हजारो वर्षे आदर्श असलेलं दुसरं नाव नाही. मग प्रभाव असणारच, असायलाच हवा!

सौंदाळा 04/04/2023 - 16:38
राम कथा आवडली. सगळे उल्लेख माहिती होते पण एकत्र वाचून खरच आश्चर्य वाटले, रामाचा खूप खोल प्रभाव संपूर्ण भारतवर्षावरच आहे.

छान लेख!! एक कायप्पावरील संदेश राम म्हणजे काय ? उगीचच झोपतो त्याला आ राम म्हणतात. झोपलेला परत कधी उठतच नाही त्याला हे राम म्हणतात. मित्रा सारखा वागतो म्हणून सखा राम म्हणतात. जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला राजा राम म्हणतात. हृदयीचे जाणतो म्हणून त्याला आत्मा राम म्हणतात. एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला सीता राम म्हणतात. भगवंत ज्यांचे पाय पूजितो त्यांना तुका राम म्हणतात. प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरुन अन्यायाशी लढतो त्याला परशु राम म्हणतात. जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन रहातो त्याला राम दास म्हणतात. हल्लिच्या युगात जो पहाटे उठवतो त्याला आला राम म्हणतात. जो सेवाव्रताने वागतो त्याला सेवा राम म्हणतात. जो प्रसादाचा गोड मेवा बनवतो त्याला मेवा राम म्हणतात. आणी हे ज्यांना कळलं.. त्यांच्यासाठी "राम राम" म्हणतात. हे वाचणारा सोळा वेळा राम म्हणाला मोजलेत ना? आता एकूण वीस वेळा राम राम झाले. चला,एकवीस वेळ रामनाम तर घडले.

खेडूत 31/03/2023 - 19:48
राम राम! आम्ही अजूनही म्हणतो बऱ्याच मित्र आणि परिचितांना. हजारो वर्षे आदर्श असलेलं दुसरं नाव नाही. मग प्रभाव असणारच, असायलाच हवा!

सौंदाळा 04/04/2023 - 16:38
राम कथा आवडली. सगळे उल्लेख माहिती होते पण एकत्र वाचून खरच आश्चर्य वाटले, रामाचा खूप खोल प्रभाव संपूर्ण भारतवर्षावरच आहे.
यावर्षीच्या गुढीपाडव्याला पहाटे तुळशीबागेतल्या राम मंदिरात सायकलवर गेलो होतो. तिथे गणपतीबाप्पा, राम लक्ष्मण जानकी, महादेव आणि इतर देवतांच्या दर्शनाने नववर्षाची सुंदर सुरुवात झाली.  बाहेर नववर्ष शोभा यात्रेसाठी तयारी चालु होती.