मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म

श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 17/05/2021 - 09:38
वाह! नुकताच पाहिलेला इन्सेप्शन आठवला. जसं स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही जागे झालात तरी अजुनही तुम्ही स्वप्नातच आहात ना ! हे जे आपण आनंदाविषयी बोलत आहोत , त्यासाठी एक प्रकारची कंसिस्टंसी ऑफ थॉट्स , विचारांची एकसंधता आवश्यक आहे. हे सातत्य राखणे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अवघड आहे . निसर्गाने घालुन दिलेलं चक्र आहे, हामोन्सच्या उतारचढावांमुळे विचारांची एकाग्रता राखणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. याउलट स्त्रीयांकडे सातत्य अधिक असते असे मला वाटत..

In reply to by Bhakti

गॉडजिला 17/05/2021 - 14:41
याउलट स्त्रीयांकडे सातत्य अधिक असते असे मला वाटत.. म्हनजे मालकडे कंसिस्टंसी ऑफ थॉट्स कॉब पेक्षा अती असल्याने जेंव्हा ती स्व्प्नात मरुन स्वप्नातुन जागी झाली तेंव्हाही तीला आपण अजुन स्वप्नातच आहोत असे वाटले व त्यातुन जागे होण्यासाठी तिने खरेच आत्महत्या केली... हम्म्म दॅत इज अ‍ॅन इंतरेस्टींग थ्योरी तु कन्सीदर... ;)

खेडूत 17/05/2021 - 12:13
आवडलं आहे. जे विचार वाचताना किंवा चिंतनात येतात ते लिहून ठेवल्याचा फायदाच होतो. धन्यवाद.

मला लहानपणापासुन प्रश्न पडायचा कि बहुतांश संत हे पुरुषच का असतात ? अध्यात्मासारख्या क्षेत्रातही पुरुषांची मक्तेदारी का ? स्त्रिया अगदीच नाहीत असे नाही, पण प्रमाणात पाहिलं तर अगदीच नगण्य ! असे का बरें असावे ?
लेख आवडला पण स्त्रियांबाबतीत मांडलेला प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. कोणाला उत्तर सापडले असेल तर इथे लिहा प्लीज.

गॉडजिला 17/05/2021 - 14:49
एकही गोश्ट जिच्य अस्तित्वाचा काडीचा पुरावा नसताना ती आहे असे ग्रूहीत धरुन तिचे कलात्मक तात्वीक सादरीकरण म्हणजेच तथाकथीत अध्यात्म होय... तसं मुळातच असत असे काही नाही हे सांगण्याकरता सत ह्या शब्दाचा उगम आहे आणि जड निर्जीव चेतनारहित असे काही नाही हे सांगण्या करता चित ह्या शब्दाचा उगम आहे. - म्हणजे काही नाही हे सांगण्यासाठीच दोन्ही शब्दांचा उगम आहे... वा... हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे.

In reply to by गॉडजिला

मी सहसा माझ्या लेखनावर प्रतिसाद देत नाही कारण मला कोणालाही काहीही पटवुन द्यायची गरज वाटत नाही . पण , गॉडजिला , तुमचे इथले प्रतिसाद, मिपावरील अन्यत्र प्रतिसाद , शब्दांची निवड आणि एकुणच वर्तणुक पाहुन उत्सुकता चाळवली , तुमचे जरा आडनाव सांगता का ? तुम्ही दुसर्‍या गटातील असावेत असा एक प्राथमिक अंदाज बांधलेला आहे, तो जरा तपासुन पहावा असे म्हणतो ! अर्थात कोणत्याही गटातील असलात तरी काहीही हरकत नाही , सहज कुतुहल वाटले म्हणुन विचारलें. जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१|| अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२|| तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन, शिवो नये ||३|| :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/05/2021 - 13:27
तुमचे जरा आडनाव सांगता का ? तुम्ही दुसर्‍या गटातील असावेत असा एक प्राथमिक अंदाज बांधलेला आहे, तो जरा तपासुन पहावा असे म्हणतो हाच तर प्रमुख प्रॉब्लेम आहे. ज्याचा जवळ खरे ज्ञान आहे त्याच्याकडे देण्यासाठी मार्ग आणी करुणा या दोनच गोष्टी उरतात.... मग समोरचा व्यक्ती दरोडेखोर असो की चक्रवर्ती सम्राट, सोन्याचा व्यापारी असो की स्मशानात राबणारा असो.. चोर असो की न्यायमुर्ती असो वा इतर कोणीही... ज्ञानी माणसाच्या अनुभवाला सर्व भेदरहीत दिसतात प्रयत्न करुनही तो त्यांच्यात भेद/गट/ आडणाव ओळख करु शकत नाही म्हणून सर्वाना केल्या जाणार्‍या उपदेशात त्याच्या कधी फरकही येत नाही. तो व्यक्ती व्यक्तीत कसलाही भेदच करु शकत नसल्याने सर्वाना समान वागणूक , समान उपदेश व समान मार्ग उपलब्ध करतो... या उलट ज्याच्याकडे समग्र ज्ञानाची अनुभुती नाही (पण ती आहे असा गर्व आहे) तो माणसा माणसात वर्ण, आडणाव, पत्, प्रतिष्ठा यांचे भेद उभे करतोच वर त्याला अध्यात्मीक अनुष्ठानही देतो कारण निखालस ज्ञान त्याच्याकडे उपलब्ध नसते....

In reply to by गॉडजिला

ओके. ज्याअर्थी आपण साध्या सोप्प्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी फाटे फोडत भलतीकडेच विषय नेला आहे त्यावरुन माझा तर्क बरोबर च होता असे गृहीत धरत आहे ! धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/05/2021 - 15:48
त्यामुळे कोणता प्रश्न सोपा व कोणते सुस्पश्ट उत्तर फाटेफोड हे तुम्हीच ठरवणार, तसंही आपल्याला कोणाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये म्हणजेच कोणाचे काही पटवुनही घ्यायचे नाहीये ही नाण्याची अर्धी बाजु नेमकी लिखणात येणार नाही. तुम्ही काय सत्य मानावं अथवा असत्य... हे तुमचं तुम्ही बघणार पण रेफरन्स मात्र ज्ञानोबा तुकोबांचे पेरणार... आणी वर समोरच्याला सुनावणार साध्या सोप्प्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी फाटे फोडत भलतीकडेच विषय नेला आहे त्यावरुन माझा तर्क बरोबर च होता असे गृहीत धरत आहे ! हा ध्यात्मीक चाळा मला तरी अत्यंत नवीन असल्याने जरा खेद वाटला पण आपण त्याची का म्हणून फिकीरे करावे भले ?

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 18/05/2021 - 15:55
हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे असे म्हटले की तुम्हाला मुद्यावर चर्चा करायची सोडुन समोर्च्याचे आडनाव विचारायची हुक्की आली इथेच फाटेफोड सुरु झाली होती हे स्वांत सुखाय आनंदलहरी जिरल्या तर ध्यानात यावे ना... समोरच्याचे प्रोफायलींग करावे वाटणे हे मुळातच त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसण्याचे लक्षण आहे हे तुकोबांनीच सांगीतले आहे बरे... पण हा धागाच स्वांत सुखाय असल्याने तुकोबांचे ते म्हणने आठवले तर कुठे काय बिघडले ?

In reply to by गॉडजिला

चर्चा करायचीच नाहीये . तसेही तुम्ही गट. क्रं २ मधील आहात . तुमच्या मुळ प्रतिसादात सरळ सरळ अनभ्यासातुन येणारा द्वेषमुलक मत्सर दिसत होता त्यावरुनच स्पष्ट झाले होते . त्यामुळे मला काही बोलायची आवश्यकताच नाही. प्रोफायलिंग करणारा मी कोण ! तुकोबांनीच आधी लिहुन ठेवले आहे मी अजुन काय बोलणार : तुकाराम गाथा अभंग क्र. ४००६ . ( हे इथे कॉपीपेस्ट करायचेही माझे डेरींग नाही. तुम्हाला हौस असेल तर शोधुन वाचा.) इत्यलम :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/05/2021 - 17:47
चर्चा करायचीच नाहीये कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे ! मग त्यासाठी हवे तसे वर्गीकरण करुन मोकळे... अत्यंत वरवरचे सुख आणखी काय. तुकोबांनीच आधी लिहुन ठेवले आहे मी अजुन काय बोलणार : तुकाराम गाथा अभंग क्र. ४००६ . हे तुमचं तुम्ही ठरवणार पण रेफरन्स मात्र ज्ञानोबा तुकोबांचे पेरणार... हे मी अधी म्हटले होते तसेच वागत आहात. कारण कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 18/05/2021 - 17:49
चर्चा करायचीच नाहीये कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे कारण तोंडघषी पडण्यापेक्षा समोरच्याला तुम्ही यातले म्हणजे असेच बोलणार हे सुनावणे जास्त सोपे असते. त्यासाठीच तर गटबाजी निर्माण केली गेली.

In reply to by कॉमी

गॉडजिला 18/05/2021 - 19:28
काहीही साध्य करायचे नाही हे कळावे म्हणूनच तर प्रतिसाद दिलाय... हॅविंग सेक्स फॉर वर्जीनीटी... आणखी कायं.

In reply to by गॉडजिला

गामा पैलवान 18/05/2021 - 18:47
गॉडझिला,
वा... हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे.
मी असहमत आहे. या न्यायाने माणसं विष्ठा का खातात, असा प्रश्नही विचारता येईल. आहार म्हणजे सूर्यप्रकाश अधिक विष्ठा. आपलं शरीर बरोब्बर सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि तो यथोचित धातूंच्या रूपात शरीरात साठवून ठेवतं. जो भाग साठवला जाऊ शकंत नाही तो विष्ठा म्हणून बाहेर सारला जातो. मग माणसं दररोज अन्न खातात ती खरंतर प्रामुख्याने विष्ठाच म्हणायला पाहिजे. कारण की सूर्यप्रकाश हा सघन ( म्हणजे घन, द्रव, वायू इत्यादि ) पदार्थ नव्हे. काय म्हणता ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गॉडजिला 18/05/2021 - 19:17
मला तर आपण निरुत्तर केलेत, थँक्स फॉर ओपनींग माइ आइ़ आपल्याला पायाच्या अंग्ठ्यापासुन दंडवत पैलवानजी... _/\_ अदभुद... असो... आता विज्ञानाकडे वळुयात कारण मामला स्वांत सुखाचा आहे मुद्देसुदपणा हवाय कुणाला ? कारण की सूर्यप्रकाश हा सघन ( म्हणजे घन, द्रव, वायू इत्यादि ) पदार्थ नव्हे. काय म्हणता ? इतकेच म्हणतो की त्यात घनता नसती तर सघन पदार्थाने तो अडला नसता.

In reply to by गॉडजिला

गामा पैलवान 20/05/2021 - 01:48
करेक्ट. विष्ठेत सूर्यप्रकाश मिसळल्याने ती चविष्ट होते व लोकं तिला अन्न म्हणतात. ही एका प्रकारची ईश्वरी कृपाच आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ही एका प्रकारची ईश्वरी कृपाच आहे.
ईश्वरी कृपा नाही, प्रत्यक्ष ईश्वर ! न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु । तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥ पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें । वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥ सर्वं खल्विदं ब्रह्म | सर्वं विष्णुमयं जगत् || __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 20/05/2021 - 10:24
यात मुळात भेद करणेच कठीण आहे पण ज्याचे अधिष्ठानच भेदाभेद करणे आहे(आणी वर त्याला आनंदाचा काळ अशी उपमा देणी आहे) तो नक्किच ईश्वरी कृपा व प्रत्यक्ष ईश्वर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पुन्हा पुन्हा ठासुन सांगत राहील. कौमार्य प्राप्त्यर्थे रतीसुखे विनियोगः...

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 20/05/2021 - 10:44
दोरा सर्पाभासा | साचपणे दोरु का जैसा || द्रुश्टा द्रुश्या तैसा | द्रश्टा साचु|| अर्थात दोरीला जरी आपण सर्प मानले तरी ति जशी दोरी असते तसेच, अहंभावयुक्त गटबाजीचा आनंद हा कीतीही अध्यात्मीक वाटला तरी ती विष्ठा असते...

गॉडजिला 18/05/2021 - 18:02
तुमच्या मुळ प्रतिसादात सरळ सरळ अनभ्यासातुन येणारा द्वेषमुलक मत्सर दिसत होता त्यावरुनच स्पष्ट झाले होते . आपण आपणास अभ्यासु/विद्वान समजत आहात म्हणून तुम्ही स्वतःला गट क्रं १ मधे टाकता ? हे राम. हे तर आजुनच वाईट :(

Bhakti 17/05/2021 - 09:38
वाह! नुकताच पाहिलेला इन्सेप्शन आठवला. जसं स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तुम्ही जागे झालात तरी अजुनही तुम्ही स्वप्नातच आहात ना ! हे जे आपण आनंदाविषयी बोलत आहोत , त्यासाठी एक प्रकारची कंसिस्टंसी ऑफ थॉट्स , विचारांची एकसंधता आवश्यक आहे. हे सातत्य राखणे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अवघड आहे . निसर्गाने घालुन दिलेलं चक्र आहे, हामोन्सच्या उतारचढावांमुळे विचारांची एकाग्रता राखणे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. याउलट स्त्रीयांकडे सातत्य अधिक असते असे मला वाटत..

In reply to by Bhakti

गॉडजिला 17/05/2021 - 14:41
याउलट स्त्रीयांकडे सातत्य अधिक असते असे मला वाटत.. म्हनजे मालकडे कंसिस्टंसी ऑफ थॉट्स कॉब पेक्षा अती असल्याने जेंव्हा ती स्व्प्नात मरुन स्वप्नातुन जागी झाली तेंव्हाही तीला आपण अजुन स्वप्नातच आहोत असे वाटले व त्यातुन जागे होण्यासाठी तिने खरेच आत्महत्या केली... हम्म्म दॅत इज अ‍ॅन इंतरेस्टींग थ्योरी तु कन्सीदर... ;)

खेडूत 17/05/2021 - 12:13
आवडलं आहे. जे विचार वाचताना किंवा चिंतनात येतात ते लिहून ठेवल्याचा फायदाच होतो. धन्यवाद.

मला लहानपणापासुन प्रश्न पडायचा कि बहुतांश संत हे पुरुषच का असतात ? अध्यात्मासारख्या क्षेत्रातही पुरुषांची मक्तेदारी का ? स्त्रिया अगदीच नाहीत असे नाही, पण प्रमाणात पाहिलं तर अगदीच नगण्य ! असे का बरें असावे ?
लेख आवडला पण स्त्रियांबाबतीत मांडलेला प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे. कोणाला उत्तर सापडले असेल तर इथे लिहा प्लीज.

गॉडजिला 17/05/2021 - 14:49
एकही गोश्ट जिच्य अस्तित्वाचा काडीचा पुरावा नसताना ती आहे असे ग्रूहीत धरुन तिचे कलात्मक तात्वीक सादरीकरण म्हणजेच तथाकथीत अध्यात्म होय... तसं मुळातच असत असे काही नाही हे सांगण्याकरता सत ह्या शब्दाचा उगम आहे आणि जड निर्जीव चेतनारहित असे काही नाही हे सांगण्या करता चित ह्या शब्दाचा उगम आहे. - म्हणजे काही नाही हे सांगण्यासाठीच दोन्ही शब्दांचा उगम आहे... वा... हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे.

In reply to by गॉडजिला

मी सहसा माझ्या लेखनावर प्रतिसाद देत नाही कारण मला कोणालाही काहीही पटवुन द्यायची गरज वाटत नाही . पण , गॉडजिला , तुमचे इथले प्रतिसाद, मिपावरील अन्यत्र प्रतिसाद , शब्दांची निवड आणि एकुणच वर्तणुक पाहुन उत्सुकता चाळवली , तुमचे जरा आडनाव सांगता का ? तुम्ही दुसर्‍या गटातील असावेत असा एक प्राथमिक अंदाज बांधलेला आहे, तो जरा तपासुन पहावा असे म्हणतो ! अर्थात कोणत्याही गटातील असलात तरी काहीही हरकत नाही , सहज कुतुहल वाटले म्हणुन विचारलें. जन देव तरी पाया चि पडावे | त्याचिया स्वभावे चाड नाही ||१|| अग्नीचे सौजन्य शीतनिवारण | पालवी बांधोनि नेता नये ||२|| तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन, शिवो नये ||३|| :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/05/2021 - 13:27
तुमचे जरा आडनाव सांगता का ? तुम्ही दुसर्‍या गटातील असावेत असा एक प्राथमिक अंदाज बांधलेला आहे, तो जरा तपासुन पहावा असे म्हणतो हाच तर प्रमुख प्रॉब्लेम आहे. ज्याचा जवळ खरे ज्ञान आहे त्याच्याकडे देण्यासाठी मार्ग आणी करुणा या दोनच गोष्टी उरतात.... मग समोरचा व्यक्ती दरोडेखोर असो की चक्रवर्ती सम्राट, सोन्याचा व्यापारी असो की स्मशानात राबणारा असो.. चोर असो की न्यायमुर्ती असो वा इतर कोणीही... ज्ञानी माणसाच्या अनुभवाला सर्व भेदरहीत दिसतात प्रयत्न करुनही तो त्यांच्यात भेद/गट/ आडणाव ओळख करु शकत नाही म्हणून सर्वाना केल्या जाणार्‍या उपदेशात त्याच्या कधी फरकही येत नाही. तो व्यक्ती व्यक्तीत कसलाही भेदच करु शकत नसल्याने सर्वाना समान वागणूक , समान उपदेश व समान मार्ग उपलब्ध करतो... या उलट ज्याच्याकडे समग्र ज्ञानाची अनुभुती नाही (पण ती आहे असा गर्व आहे) तो माणसा माणसात वर्ण, आडणाव, पत्, प्रतिष्ठा यांचे भेद उभे करतोच वर त्याला अध्यात्मीक अनुष्ठानही देतो कारण निखालस ज्ञान त्याच्याकडे उपलब्ध नसते....

In reply to by गॉडजिला

ओके. ज्याअर्थी आपण साध्या सोप्प्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी फाटे फोडत भलतीकडेच विषय नेला आहे त्यावरुन माझा तर्क बरोबर च होता असे गृहीत धरत आहे ! धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/05/2021 - 15:48
त्यामुळे कोणता प्रश्न सोपा व कोणते सुस्पश्ट उत्तर फाटेफोड हे तुम्हीच ठरवणार, तसंही आपल्याला कोणाला काहीही पटवुन द्यायचं नाहीये म्हणजेच कोणाचे काही पटवुनही घ्यायचे नाहीये ही नाण्याची अर्धी बाजु नेमकी लिखणात येणार नाही. तुम्ही काय सत्य मानावं अथवा असत्य... हे तुमचं तुम्ही बघणार पण रेफरन्स मात्र ज्ञानोबा तुकोबांचे पेरणार... आणी वर समोरच्याला सुनावणार साध्या सोप्प्या प्रश्नाला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी फाटे फोडत भलतीकडेच विषय नेला आहे त्यावरुन माझा तर्क बरोबर च होता असे गृहीत धरत आहे ! हा ध्यात्मीक चाळा मला तरी अत्यंत नवीन असल्याने जरा खेद वाटला पण आपण त्याची का म्हणून फिकीरे करावे भले ?

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 18/05/2021 - 15:55
हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे असे म्हटले की तुम्हाला मुद्यावर चर्चा करायची सोडुन समोर्च्याचे आडनाव विचारायची हुक्की आली इथेच फाटेफोड सुरु झाली होती हे स्वांत सुखाय आनंदलहरी जिरल्या तर ध्यानात यावे ना... समोरच्याचे प्रोफायलींग करावे वाटणे हे मुळातच त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसण्याचे लक्षण आहे हे तुकोबांनीच सांगीतले आहे बरे... पण हा धागाच स्वांत सुखाय असल्याने तुकोबांचे ते म्हणने आठवले तर कुठे काय बिघडले ?

In reply to by गॉडजिला

चर्चा करायचीच नाहीये . तसेही तुम्ही गट. क्रं २ मधील आहात . तुमच्या मुळ प्रतिसादात सरळ सरळ अनभ्यासातुन येणारा द्वेषमुलक मत्सर दिसत होता त्यावरुनच स्पष्ट झाले होते . त्यामुळे मला काही बोलायची आवश्यकताच नाही. प्रोफायलिंग करणारा मी कोण ! तुकोबांनीच आधी लिहुन ठेवले आहे मी अजुन काय बोलणार : तुकाराम गाथा अभंग क्र. ४००६ . ( हे इथे कॉपीपेस्ट करायचेही माझे डेरींग नाही. तुम्हाला हौस असेल तर शोधुन वाचा.) इत्यलम :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 18/05/2021 - 17:47
चर्चा करायचीच नाहीये कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे ! मग त्यासाठी हवे तसे वर्गीकरण करुन मोकळे... अत्यंत वरवरचे सुख आणखी काय. तुकोबांनीच आधी लिहुन ठेवले आहे मी अजुन काय बोलणार : तुकाराम गाथा अभंग क्र. ४००६ . हे तुमचं तुम्ही ठरवणार पण रेफरन्स मात्र ज्ञानोबा तुकोबांचे पेरणार... हे मी अधी म्हटले होते तसेच वागत आहात. कारण कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 18/05/2021 - 17:49
चर्चा करायचीच नाहीये कारण सारं स्वांन्त:सुखाय आहे कारण तोंडघषी पडण्यापेक्षा समोरच्याला तुम्ही यातले म्हणजे असेच बोलणार हे सुनावणे जास्त सोपे असते. त्यासाठीच तर गटबाजी निर्माण केली गेली.

In reply to by कॉमी

गॉडजिला 18/05/2021 - 19:28
काहीही साध्य करायचे नाही हे कळावे म्हणूनच तर प्रतिसाद दिलाय... हॅविंग सेक्स फॉर वर्जीनीटी... आणखी कायं.

In reply to by गॉडजिला

गामा पैलवान 18/05/2021 - 18:47
गॉडझिला,
वा... हॅवींग सेक्स फॉर वर्जीनीटी म्हणतात ते हेच प्रकरण असावे.
मी असहमत आहे. या न्यायाने माणसं विष्ठा का खातात, असा प्रश्नही विचारता येईल. आहार म्हणजे सूर्यप्रकाश अधिक विष्ठा. आपलं शरीर बरोब्बर सूर्यप्रकाश शोषून घेतं आणि तो यथोचित धातूंच्या रूपात शरीरात साठवून ठेवतं. जो भाग साठवला जाऊ शकंत नाही तो विष्ठा म्हणून बाहेर सारला जातो. मग माणसं दररोज अन्न खातात ती खरंतर प्रामुख्याने विष्ठाच म्हणायला पाहिजे. कारण की सूर्यप्रकाश हा सघन ( म्हणजे घन, द्रव, वायू इत्यादि ) पदार्थ नव्हे. काय म्हणता ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गॉडजिला 18/05/2021 - 19:17
मला तर आपण निरुत्तर केलेत, थँक्स फॉर ओपनींग माइ आइ़ आपल्याला पायाच्या अंग्ठ्यापासुन दंडवत पैलवानजी... _/\_ अदभुद... असो... आता विज्ञानाकडे वळुयात कारण मामला स्वांत सुखाचा आहे मुद्देसुदपणा हवाय कुणाला ? कारण की सूर्यप्रकाश हा सघन ( म्हणजे घन, द्रव, वायू इत्यादि ) पदार्थ नव्हे. काय म्हणता ? इतकेच म्हणतो की त्यात घनता नसती तर सघन पदार्थाने तो अडला नसता.

In reply to by गॉडजिला

गामा पैलवान 20/05/2021 - 01:48
करेक्ट. विष्ठेत सूर्यप्रकाश मिसळल्याने ती चविष्ट होते व लोकं तिला अन्न म्हणतात. ही एका प्रकारची ईश्वरी कृपाच आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ही एका प्रकारची ईश्वरी कृपाच आहे.
ईश्वरी कृपा नाही, प्रत्यक्ष ईश्वर ! न लवितां ऊंसु । तैं जैसेनि असे रसु । तेथिंचा मीठांशु । तोचि जाणे ॥ ५-४० ॥ पाणी कल्लोळाचेनि मिसें । आपणपें वेल्हावे जैसें । वस्तु वस्तुत्वें खेळों ये तैसें । सुखें लाहे ॥ ७-१३५ ॥ सर्वं खल्विदं ब्रह्म | सर्वं विष्णुमयं जगत् || __/\__

In reply to by प्रसाद गोडबोले

गॉडजिला 20/05/2021 - 10:24
यात मुळात भेद करणेच कठीण आहे पण ज्याचे अधिष्ठानच भेदाभेद करणे आहे(आणी वर त्याला आनंदाचा काळ अशी उपमा देणी आहे) तो नक्किच ईश्वरी कृपा व प्रत्यक्ष ईश्वर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे पुन्हा पुन्हा ठासुन सांगत राहील. कौमार्य प्राप्त्यर्थे रतीसुखे विनियोगः...

In reply to by गॉडजिला

गॉडजिला 20/05/2021 - 10:44
दोरा सर्पाभासा | साचपणे दोरु का जैसा || द्रुश्टा द्रुश्या तैसा | द्रश्टा साचु|| अर्थात दोरीला जरी आपण सर्प मानले तरी ति जशी दोरी असते तसेच, अहंभावयुक्त गटबाजीचा आनंद हा कीतीही अध्यात्मीक वाटला तरी ती विष्ठा असते...

गॉडजिला 18/05/2021 - 18:02
तुमच्या मुळ प्रतिसादात सरळ सरळ अनभ्यासातुन येणारा द्वेषमुलक मत्सर दिसत होता त्यावरुनच स्पष्ट झाले होते . आपण आपणास अभ्यासु/विद्वान समजत आहात म्हणून तुम्ही स्वतःला गट क्रं १ मधे टाकता ? हे राम. हे तर आजुनच वाईट :(
हे सगळं अघळपघळ आहे. कोठेही लिनियर फ्लो नाही, एकसंध विचारांची अखंड तैलधारावत कंटीन्युईटी नाही. जसं सुचत गेलं तसं लिहित गेलो. लिहिण्याचा उद्देश नाही हेतु नाही, हां , कधीं कधी आपलेच जुने लेखन वाचुन आपल्या विचारांचा प्रवास कसा झाला हे पाहायला आणि परत अनुभवायला मिळते ते एक भारी वाटते असा काहीसा थोडाफार भोंगळ उद्देश आहे असे म्हणता येईल . पण बाकी काही नाही, हे सारं स्वांन्त:सुखाय आहे ! ______________ आनंद ही फार व्यक्ति सापेक्ष संकल्पना आहे. मान्य अगदी मान्य. ज्याची त्याची आनंदाची व्याख्या भिन्न असते.

देव

अनुस्वार ·

कॉमी 14/05/2021 - 17:17
देव मदतीत, देव आहे परदुःखविनाषात देव नाही फुटीत, देव नाही द्वेषात देव आहे की नाही नक्की माहीत नाही, पण असला तर नक्की कॉमी आहे. ज्योक आहे बरका कॉमी निर्दालकहो. उगाच ईनोदाचा प्रतिवाद नका करत बसू. ;) कविता आवडली अनुस्वार यांची.

In reply to by कॉमी

गॉडजिला 16/05/2021 - 20:39
राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं

अनुस्वार 15/05/2021 - 21:25
आपण सारे‌‌ विश्वाचे किंवा विश्व-निर्मात्याचे सूक्ष्मरूप आहोत.‌ त्यामुळे तुम्हालाही प्रणाम.

In reply to by अनुस्वार

कॉमी 15/05/2021 - 21:46
कॉमी म्हणजे "मी देव आहे" असे म्हणणे नव्हते.

In reply to by कॉमी

अनुस्वार 15/05/2021 - 22:43
'कॉमी'चा अर्थ आपली वैयक्तिक माहिती पाहून‌ कळला. देव 'कॉमी' ही असेल नक्की.

कॉमी 14/05/2021 - 17:17
देव मदतीत, देव आहे परदुःखविनाषात देव नाही फुटीत, देव नाही द्वेषात देव आहे की नाही नक्की माहीत नाही, पण असला तर नक्की कॉमी आहे. ज्योक आहे बरका कॉमी निर्दालकहो. उगाच ईनोदाचा प्रतिवाद नका करत बसू. ;) कविता आवडली अनुस्वार यांची.

In reply to by कॉमी

गॉडजिला 16/05/2021 - 20:39
राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं

अनुस्वार 15/05/2021 - 21:25
आपण सारे‌‌ विश्वाचे किंवा विश्व-निर्मात्याचे सूक्ष्मरूप आहोत.‌ त्यामुळे तुम्हालाही प्रणाम.

In reply to by अनुस्वार

कॉमी 15/05/2021 - 21:46
कॉमी म्हणजे "मी देव आहे" असे म्हणणे नव्हते.

In reply to by कॉमी

अनुस्वार 15/05/2021 - 22:43
'कॉमी'चा अर्थ आपली वैयक्तिक माहिती पाहून‌ कळला. देव 'कॉमी' ही असेल नक्की.
देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध तो अन्नात आहे, उपवासात नाही. देव दानशूर मोठा, लाचार नाही न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही. देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे. देवही भक्त आहे, भावाचा भुकेला देव नाही खजिनदार-पुजारी. देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे देव दाढीत नाही, शेंडीतही नाही. जीवन देव आहे, मृत्यूही तोच प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे. देव म्हणजे गंभीर गोष्ट माणूस त्याची गंमत करतो. गुलाबजाम जणू पाकातला हलवायाची व्याख्या करतो. देव म्हणजे साधा माणूस जरा अधिक जरा उणा. देव म्हणजे तुम्ही-मी आपल्या आईच्या नजरेतले.

हरिद्वारचा कुंभमेळा आणि भाजप

उपयोजक ·

गुल्लू दादा 18/04/2021 - 00:15
आपली बुद्धी देवाच्या हवाले केली की असच होणार. Frontline workers अक्षरशः जीवाचं रान करत आहेत आणि यांचं आपलं दुसरंच काहीतरी. एक डॉक्टर म्हणून मी खूप नाराज आहे अश्या बातम्या पाहून. शब्दच नाहीत.......

'शाही' स्नानाचा जो प्रकार सध्या समोर दिसत आहे तो निन्दनीय आहे ह्यामध्ये शंका नाही. तदनुषंगाने मला पडलेला दुसरा प्रश्न विचारून घेतो. गोसावी आखाड्यांच्या महंन्तांच्या ह्या स्नानाला 'शाही' हे विशेषण कसे चिकटले? 'शाही' हा शब्द फारसी उगमाचा आहे असे वाटते. निदानपक्षी तो संस्कृत उगमाचा निश्चित नाही. असे असता हिंदू परंपरेतील ह्या स्नानविधीला तो विशेषण म्हणून कसा चिकटला?

In reply to by अमर विश्वास

Rajesh188 18/04/2021 - 09:20
अगदी ब्राझील,आफ्रिका,अमेरिका,सर्व देशातून वाहक लोकांनी मुंबई मध्ये विषाणू आणला आहे आता त्याचे कॉकटेल होवून दुसराच भयंकर strain इथे निर्माण झाला आहे. कुंभ मेळावा ज्या भागात झाला त्या सर्व प्रदेशातून रोज मुंबई,पुण्या मध्ये लाखो नाही पण हजारो लोक येतात. आणि तुम्ही म्हणतात कुंभ मेळावा हा राज्यातील केस वाढायला कारणीभूत नाही.

In reply to by Rajesh188

अमर विश्वास 18/04/2021 - 09:37
दुसराच भयंकर strain इथे निर्माण झाला आहे. >>>>>>>>>>>>>>> कुठला स्ट्रेन ? नाही तुम्ही WHO लाही मार्गदर्शन करता ... (राज्य सांभाळता येत नाही .. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे काय लक्ष द्यायचे ) ह्या भयंकर स्ट्रेन ला तुमच्या मार्गदर्शनाखाली WHO ने काही नाव दिले असेल ना ?

अमर विश्वास 18/04/2021 - 11:32
सेल्फ गोल करू नका हो .... The new variant, called B.1.617, was initially detected in India with two mutations -- the E484Q and L452R. It was first reported late last year by a scientist in India अहो हा मागच्याच वर्षी रिपोर्ट झालाय. त्यांनंतरही जानेवारी फेब्रुवारीत साथ कमी होती ... गलथान कारभार आणि लोकांचा हलगर्जी पण यामुळे महाराष्ट्रात साथ वाढली आहे

कुंभमेळा या प्रकाराविषयी मला तरी अजिबात ममत्व नाही आणि सध्याच्या काळातच नाही तर कधीही कुंभमेळा झाला नाही तरी त्याविषयी वाईट वाटावे असे मला तरी काही वाटत नाही. तसेच सध्याच्या परिस्थितीत तरी कुंभमेळा व्हायला नको होता याविषयी दुमत नसावे. तरीही कुंभमेळ्याच्या नावावर साप साप म्हणून जमिन बडवायचा प्रयत्न होत आहे असे दिसते. कुंभमेळ्यात मकरसंक्रातीपासून (१४ जानेवारी) चैत्र पौर्णिमेपर्यंत (यावर्षी २७ एप्रिल) एकूण ९ स्नाने असतात आणि त्यापैकी ४ स्नाने शाही स्नाने असतात. यावर्षी ही शाही स्नाने ११ मार्च, १२ एप्रिल, १४ एप्रिल आणि २७ एप्रिल या चार दिवशी तर साधी स्नाने १४ जानेवारी, ११ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी आणि २१ एप्रिल या पाच दिवशी होती. हे सगळे https://www.tourmyindia.com/kumbhmela/bathing-dates.html वरून कळले. शाही स्नानांच्या दिवशी सामान्य परिस्थितीत अक्षरशः एखाद-दीड कोटी लोक जमतात. साध्या स्नानांच्या दिवशी पण काही लाखांमध्ये लोक जमतात. हे सगळे यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यांवरील बातम्या वाचलेल्या आठवतात त्यावरून. याचाच अर्थ १४ जानेवारी ते ११ मार्चपर्यंत चार साधी स्नाने आणि १ शाही स्नान झाले. म्हणजेच या दोन महिन्यात सामान्य परिस्थितीत हरिद्वारमध्ये एखाद-दीड कोटी लोक आले असते हे नक्की. या वर्षी अगदी त्याच्या अर्धे लोक जरी आले तरी तो आकडा कित्येक लाखांमध्ये जातो- हरिद्वारच्या लोकसंख्येपेक्षा बराच जास्त. यापैकी काही रिकामटेकडे लोक हरिद्वारमध्येच दोन महिने तळ ठोकून असतील, काही या पाचपैकी एक-दोन स्नानांना येऊन-जाऊन असतील याचीही कल्पना करता येते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या दोन महिन्यात हरिद्वारमध्ये कित्येक लाख लोक आले. हे सगळे लोक पूर्ण वेळ गंगा नदीच्या आसपासच असतील असे मानायचे कारण नाही तर शहरात आजूबाजूला जा-ये करत असतील ही शक्यता जास्त. तसेच इतके लाखो लोक आले म्हटल्यावर शेकडो-हजारो फेरीवाले, छोटेमोठे स्टॉल चालवणारे लोक वगैरे किती भाऊगर्दी असेल याची कल्पना यावी. तसे असेल तर आतापर्यंत हरिद्वार कोरोनाचा हॉटस्पॉट बनायला हवा होता. तसे झालेले दिसले नाही. कालपरवाच बघितले की पूर्ण भारतात दर दहा हजार लोकांमागे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त रूग्ण आहेत. इतर हॉटस्पॉट म्हणावेत तर मुंबई, पुणे, नागपूर आणि विदर्भातील शहरे, दिल्ली, भोपाळ, लखनौ वगैरे. पण जिथे लाखो बाहेरचे लोक दोन महिन्यांपेक्षा जास्त होते तिथे मात्र हॉटस्पॉट झालेला दिसत नाही. दुसरे म्हणजे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पूर्ण भारतातील रूग्णांपैकी महाराष्ट्रात ६०-६५% रूग्ण होते. इतर सगळ्या राज्यांमध्ये आकडे इतक्या वेगाने वाढत नव्हते पण महाराष्ट्रात मात्र वाढत होते. बंगालमध्ये निवडणुकांच्या निमित्ताने लाखांच्या प्रचारसभा, हजारोंचे रोड शो गेले दीडेक महिने तरी सुरू आहेत. बंगालमध्ये लोकसंख्येची घनता महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त आहे. कलकत्त्यात ब्रिगेड मैदानात एक सभा म्हणजे ८-१० लाख लोक त्यात असतात. महाराष्ट्रात असे ८-१० लाख लोक एकत्र आले आहेत असे कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही रूग्णांचे आकडे महाराष्ट्रात कितीतरी जास्त आहेत. काल महाराष्ट्रात ६७,७१३ आणि बंगालमध्ये ७,७१३ नवीन रूग्ण आले असे कोव्हिड१९.ओआरजी या वेबसाईटवरून कळले. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांचे आकडे लपवणारे सरकार आहे पण बंगालमध्ये अशी लपवाछपवी करणारे सरकार नसल्याने त्या आकड्यांवर विश्वास ठेवायला हरकत नसावी. तरीही मिडिया बातम्या देताना कसे नाट्यमयीकरण करते याचे एक उदाहरण म्हणजे बंगालमध्ये रूग्णांच्या संख्येत चौपट वाढ अशी बातमी न देता ४००% वाढ अशी बातमी देतात. चार पेक्षा ४०० हा आकडा खूप मोठा असल्याने वाटते की अरे बापरे किती मोठी वाढ झाली आहे. रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहेच आणि ते नाकारायचा प्रश्न नाही पण जिथे निवडणुक किंवा कुंभमेळा यापैकी काहीही नाही अशा महाराष्ट्रात ही वाढ त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आहे याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा कुंभमेळा आणि बंगालमधील निवडणुका यामुळे रूग्णसंख्या वाढली हा प्रचार मिडियात जो गेले काही दिवस दिसत आहे त्यामागे वेगळा काही अजेंडा आहे का हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. बरं निवडणुका तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही आहेत. तिथे मतदान होऊनही गेले तरी याविषयी विशेष काही आरडाओरडा झाल्याचे ऐकिवात नाही. केरळही बंगालप्रमाणेच लोकसंख्येची प्रचंड घनता असलेले राज्य आहे. त्यामुळे जे मुद्दे बंगालला लागू होतात तेच केरळलाही लागू होतात पण त्याविषयी कधी बातम्यांमध्ये उल्लेख बघितला नाही. तेव्हा प्रश्न पडतो की दुसर्‍या लाटेत हे कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्यामागे गर्दी हेच नक्की कारण आहे की गर्दीबरोबरच अजून काही कारण आहे? मुंबईतल्या लोकलमध्ये गर्दी म्हणाल तर एक गोष्ट सांगतो. ऑफिसमध्ये माझ्या टिममध्ये एक बंगालमधील कृष्णनगरचा आहे. हे ठिकाण कलकत्त्यापासून १२० किलोमीटर्सवर आहे. तो गेल्या मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर मुंबईत अडकला होता पण जूनमध्ये विमाने सुरू झाल्यानंतर घरी गेला आणि आता तिथूनच काम करत आहे. कामानिमित्त तो अगदी ऑगस्ट-सप्टेंबरपासून कलकत्त्याला जा-ये करत आहे. मुंबईत लोकल ट्रेन आहेत तशा कलकत्त्यातही आहेत आणि त्यावेळी त्या ट्रेन सामान्यांसाठी बंद होत्या. त्यामुळे सगळी तोबा गर्दी बसमध्ये होत होती आणि अनेक लोक टपावरूनही प्रवास करत होते असे त्याने सांगितले. सोशल डिस्टन्सिंगची ऐशीकीतैशी कलकत्त्यात अगदी ऑगस्ट-सप्टेंबरपासून होत आहे. तरीही मुंबईएवढीच लोकसंख्येची घनता असून कलकत्त्यात मात्र रूग्णसंख्या इतकी वाढलेली दिसत नाही. तेव्हा मिडियात हे सगळे येत आहे त्यामागे काही दुसरे कारण तर नाही ना ही शंका नक्कीच वाटते. बाकी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे कुंभमेळे कायमचे बंद जरी झाले तरी माझ्यात तरी कणभरही फरक पडणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 18/04/2021 - 14:12
आकडेवारी च्या जंजाळात तुम्ही कशाला अडकत आहात. काही प्रश्न. १) corona क्लोज संपर्कात आल्यावर संक्रमित होतो की नाही होत? कुंभ मेळाव्यात क्लोज संपर्कात लोक आली होती की नव्हती ? २) मुख पट्टी चा वापर केल्यावर संक्रमण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो हे खरे आहे का? कुंभ मेळाव्यात मुख पट्टी च वापर सर्व लोकांनी केला होता की नव्हता? ३) तिथे आलेली माणसा ही देशभरातून आली होती त्या सर्व लोकांकडे २४ तास अगोदर चा Rt pcr टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट होता का? असेल तर वरचे १ आणि २ नंबर च्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. ह्या सर्व प्रश्नांची तुम्हीच उत्तर शोधा. का महारष्ट्र सोडून बाकी राज्यात बाधित लोकांच्या क्लोज संपर्कात आले तरी corona होत नाही तो फक्त महाराष्ट्रात च होते असे तुम्हाला आकडेवारी देवून सूचित करायचे आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 18/04/2021 - 14:12
आकडेवारी च्या जंजाळात तुम्ही कशाला अडकत आहात. काही प्रश्न. १) corona क्लोज संपर्कात आल्यावर संक्रमित होतो की नाही होत? कुंभ मेळाव्यात क्लोज संपर्कात लोक आली होती की नव्हती ? २) मुख पट्टी चा वापर केल्यावर संक्रमण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो हे खरे आहे का? कुंभ मेळाव्यात मुख पट्टी च वापर सर्व लोकांनी केला होता की नव्हता? ३) तिथे आलेली माणसा ही देशभरातून आली होती त्या सर्व लोकांकडे २४ तास अगोदर चा Rt pcr टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट होता का? असेल तर वरचे १ आणि २ नंबर च्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. ह्या सर्व प्रश्नांची तुम्हीच उत्तर शोधा. का महारष्ट्र सोडून बाकी राज्यात बाधित लोकांच्या क्लोज संपर्कात आले तरी corona होत नाही तो फक्त महाराष्ट्रात च होते असे तुम्हाला आकडेवारी देवून सूचित करायचे आहे का?

गुल्लू दादा 18/04/2021 - 00:15
आपली बुद्धी देवाच्या हवाले केली की असच होणार. Frontline workers अक्षरशः जीवाचं रान करत आहेत आणि यांचं आपलं दुसरंच काहीतरी. एक डॉक्टर म्हणून मी खूप नाराज आहे अश्या बातम्या पाहून. शब्दच नाहीत.......

'शाही' स्नानाचा जो प्रकार सध्या समोर दिसत आहे तो निन्दनीय आहे ह्यामध्ये शंका नाही. तदनुषंगाने मला पडलेला दुसरा प्रश्न विचारून घेतो. गोसावी आखाड्यांच्या महंन्तांच्या ह्या स्नानाला 'शाही' हे विशेषण कसे चिकटले? 'शाही' हा शब्द फारसी उगमाचा आहे असे वाटते. निदानपक्षी तो संस्कृत उगमाचा निश्चित नाही. असे असता हिंदू परंपरेतील ह्या स्नानविधीला तो विशेषण म्हणून कसा चिकटला?

In reply to by अमर विश्वास

Rajesh188 18/04/2021 - 09:20
अगदी ब्राझील,आफ्रिका,अमेरिका,सर्व देशातून वाहक लोकांनी मुंबई मध्ये विषाणू आणला आहे आता त्याचे कॉकटेल होवून दुसराच भयंकर strain इथे निर्माण झाला आहे. कुंभ मेळावा ज्या भागात झाला त्या सर्व प्रदेशातून रोज मुंबई,पुण्या मध्ये लाखो नाही पण हजारो लोक येतात. आणि तुम्ही म्हणतात कुंभ मेळावा हा राज्यातील केस वाढायला कारणीभूत नाही.

In reply to by Rajesh188

अमर विश्वास 18/04/2021 - 09:37
दुसराच भयंकर strain इथे निर्माण झाला आहे. >>>>>>>>>>>>>>> कुठला स्ट्रेन ? नाही तुम्ही WHO लाही मार्गदर्शन करता ... (राज्य सांभाळता येत नाही .. पण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे काय लक्ष द्यायचे ) ह्या भयंकर स्ट्रेन ला तुमच्या मार्गदर्शनाखाली WHO ने काही नाव दिले असेल ना ?

अमर विश्वास 18/04/2021 - 11:32
सेल्फ गोल करू नका हो .... The new variant, called B.1.617, was initially detected in India with two mutations -- the E484Q and L452R. It was first reported late last year by a scientist in India अहो हा मागच्याच वर्षी रिपोर्ट झालाय. त्यांनंतरही जानेवारी फेब्रुवारीत साथ कमी होती ... गलथान कारभार आणि लोकांचा हलगर्जी पण यामुळे महाराष्ट्रात साथ वाढली आहे

कुंभमेळा या प्रकाराविषयी मला तरी अजिबात ममत्व नाही आणि सध्याच्या काळातच नाही तर कधीही कुंभमेळा झाला नाही तरी त्याविषयी वाईट वाटावे असे मला तरी काही वाटत नाही. तसेच सध्याच्या परिस्थितीत तरी कुंभमेळा व्हायला नको होता याविषयी दुमत नसावे. तरीही कुंभमेळ्याच्या नावावर साप साप म्हणून जमिन बडवायचा प्रयत्न होत आहे असे दिसते. कुंभमेळ्यात मकरसंक्रातीपासून (१४ जानेवारी) चैत्र पौर्णिमेपर्यंत (यावर्षी २७ एप्रिल) एकूण ९ स्नाने असतात आणि त्यापैकी ४ स्नाने शाही स्नाने असतात. यावर्षी ही शाही स्नाने ११ मार्च, १२ एप्रिल, १४ एप्रिल आणि २७ एप्रिल या चार दिवशी तर साधी स्नाने १४ जानेवारी, ११ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी आणि २१ एप्रिल या पाच दिवशी होती. हे सगळे https://www.tourmyindia.com/kumbhmela/bathing-dates.html वरून कळले. शाही स्नानांच्या दिवशी सामान्य परिस्थितीत अक्षरशः एखाद-दीड कोटी लोक जमतात. साध्या स्नानांच्या दिवशी पण काही लाखांमध्ये लोक जमतात. हे सगळे यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यांवरील बातम्या वाचलेल्या आठवतात त्यावरून. याचाच अर्थ १४ जानेवारी ते ११ मार्चपर्यंत चार साधी स्नाने आणि १ शाही स्नान झाले. म्हणजेच या दोन महिन्यात सामान्य परिस्थितीत हरिद्वारमध्ये एखाद-दीड कोटी लोक आले असते हे नक्की. या वर्षी अगदी त्याच्या अर्धे लोक जरी आले तरी तो आकडा कित्येक लाखांमध्ये जातो- हरिद्वारच्या लोकसंख्येपेक्षा बराच जास्त. यापैकी काही रिकामटेकडे लोक हरिद्वारमध्येच दोन महिने तळ ठोकून असतील, काही या पाचपैकी एक-दोन स्नानांना येऊन-जाऊन असतील याचीही कल्पना करता येते. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे या दोन महिन्यात हरिद्वारमध्ये कित्येक लाख लोक आले. हे सगळे लोक पूर्ण वेळ गंगा नदीच्या आसपासच असतील असे मानायचे कारण नाही तर शहरात आजूबाजूला जा-ये करत असतील ही शक्यता जास्त. तसेच इतके लाखो लोक आले म्हटल्यावर शेकडो-हजारो फेरीवाले, छोटेमोठे स्टॉल चालवणारे लोक वगैरे किती भाऊगर्दी असेल याची कल्पना यावी. तसे असेल तर आतापर्यंत हरिद्वार कोरोनाचा हॉटस्पॉट बनायला हवा होता. तसे झालेले दिसले नाही. कालपरवाच बघितले की पूर्ण भारतात दर दहा हजार लोकांमागे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त रूग्ण आहेत. इतर हॉटस्पॉट म्हणावेत तर मुंबई, पुणे, नागपूर आणि विदर्भातील शहरे, दिल्ली, भोपाळ, लखनौ वगैरे. पण जिथे लाखो बाहेरचे लोक दोन महिन्यांपेक्षा जास्त होते तिथे मात्र हॉटस्पॉट झालेला दिसत नाही. दुसरे म्हणजे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पूर्ण भारतातील रूग्णांपैकी महाराष्ट्रात ६०-६५% रूग्ण होते. इतर सगळ्या राज्यांमध्ये आकडे इतक्या वेगाने वाढत नव्हते पण महाराष्ट्रात मात्र वाढत होते. बंगालमध्ये निवडणुकांच्या निमित्ताने लाखांच्या प्रचारसभा, हजारोंचे रोड शो गेले दीडेक महिने तरी सुरू आहेत. बंगालमध्ये लोकसंख्येची घनता महाराष्ट्रापेक्षा कितीतरी जास्त आहे. कलकत्त्यात ब्रिगेड मैदानात एक सभा म्हणजे ८-१० लाख लोक त्यात असतात. महाराष्ट्रात असे ८-१० लाख लोक एकत्र आले आहेत असे कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. तरीही रूग्णांचे आकडे महाराष्ट्रात कितीतरी जास्त आहेत. काल महाराष्ट्रात ६७,७१३ आणि बंगालमध्ये ७,७१३ नवीन रूग्ण आले असे कोव्हिड१९.ओआरजी या वेबसाईटवरून कळले. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात कोरोना रूग्णांचे आकडे लपवणारे सरकार आहे पण बंगालमध्ये अशी लपवाछपवी करणारे सरकार नसल्याने त्या आकड्यांवर विश्वास ठेवायला हरकत नसावी. तरीही मिडिया बातम्या देताना कसे नाट्यमयीकरण करते याचे एक उदाहरण म्हणजे बंगालमध्ये रूग्णांच्या संख्येत चौपट वाढ अशी बातमी न देता ४००% वाढ अशी बातमी देतात. चार पेक्षा ४०० हा आकडा खूप मोठा असल्याने वाटते की अरे बापरे किती मोठी वाढ झाली आहे. रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहेच आणि ते नाकारायचा प्रश्न नाही पण जिथे निवडणुक किंवा कुंभमेळा यापैकी काहीही नाही अशा महाराष्ट्रात ही वाढ त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आहे याकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा कुंभमेळा आणि बंगालमधील निवडणुका यामुळे रूग्णसंख्या वाढली हा प्रचार मिडियात जो गेले काही दिवस दिसत आहे त्यामागे वेगळा काही अजेंडा आहे का हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. बरं निवडणुका तामिळनाडू, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही आहेत. तिथे मतदान होऊनही गेले तरी याविषयी विशेष काही आरडाओरडा झाल्याचे ऐकिवात नाही. केरळही बंगालप्रमाणेच लोकसंख्येची प्रचंड घनता असलेले राज्य आहे. त्यामुळे जे मुद्दे बंगालला लागू होतात तेच केरळलाही लागू होतात पण त्याविषयी कधी बातम्यांमध्ये उल्लेख बघितला नाही. तेव्हा प्रश्न पडतो की दुसर्‍या लाटेत हे कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्यामागे गर्दी हेच नक्की कारण आहे की गर्दीबरोबरच अजून काही कारण आहे? मुंबईतल्या लोकलमध्ये गर्दी म्हणाल तर एक गोष्ट सांगतो. ऑफिसमध्ये माझ्या टिममध्ये एक बंगालमधील कृष्णनगरचा आहे. हे ठिकाण कलकत्त्यापासून १२० किलोमीटर्सवर आहे. तो गेल्या मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यावर मुंबईत अडकला होता पण जूनमध्ये विमाने सुरू झाल्यानंतर घरी गेला आणि आता तिथूनच काम करत आहे. कामानिमित्त तो अगदी ऑगस्ट-सप्टेंबरपासून कलकत्त्याला जा-ये करत आहे. मुंबईत लोकल ट्रेन आहेत तशा कलकत्त्यातही आहेत आणि त्यावेळी त्या ट्रेन सामान्यांसाठी बंद होत्या. त्यामुळे सगळी तोबा गर्दी बसमध्ये होत होती आणि अनेक लोक टपावरूनही प्रवास करत होते असे त्याने सांगितले. सोशल डिस्टन्सिंगची ऐशीकीतैशी कलकत्त्यात अगदी ऑगस्ट-सप्टेंबरपासून होत आहे. तरीही मुंबईएवढीच लोकसंख्येची घनता असून कलकत्त्यात मात्र रूग्णसंख्या इतकी वाढलेली दिसत नाही. तेव्हा मिडियात हे सगळे येत आहे त्यामागे काही दुसरे कारण तर नाही ना ही शंका नक्कीच वाटते. बाकी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे कुंभमेळे कायमचे बंद जरी झाले तरी माझ्यात तरी कणभरही फरक पडणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 18/04/2021 - 14:12
आकडेवारी च्या जंजाळात तुम्ही कशाला अडकत आहात. काही प्रश्न. १) corona क्लोज संपर्कात आल्यावर संक्रमित होतो की नाही होत? कुंभ मेळाव्यात क्लोज संपर्कात लोक आली होती की नव्हती ? २) मुख पट्टी चा वापर केल्यावर संक्रमण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो हे खरे आहे का? कुंभ मेळाव्यात मुख पट्टी च वापर सर्व लोकांनी केला होता की नव्हता? ३) तिथे आलेली माणसा ही देशभरातून आली होती त्या सर्व लोकांकडे २४ तास अगोदर चा Rt pcr टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट होता का? असेल तर वरचे १ आणि २ नंबर च्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. ह्या सर्व प्रश्नांची तुम्हीच उत्तर शोधा. का महारष्ट्र सोडून बाकी राज्यात बाधित लोकांच्या क्लोज संपर्कात आले तरी corona होत नाही तो फक्त महाराष्ट्रात च होते असे तुम्हाला आकडेवारी देवून सूचित करायचे आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Rajesh188 18/04/2021 - 14:12
आकडेवारी च्या जंजाळात तुम्ही कशाला अडकत आहात. काही प्रश्न. १) corona क्लोज संपर्कात आल्यावर संक्रमित होतो की नाही होत? कुंभ मेळाव्यात क्लोज संपर्कात लोक आली होती की नव्हती ? २) मुख पट्टी चा वापर केल्यावर संक्रमण होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होतो हे खरे आहे का? कुंभ मेळाव्यात मुख पट्टी च वापर सर्व लोकांनी केला होता की नव्हता? ३) तिथे आलेली माणसा ही देशभरातून आली होती त्या सर्व लोकांकडे २४ तास अगोदर चा Rt pcr टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट होता का? असेल तर वरचे १ आणि २ नंबर च्या प्रश्नांची तीव्रता कमी होते. ह्या सर्व प्रश्नांची तुम्हीच उत्तर शोधा. का महारष्ट्र सोडून बाकी राज्यात बाधित लोकांच्या क्लोज संपर्कात आले तरी corona होत नाही तो फक्त महाराष्ट्रात च होते असे तुम्हाला आकडेवारी देवून सूचित करायचे आहे का?
हरिद्वारमधे कुंभमेळ्यात झालेले पहिले शाही स्नान हे सध्या सुशिक्षितांच्या रागाचे निमित्य ठरत आहे. करोनाची दुसरी लाट दररोज शेकडो बळी घेत आहे,दिवसेंदिवस बळींचा आकडा वाढत आहे. असे असूनही कुंभमेळ्याला परवानगी मिळालीच कशी? अगदी वर्तमानपत्रात पूर्ण पान जाहिरात दिली गेली होती दोन दिवसांपूर्वी. येत्या २७ एप्रिलला चौथे शाही स्नान आहे आणि ते करण्याविषयी विचार सुरू आहे. ३० एप्रिलला मेळ्याची अधिकृत समाप्ती आहे. बहुतेक आखाडे शाही स्नानावर ठाम आहेत. साधू म्हणताहेत की कधीतरी मरायचंच आहे तर शाही स्नान करुन,देवाचा आशिर्वाद घेऊन मरु.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

बाबा महाराज डोंबोलीकर आणि आर्थिक षडरिपू....

मुक्त विहारि ·

चौथा कोनाडा 01/03/2021 - 14:36
साखरपुडा, लग्न, मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे आणि मुंज, हे खरे आर्थिक षडरिपू...ह्या 6 जणांना जितके दूर ठेवाल तितके आर्थिक बळ वाढत जाते.... +१ सहमत ! बरेच मुद्दे पटलेले आहेत. अगदी वेळ काढून आवर्जून वाचावा असा लेख !

In reply to by चौथा कोनाडा

चौकटराजा 01/03/2021 - 18:25
बाबामहाराज खरे आहे तुमचे म्हणणे ! या सर्व गोष्टी टाळल्या नाहीत मी पण त्यावर फारसा खर्च कधी केला नाही ! ( काही लोक पी एफ मधून पैसे काढतात व मुलांचे वाढदिवस साजरे करतात पुढे तीच मुले म्हातारपणी लाथा घालतात ) पण..... यातून एक तोटा झाला .. चिकट माणसाला मित्र नसतात तसे झाले . आज अगदी पटकन धावून येईल .. सुख व दु:खात सामील होईल असा एकही मित्र मी कमावू शकलो नाही !

In reply to by चौकटराजा

समान शीले आणि समान व्यसने, मैत्री होते... पुढाकार घ्या आणि एक छानसा, चहा कट्टा ठरवा.... अस्सल मिपाकर, चहापान करण्यासाठी देखील, कट्टा करायला तयार होतो... रामदास, भाते, सुबोध खरे, नुलकर,कंजूस, टका,मदनबाण, अभिजित अवलिया, सुखी, हेमांगी, पैसा ताई, स्नेहांकिता, अजया ताई,विनोद18, यांच्या बरोबर काही कट्टे असेच झाले आहेत....काही नावे राहिली पण असतील ... मी पण खूप काही श्रीमंत नाही, पण, माझ्या मनांत अजिबात न्यूनगंड नाही.. मिपाकर, खिसा बघून मैत्री करत नाही.... तुम्ही फक्त कट्टा ठरवा, मिपाकर नक्की येतील... ------- राहता राहिली गोष्ट सुख आणि दुःखाच्या प्रसंगांची.... तुम्ही आवाज द्या, कुणी ना कुणी मिपाकर, नक्कीच सहभागी होईल.. तो कदाचित आर्थिक मदत करणार नाही पण, तुमच्या चिंचवड मध्येच 3 मिपाकर आहेत, ज्यांनी मला पण मदत केली आहे ... 1. नादखूळा .... मुलगा आजारी असतांना, त्यांनी सर्वतोपरी मदत केली. 2. वल्ली.... आमच्या आग्रहा खातर, मुद्दाम लेणी समजावून द्यायला आला होता. 3. Gogglya .... तुम्ही हाक मारा, वेळ असेल तर, हमखास येणार... स्वानुभव आहे....

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 01/03/2021 - 19:51
मिपामधली मैत्री वेगळी व्यक्तिगत आयुष्यातील वेगळी ! तसे अमेरिकेतून काय आणू असे विचारणारे चित्रगुप्त ही आहेत ! तो भाग वेगळा आहे !

Bhakti 01/03/2021 - 20:51
चांगले अवलंबन करण्यासारखे विचार आहेत.

अलीकडच्या काळात उलट या गोष्टींवर होणारा खर्च गगनचुंबी व्हायला लागलाय. त्याच्या साखरपुड्याला पाच लाख खर्च आला? माझ्या मुलीचा साखरपुडा आठ दहा लाखात व्हायला पाहिजे! मैत्रिणीच्या लग्नातला लॉन वरचा अन स्टेज वरचा सेट दहा लाखाचा होता, माझ्या लग्नात पंधरा लाखाचा पाहिजे! तिचं डोहाळजेवण सोसायटीच्या हॉल मध्ये दोनशे पाहुण्यात झालं. माझ्या सुनेचं कार्यालयात पाचशे पाहुण्यात व्हायला पाहिजे. सुदैवाने पुण्याच्या ग्रामीण भागात अजून तरी मंगळागौर नाहीये. आणि आमच्याकडे ब्राह्मणांच्या मुंजी पण अगदी घरात होतात. या दोन गोष्टी तूर्तास तरी लाखाच्या घरात गेलेल्या नाहीत. माझ्या साखरपुड्याचा अन चार महिन्याने झालेल्या लग्नाचा खर्च मी पुढील पाच वर्षे फेडत होतो! दोन्ही कडून खर्च केला नसता अन नोंदणी विवाह केला असता तर आमच्याच शेतात हजार बाराशे स्क्वेअर फुटांचा बंगला बांधता आला असता! पण रेट्रोस्पेक्टिव पश्र्चाताप काय कामाचा!! बाकी डोंबोलिकर म्हाराजांचा अनुग्रह व्हायचा मुहूर्त लवकर यावा, ही इच्छा!

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 02/03/2021 - 12:41
न्ही कडून खर्च केला नसता अन नोंदणी विवाह केला असता तर आमच्याच शेतात हजार बाराशे स्क्वेअर फुटांचा बंगला बांधता आला असता!
स्पर्धा आणि समाजातील प्रतिष्ठेसाठी दिखाऊपणाचा मोह टाळता येत नाही !

बोलघेवडा 02/03/2021 - 00:03
मुवि साहेब, माफ करा पण लेख पटला नाही. माणसाच्या आयुष्यात तसं बघितलं तर कशालाच अर्थ नाही. पण विविध सण, समारंभ, रिती, रीवाज घालून त्यातून आनंद निर्माण व्हावा, चार लोक एकत्र यावीत, त्यानिमित्ताने समाजातील इतर घटकांना आर्थिक, सामाजिक हातभार लागावा यासाठी ही योजना आहे. नाहीतर एकलकोंडा, नितिशून्य, मंद आयुष्य तर आहेच. त्यासाठी ह्या रिती रवाजना नावे ठेऊ नयेत. फार तर असे म्हणावे की यासाठी ओढून ताणून पोटाला चिमटा काढून कर्जे काढून साजरे करू नये. असो. फार मनाला लावून घेऊ नये. जे वाटले ते लिहिले. क्षमस्व!!

In reply to by बोलघेवडा

सण साजरा करणे आणि अफाट खर्च करणे ह्यात फरक आहे. साधे मंगळागौर, डोहाळजेवण हे घरात आणि जवळच्या नातेवाइक सोबत सजरा करण्या सारखे सण त्यात किति अफाट खर्च

In reply to by nutanm

चौकटराजा 02/03/2021 - 09:29
मिपाचा कट्टा ३५० रु च्या जेवणाचा नसावा .... तर नुसता वडापाव व चहा यावर असला तर मधुमेही देखील कट्ट्याला येतील व थांबतील ! ))))))

राघव 02/03/2021 - 13:13
लेख आवडला. लोकं काय म्हणतील, प्रतिष्ठा टिकवणे या आणि अशा वृथा गोष्टींमुळे वारेमाप खर्च करण्याची वृत्ती अलिकडे फार वाढलीये हे खरं. गावांत तर हा प्रकार फारच दिसलाय.. गावजेवण म्हणजे अक्षरशः गावजेवण बघीतलंय! लोकं कंजूष म्हणतील हा एक भाग असतोच, पण आपण अनेकांच्या गावजेवणात जेऊन आलोय, आता आपली पाळी आली तर मागे कसे फिरणार असाही एक प्रकार असतो. याच अनुषंगानं पण थोडं अवांतरः मला वपूंची एक गोष्ट आठवते.. नाव आठवत नाहीये आत्ता.. पण ती गोष्ट फार भिडलीये मनाला! थोडक्यात कथा अशी - // एक काका, मुलगा आणि सुनेसमवेत राहत असतात. काका नाटकातला पडदा रंगवणारे कुशल कलाकार होतेत. आता जवळपास धंदा आता बंद होत आला आहे. पण तरीही जे काम मिळतं ते अगदी मनापासून करतात, बरेचदा पैसा पुरेसा मिळत नाही तरीही. मुलगा चांगला कमवता आहे पण जुगाराचं व्यसन आहे. सून सालस आहे पण नवर्‍याच्या व्यसनापायी वैतागलेली आहे. काका एकदा असेच कामासाठी सकाळपासून बाहेर जातात, वेळेत न येता अगदी रात्री परत येतात. तोवर मुलगा/सुनेचे धाबे दणाणलेले असते. येतात तेव्हा मुलगा चिडून त्यांना खूप बोलतो- "पैसेसुद्धा वेळेवर मिळत नसतांना इतक्या घाईनं सगळं काम पूर्ण करण्याची गरजच काय?".. इत्यादी. काका थोड्यावेळानं जेवणाच्या टेबलवर मुलासोबत शांतपणे बरंच बोलतात, कळवलं नाही हे चुकलं असं मान्यही करतात. हळूहळू संवाद पैशावर जातो. तेव्हा ते म्हणतात - "मी माझं काम आनंद आणि समाधानासाठी करतो. पैसा कमी मिळाला तरी मला त्याचा त्रास त्यामुळे होत नाही. तू जुगार खेळतोस. पैसे गमावतोस. मग घरी आलास की सगळा वैताग घरात काढतोस. तुला एवढा त्रास का होतो, समजतंय? कारण तू जुगार पैसा कमावण्यासाठी खेळतोस. पैसा कमावण्यासाठी जुगार खेळणं हा विचारंच मुळात चुकीचा आहे. जुगार हा पैसा उडवण्यासाठी, त्यातली नशा अनुभवण्यासाठी खेळायला हवा."// ही कथा मला फार फार आवडते. कशासाठी काय करायचं हे समजलं आणि त्याप्रमाणे क्रियेमागचा हेतू ध्यानात घेऊन काम केलं, तर आपलं आणि आपल्या आजुबाजूच्या अनेकांचं आयुष्य खूप सुखकर होईल. किती मोठी गोष्ट वपू अगदी सहज सांगून जातात, नाही?

In reply to by राघव

2000 साली, अशाच एका लग्नाला गेलो होतो...1000-1200 मंडळी सहज जेवली असतील. बेत पण साधाच होता. भात, काळ्या वाटाण्यांची उसळ, लोणचे आणि एक-एक बुंदीचा लाडू..लाडू सोडून, बाकी पदार्थ हवा तितके खा.. नंतर ही प्रथा समजली की, गावात कुणाचे लग्न जमले की, घराघरातून नारळ, लग्नाच्या ठिकाणी जमा होतात. गावातीलच मंडळी स्वैपाक करतात, वाढतात. मुलीकडच्या मंडळींची ऐपत नसेल तर, मुलगी-नारळ आणि 11 रूपये, इतकेच, वरपक्ष स्वीकारतो ... हल्ली मात्र, वरील सर्वच कार्यक्रमांना, बडेजाव दाखवतात. चालायचेच, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात "शिक्षणासाठी आणि वैद्यकिय कारणासाठीच ऋण काढावे, एकाने ज्ञान मिळते, तर एकाने जीव वाचतो....बाकी इतर वेळी काढलेले ॠण, नरकयातना देण्याची शक्यता जास्त."

In reply to by मुक्त विहारि

Bhakti 02/03/2021 - 17:08
होय बाबा महाराज!! या प्रथांच प्रस्त जास्त झालंय....गेला बाजार घरातील माणसांत जवळीक असेल तर चार आपल्या माणसांत किती भारी सणवार, कार्यक्रम होऊ शकतात हे करोनाच्या धक्क्याने शिकवले आहे. :)

In reply to by Bhakti

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, अंगी नाही बळ, त्याने जपमाळ ओढू नये. थोडक्यात, एखादी गोष्ट जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर आणि तरच, ती गोष्ट खर्च करावी... अत्तर तयार करत असाल तरच, अत्तराचे दिवे लावावेत, घरात दुधदुभते भरपूर असेल तरच, तुपाचे दिवे लावावेत, उगाच अत्तराचे दिवे लावू नयेत घरात तेलाचा घाणा असेल तरच, तेलाचा दिवा लावावा, उगाच तुपाचे आणि अत्तराचे दिवे लावू नयेत आणि नौकरदार माणसाने, हातपाय पसरू नयेत, नौकरी आणि वयात आलेली मुलगी, ह्यांचा काही भरवसा नाही.... वयांत आलेली मुलगी, प्रियकरा बरोबर पळून जाऊ शकते किंवा तिच्यासाठी सुयोग्य स्थळ पण कधीही येऊ शकते...

मदनबाण 02/03/2021 - 16:51
बाबा प्रॅक्टिकल आहेत... सणवार जरुर करावेत पण उगाच अधिकाचा आर्थिक खर्च करु नये हा आशय अधिक योग्य वाटतो. ज्याच्याकडे अधिक लक्ष्मी तो हल्ली अधिक थाटमाट करतो, उध्योग पतींच्या लग्नाच्या बातम्या होतात आणि तशा लग्नात अमिताभ आणि आमिर वाढपी म्हणुन पण दिसतात. :))) तलावारीने धर्म टिकला हे जसे सत्य आहे त्याच प्रमाणे जपजाप्य करत हा सनातन धर्म आजही पताका फडकवत आहे हे देखील तितकेच सत्य आहे. याचा देखील अभिमानच असावा. धर्म टिकवण्यासाठी तो असावा देखील लागतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक सांकेतिक पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजां बरोबर केलेले आहेत. तसेच महाराजांनी स्वामींना सनद देखील दिली होती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मदनबाण

बॅन्केत मनसोक्त पैसा असेल तरच, इतर अनावश्यक खर्चाला, हात सैल करता येतो.

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 17:24
एका हातात तलवार असेल तरच, दुसर्या हातात जपमाळ राहते... हे अमान्य नाही, तलवार धर्माच्याच रक्षणासाठी उचलली गेली,पण यामुळे उपासना पद्धती ताज्य ठरत नाही आणि त्यामुळे दुसर्‍या हातात माळ असणे हे देखील महत्वाचेच ठरते. राक्षस येउन यज्ञ विध्वंस करतात म्हणुन ऋषि विश्वामित्र यांनी श्री रामास राक्षसांचा संहार करण्यास नेले. तेव्हा जशी तलवार महत्वाची तसेच धार्मिक कृती देखील तितक्याच म्हत्वाच्या ठरतात. बॅन्केत मनसोक्त पैसा असेल तरच, इतर अनावश्यक खर्चाला, हात सैल करता येतो सत्य. मनसोक्त पैसा मिळवण्यासाठी अथक प्ररिश्रम करावेत आणि मग हौसेने सणवार करावेत. सणवार अनावश्यक नाहीत, तो आपल्या संस्कृती आणि परंपरेचाच भाग आहे. फक्त स्टेटस मिरवण्यासाठीच अमाप पैसे उधळणे हे उध्योग मात्र टाळावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 18:28
आपण इथेच थांबू या..... चालेल. व्यक्तीपुजा करणार्या व्यक्ती बरोबर वाद घालण्यात काहीही अर्थ नाही... मी उपासना पद्धती बद्धल बोललो आहे, व्यक्तीपुजे बद्धल नाही. हा देश जसा वीर योद्धांचा आहे तसेच तो साधु,संत आणि महात्म्यांचा देखील आहे. जगातुन लोक केवळ आणि केवळ आध्यात्मिक ओढीसाठीच हिंदुस्थानात आले आहेत, येत आहेत आणि येत राहतील. ३२:३६ नामदेव महाराज आणि भागवत धर्माची पताका यावर भाष्य माजी मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते देखील ऐकावे. आपणास व्यक्तीपुजा पटत नाही म्हणुन जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म, याला उगा बोल लावु नका आणि त्याची एकमेकात गल्लत करु नका.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मदनबाण

यांच्यामुळे कुठलीही राज्यसत्ता किंवा धर्म टिकला नाही.... पारशी लोकांना देश सोडावा लागला ज्यू लोकांची, युरोप मधून हकालपट्टी झाली माया संस्कृती नष्ट झाली रोमन संस्कृती नाहीशी झाली इतकेच कशाला? वाकाटक, राष्ट्रकूट, मौर्य, यादव घराणे पण नष्ट झाले विजयनगर साम्राज्य पण नष्ट झाले छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, आज हिंदू धर्म टिकला नसता....

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 21:40
जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म, यांच्यामुळे कुठलीही राज्यसत्ता किंवा धर्म टिकला नाही.... हिंदू धर्म अजुन टिकुन आहे आणि जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म हे आजही चालु आहे, काळानुरुप प्रमाण [ यज्ञ-याग ] कमी झाले असतील पण सगळी आक्रमणे झेलुन, शतकांची गुलामी सहन करुन देखील त्यांचा धर्म लोप पावला नाही ना त्यांची त्यांच्या धर्मातली आस्था लोप पावली.ही हिंदूंची जीवन पद्धतीच त्यांच्या टिकुण राहण्यास कारणीभुत ठरली. वाकाटक, राष्ट्रकूट, मौर्य, यादव घराणे पण नष्ट झाले विजयनगर साम्राज्य पण नष्ट झाले तुम्ही फक्त जप-जाप करा पण लढु नका असे कोणीच कधी सांगितले नाही, उलट किर्तना सारख्या प्रकारातुन जन जाग्रुती केली गेलेली आहे. "मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ || तुकाराम महारांजेचे शब्द देखील तितकेच कठोर आहेत जे तुम्हाला केव्हा कसे वागायला हवे ते सांगते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, आज हिंदू धर्म टिकला नसता.... अर्थातच, यास कोणतीस शंका घ्यावयाचे कारण नाही, पण लोकांना शिवाजी दुसर्‍याच्या घरात जन्मास यावा वाटतो ! जो पर्यंत तुम्ही शत्रुला शत्रु प्रमाणे वागवणार नाही आणि त्याचे घर जाळणार नाहीत तो पर्यंत तुमच्या घरात शांतता नांदणार नाही ! हिंदूंचे जवळपास सगळेच देव वेपन्स लोडेड आहेत ! :) त्यांनी माझे नाम घ्या पण शस्त्र प्रयोग करु नका असे सांगितले नाही, अगदी महाभारतात देखील स्वतः नारायण युद्ध भुमीत अर्जुनाला गांडीव उचलण्यासस सांगतात. आजच्या काळात जर आपण पाकिस्तानची सारखी वाजवत राहिलो असतो तर आपल्या वीर योद्धांच्या इतक्या शवपेट्या आपल्याला पहावयास लागल्या नसत्या ! दर ६ महिन्यात १ असे सर्जिकल स्ट्राईक जरी आपण करत राहिलो असतो तर आज परिस्थिती फार वेगळी राहिली असती, हीच गोष्ट चीनला देखील लागु पडते. अधिक इथे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मदनबाण

समर्थ रामदास यांनी पण आधी शरीर कमवा हेच सांगीतले. त्यासाठी त्यांनी मारूती मंदिरांची स्थापना केली. पण आता समर्थ रामदास यांनी केलेली प्रथा न पाळता, त्यांचे चमत्कारच लोक लक्षांत ठेवतात.... मला वाटते की, आता आपण एकमेकांना फोन करू या. कारण, धाग्याचा विषय "आर्थिक षडरिपू" आहे. बाबा महाराजांचे प्रवचन आणि सामान्य नागरिक आणि सामाजिक भान, हा एक वेगळा विषय आहे, तो नंतर चघळत बसू या.

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 02/03/2021 - 19:19
का? त्यांच्या राजकीय मता वरून बोलत असाल तर.राजकारण आणि मत हे काय २४ तास डोक्यात नसतात. आयुष्य खूप विविध विषयांनी भरलेले असते.विविध छंद,आवडी,मत, लोकांना असतात. तुमच्या डोक्यात २४ तास राजकारणाचा कचरा भरलेला असतो. असे तुम्ही व्यक्ती पूजा हे वाक्य वापरले की मला वाटतं.

In reply to by Rajesh188

एक तर तुम्ही मला किंवा मदनबाण, यांना वैयक्तिक भेटलेले नाही आहात.. मदनबाण यांच्या बरोबर माझे संबंध अतिशय उत्तम आहेत, वेळ मिळाला की आम्ही भेटतोच... त्यांची आणि माझी मते वेगळी आहेत पण आम्ही दोघेही एकमेकांचा दुस्वास करत नाही.... दुसरी गोष्ट अशी की, त्यांच्या गुरूंची आणि आमच्या गुरूंची मते पटत नाहीत. आता ह्यात देखील तुम्हाला, राजकारण दिसत असेल तर, आपण महान आहात....

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 21:40
त्यांची आणि माझी मते वेगळी आहेत पण आम्ही दोघेही एकमेकांचा दुस्वास करत नाही.... सत्य.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

परिंदा 03/03/2021 - 05:10
आर्थिक षडरिपुत "अपत्याचा पहिला वाढदिवस" याला पण अ‍ॅड करा. त्यासोबत पाचवा, अठरावा वाढदिवस हे उप-षडरिपु! आजकाल अठराव्या वाढदिवसाचे नवीनच खुळ निघालेय. पाश्चात्य देशात अठराव्या वर्षी मुलं स्वतः काही ना काही कमवतात आणि मित्रांसोबत पार्टी करतात. त्यांची ही रीत आपल्याकडे अत्यंत चुकीच्या पद्धतीने पाळली जाते. अठराव्या वर्षी दमडीही न कमवणारा मुलगा/मुलगी आपल्या आईबापाच्या पैशाने आपल्यासारख्याच थिल्लर पोरापोरींना जमवून पार्ट्या झोडतात.

टर्मीनेटर 03/03/2021 - 11:31
मुविकाका तुम्ही 'बाबा महाराज डोंबोलीकरांचे' मार्केटिंग जोरात करत रहा, जसजसे त्यांचे अनुयायी वाढत जातील तशी त्यांच्या प्रवचनातील आर्थिक षडरीपुंची संख्या षोडशरिपू पर्यंत पोहोचत जाईल &#128512 अनेक क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती समाजाला देणारी जागतिकच नव्हे तर वैश्विक केंद्र असलेली आपली डोंबिवली एखादा बुवा/बाबा/महाराज देण्यातही मागे नसावीच म्हणतो मी 🤣 बाकी लेखातील काही गोष्टी पटल्या तर काही नाही पटल्या! ऋण काढून सण साजरे करू नये ये सौ बात कि एक बात &#128077

In reply to by टर्मीनेटर

एखाद्या व्यक्तीला, एका दिवसांत, 400-500 कोटी खर्च करायला काहीही वाटत नाही, तो नंतर ते पैसे वसूल करू शकतो... उदाहरणार्थ, समजा एका व्यक्तीचा खनिज व्यवसाय आहे आणि तो टनावारी खनिजे विकत असेल तर, त्याने 5-10 रुपये टनावारी वाढवले तरी, एका वर्षांत त्याचा खर्च भरून निघतो...

राघव 03/03/2021 - 11:44
एकुणातच आपल्याकडे आर्थिक सजगता लहानपणापासून बाणवली जात नाही, त्याला महत्त्वही दिले जात नाही. जर काही ठिकाणी अपवादात्मक दिसली तरी ते किती व्यवहारी आहेत, असे म्हणून हिणवले जाते. काटकसरीने राहणे हेच आपल्याकडे सांगितले जाते. ते हवेच, पण त्या वाचवलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक कशी केली पाहिजे हे नाही समजावले जात. सेविंग आणि रेवेन्यू जनरेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन् त्या दोन्हीही आपल्या व्यवहारात असायला हव्यात, हे मला स्वतःला कळायला पंचवीशी उजाडली. ते कसे करायचे हे कळायला पस्तिशी! तोवर व्यवहाराबद्दल एवढी अनास्था होती की हिशेबाचा विचार सुद्धा नको वाटायचा, कारण काय तर मला नाही समजत त्यातलं म्हणून. जर आधीपासून ते समजलेलं असतं तर आर्थिक बाबतीत आयुष्य कितीतरी सुकर झालं असतं असं वाटतं. बाकी शालेय अभ्यासक्रमात अर्थशास्त्र नावाचा एक विषय होता. "विषयाची" नावड ही संत शिकवण या विषयाबाबत अगदी मनापासून तयार होईल अशी माहिती आणि ती सांगणारे शिक्षक, हा चर्चेचा एक वेगळाच "विषय" होईल! आमच्या अर्थबुद्धीचा विकास होण्यासाठी अच्युत गोडबोलेंना "अर्थात्" लिहावे लागले यातच सर्व आले!! विनोदाचा भाग सोडला तरी हा दृष्टीकोन आपल्याक्डे लहानपणापासून बिंबवायला हवा. अनेक देशांमधे लहानपणापासून याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. काही उदा :- - छोटी छोटी कामं करणे आणि त्यातून पै-पैसा कमवून जमा करणे => यातून मेहनतीनं कमावलेल्या पैशाचं मोल समजतं - शिक्षा म्हणून ओळखीच्या किंवा शेजार्‍याच्या कडे एखादे काम फुकट करायला लावणे => यातून इतरांशी कामाच्या बाबतीत कसं वागावं ते समजतं [constructive punishment] - गरजूला पैसा दान देणे आणि त्या पैशाचा विनियोग कसा केल्या जातो ते बघण्याचा प्रयत्न करणे => सत्पात्री दान देण्याचं हे शिक्षण आहे. सोबतच जगातल्या अडचणी दु:ख ह्यांची ओळख होण्यासाठी हे अनुभव गरजेचे असतात. ह्या आणि अशा अनेक गोष्टींकडे बघतांना आपल्या मुलाच्या/मुलीच्या अनुभवांकडे लक्ष ठेवणं, दिशा देणं, सांभाळून घेणं; हे पालक म्हणून आपलं काम आहे. आर्थिक आणि सामाजिक शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार करणं म्हणजे हेच की, अजून काय? पैसा मिळवताना फार हळू मिळतो आणि खर्च लगेच होऊन जातो हे समजल्यावर येणारं आर्थिक शहाणपण, गुंतवणूकीसारख्या प्रश्नांना आपसूक चालना देतं. माणूस आपणहून स्वतःच हे शिकत जातो आणि त्यातूनच पुढे आंत्रप्रिनर्स तयार होतात. आपल्या भारतात नोकरदार आणि व्यापारी जास्तीत जास्त तयार होतात, आंत्रप्रिनर्स फार कमी याचं हे एक प्रमुख कारण आहे.

In reply to by राघव

ही एक शिकवण आहे.... ----------------- मध्यंतरी एक वाक्य वांचनांत आले होते की, लाख कमवावे आणि रूपया खर्च करावा.... जाॅनी वाॅकरचे असेच एक वाक्य आहे, ब्लॅक लेबलची ऐपत असेल तर, भारतीय व्हिस्की प्यावी. कारण आज जरी तुम्हाला ब्लॅक लेबल परवडत असली तरी, उद्याची आर्थिक परिस्थिति वेगळी असू शकते... भगवान दादा, मेहमूद ही अशीच काही आठवलेली उदाहरणे....

शेखरमोघे 03/03/2021 - 20:58
लेख आवडला. ".......... सहा गोष्टींवर, जितका कमी खर्च करता येईल, तितका कमी खर्च कर", या बरोबरच हल्ली ऊठसूठ वाजवले जाणारे फटाके हाही एक खर्च टाळला गेला तर कुणाच्याच आनन्दात उणे पडू नये.

Rajesh188 03/03/2021 - 21:46
दुसऱ्यांना शहाणपण शिकवणे हे खूप सोपं आहे. उपदेश देण्यात काही ही नुकसान नसते. बदलाची सुरुवात स्वतः करायची असते. लग्नातील फालतू खर्च वाचवण्यासाठी वीस वर्षापूर्वी वैदिक पद्धतीने लग्न माझ्या मित्रांनी केले होते . आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असताना सुद्धा. पाहिले स्वतः कृती करा आणि नंतर उपदेश ध्या. मूवी नी त्यांच्या मुलांची लग्न,मुंज केली असतील तर कशी केली हे सांगावे . नंतर उपदेश द्यावेत.

In reply to by Rajesh188

प्रचंड सहमत आहे. साखरपुडा घरच्या घरी केला.... पण, लग्नाच्या बाबतीत, वैदिक पद्धतीने...आजेसासूने खूप नाटके केली... आमचे सासरे आणि सासूबाई तयार होते, पण ... मंगळागौर घरी डोहाळजेवण घरी बारसे पहिले अपत्य असतांना, कार्यालयात, कारण आजेसासूची शेवटची इच्छा होती.....म्हातार्या माणसां बरोबर वाद घालणे अशक्य होते...आमच्या सासूबाई घरात बारसे करायला तयार होत्या, पण आजेसासू ऐकायलाच तयार न्हवत्या....नंतर एकाच वर्षांत गेल्या.....(आणि नंतर आमचे अनावश्यक खर्च वाचायला लागले...) दुसर्या अपत्याच्या वेळी, बारसे घरांत दोन्ही मुलांची मुंज, सार्वजनिक... मुलांची हौस होती... आता मुलाचा साखरपुडा घरच्या घरी आणि मुलाचे लग्न वैदिक पद्धतीने, असेच ठरले आहे... इतपतच खर्च वाचवू शकलो....

In reply to by मुक्त विहारि

साखरपुड्याचा खर्च ... डोंबिवली ते सांगली व्हाया कल्याण ... 1000/- तिकीटे आणि खाणे मुलाचा भाड्याने आणलेला कोट .... 200/- साखरपुड्याचे जेवण .... 1000/- (त्यांनी त्यांचा खर्च करायचा आणि आम्ही आमचा) फोटोग्राफर .... 1000/- येतांनाचे तिकीट .... 800/- एकूण .... 4000/- आमच्याकडची माणसे 3, मी, सौ आणि मोठा मुलगा धाकटा मुलगा ऑनलाइन काॅलेज असल्याने, येऊ शकला नाही.. साखरपुडा घरच्या घरी केला.. मी मुलांसाठी आधीच अंगठ्या बनवून ठेवल्या असल्याने, तो खर्च वाचला. माझ्या मृत्यू नंतर देण्यापेक्षा आधीच दिली... लग्नाच्या खर्चाचा हिशोब नंतर देईन. चिंता करू नका...

चौथा कोनाडा 01/03/2021 - 14:36
साखरपुडा, लग्न, मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे आणि मुंज, हे खरे आर्थिक षडरिपू...ह्या 6 जणांना जितके दूर ठेवाल तितके आर्थिक बळ वाढत जाते.... +१ सहमत ! बरेच मुद्दे पटलेले आहेत. अगदी वेळ काढून आवर्जून वाचावा असा लेख !

In reply to by चौथा कोनाडा

चौकटराजा 01/03/2021 - 18:25
बाबामहाराज खरे आहे तुमचे म्हणणे ! या सर्व गोष्टी टाळल्या नाहीत मी पण त्यावर फारसा खर्च कधी केला नाही ! ( काही लोक पी एफ मधून पैसे काढतात व मुलांचे वाढदिवस साजरे करतात पुढे तीच मुले म्हातारपणी लाथा घालतात ) पण..... यातून एक तोटा झाला .. चिकट माणसाला मित्र नसतात तसे झाले . आज अगदी पटकन धावून येईल .. सुख व दु:खात सामील होईल असा एकही मित्र मी कमावू शकलो नाही !

In reply to by चौकटराजा

समान शीले आणि समान व्यसने, मैत्री होते... पुढाकार घ्या आणि एक छानसा, चहा कट्टा ठरवा.... अस्सल मिपाकर, चहापान करण्यासाठी देखील, कट्टा करायला तयार होतो... रामदास, भाते, सुबोध खरे, नुलकर,कंजूस, टका,मदनबाण, अभिजित अवलिया, सुखी, हेमांगी, पैसा ताई, स्नेहांकिता, अजया ताई,विनोद18, यांच्या बरोबर काही कट्टे असेच झाले आहेत....काही नावे राहिली पण असतील ... मी पण खूप काही श्रीमंत नाही, पण, माझ्या मनांत अजिबात न्यूनगंड नाही.. मिपाकर, खिसा बघून मैत्री करत नाही.... तुम्ही फक्त कट्टा ठरवा, मिपाकर नक्की येतील... ------- राहता राहिली गोष्ट सुख आणि दुःखाच्या प्रसंगांची.... तुम्ही आवाज द्या, कुणी ना कुणी मिपाकर, नक्कीच सहभागी होईल.. तो कदाचित आर्थिक मदत करणार नाही पण, तुमच्या चिंचवड मध्येच 3 मिपाकर आहेत, ज्यांनी मला पण मदत केली आहे ... 1. नादखूळा .... मुलगा आजारी असतांना, त्यांनी सर्वतोपरी मदत केली. 2. वल्ली.... आमच्या आग्रहा खातर, मुद्दाम लेणी समजावून द्यायला आला होता. 3. Gogglya .... तुम्ही हाक मारा, वेळ असेल तर, हमखास येणार... स्वानुभव आहे....

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 01/03/2021 - 19:51
मिपामधली मैत्री वेगळी व्यक्तिगत आयुष्यातील वेगळी ! तसे अमेरिकेतून काय आणू असे विचारणारे चित्रगुप्त ही आहेत ! तो भाग वेगळा आहे !

Bhakti 01/03/2021 - 20:51
चांगले अवलंबन करण्यासारखे विचार आहेत.

अलीकडच्या काळात उलट या गोष्टींवर होणारा खर्च गगनचुंबी व्हायला लागलाय. त्याच्या साखरपुड्याला पाच लाख खर्च आला? माझ्या मुलीचा साखरपुडा आठ दहा लाखात व्हायला पाहिजे! मैत्रिणीच्या लग्नातला लॉन वरचा अन स्टेज वरचा सेट दहा लाखाचा होता, माझ्या लग्नात पंधरा लाखाचा पाहिजे! तिचं डोहाळजेवण सोसायटीच्या हॉल मध्ये दोनशे पाहुण्यात झालं. माझ्या सुनेचं कार्यालयात पाचशे पाहुण्यात व्हायला पाहिजे. सुदैवाने पुण्याच्या ग्रामीण भागात अजून तरी मंगळागौर नाहीये. आणि आमच्याकडे ब्राह्मणांच्या मुंजी पण अगदी घरात होतात. या दोन गोष्टी तूर्तास तरी लाखाच्या घरात गेलेल्या नाहीत. माझ्या साखरपुड्याचा अन चार महिन्याने झालेल्या लग्नाचा खर्च मी पुढील पाच वर्षे फेडत होतो! दोन्ही कडून खर्च केला नसता अन नोंदणी विवाह केला असता तर आमच्याच शेतात हजार बाराशे स्क्वेअर फुटांचा बंगला बांधता आला असता! पण रेट्रोस्पेक्टिव पश्र्चाताप काय कामाचा!! बाकी डोंबोलिकर म्हाराजांचा अनुग्रह व्हायचा मुहूर्त लवकर यावा, ही इच्छा!

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 02/03/2021 - 12:41
न्ही कडून खर्च केला नसता अन नोंदणी विवाह केला असता तर आमच्याच शेतात हजार बाराशे स्क्वेअर फुटांचा बंगला बांधता आला असता!
स्पर्धा आणि समाजातील प्रतिष्ठेसाठी दिखाऊपणाचा मोह टाळता येत नाही !

बोलघेवडा 02/03/2021 - 00:03
मुवि साहेब, माफ करा पण लेख पटला नाही. माणसाच्या आयुष्यात तसं बघितलं तर कशालाच अर्थ नाही. पण विविध सण, समारंभ, रिती, रीवाज घालून त्यातून आनंद निर्माण व्हावा, चार लोक एकत्र यावीत, त्यानिमित्ताने समाजातील इतर घटकांना आर्थिक, सामाजिक हातभार लागावा यासाठी ही योजना आहे. नाहीतर एकलकोंडा, नितिशून्य, मंद आयुष्य तर आहेच. त्यासाठी ह्या रिती रवाजना नावे ठेऊ नयेत. फार तर असे म्हणावे की यासाठी ओढून ताणून पोटाला चिमटा काढून कर्जे काढून साजरे करू नये. असो. फार मनाला लावून घेऊ नये. जे वाटले ते लिहिले. क्षमस्व!!

In reply to by बोलघेवडा

सण साजरा करणे आणि अफाट खर्च करणे ह्यात फरक आहे. साधे मंगळागौर, डोहाळजेवण हे घरात आणि जवळच्या नातेवाइक सोबत सजरा करण्या सारखे सण त्यात किति अफाट खर्च

In reply to by nutanm

चौकटराजा 02/03/2021 - 09:29
मिपाचा कट्टा ३५० रु च्या जेवणाचा नसावा .... तर नुसता वडापाव व चहा यावर असला तर मधुमेही देखील कट्ट्याला येतील व थांबतील ! ))))))

राघव 02/03/2021 - 13:13
लेख आवडला. लोकं काय म्हणतील, प्रतिष्ठा टिकवणे या आणि अशा वृथा गोष्टींमुळे वारेमाप खर्च करण्याची वृत्ती अलिकडे फार वाढलीये हे खरं. गावांत तर हा प्रकार फारच दिसलाय.. गावजेवण म्हणजे अक्षरशः गावजेवण बघीतलंय! लोकं कंजूष म्हणतील हा एक भाग असतोच, पण आपण अनेकांच्या गावजेवणात जेऊन आलोय, आता आपली पाळी आली तर मागे कसे फिरणार असाही एक प्रकार असतो. याच अनुषंगानं पण थोडं अवांतरः मला वपूंची एक गोष्ट आठवते.. नाव आठवत नाहीये आत्ता.. पण ती गोष्ट फार भिडलीये मनाला! थोडक्यात कथा अशी - // एक काका, मुलगा आणि सुनेसमवेत राहत असतात. काका नाटकातला पडदा रंगवणारे कुशल कलाकार होतेत. आता जवळपास धंदा आता बंद होत आला आहे. पण तरीही जे काम मिळतं ते अगदी मनापासून करतात, बरेचदा पैसा पुरेसा मिळत नाही तरीही. मुलगा चांगला कमवता आहे पण जुगाराचं व्यसन आहे. सून सालस आहे पण नवर्‍याच्या व्यसनापायी वैतागलेली आहे. काका एकदा असेच कामासाठी सकाळपासून बाहेर जातात, वेळेत न येता अगदी रात्री परत येतात. तोवर मुलगा/सुनेचे धाबे दणाणलेले असते. येतात तेव्हा मुलगा चिडून त्यांना खूप बोलतो- "पैसेसुद्धा वेळेवर मिळत नसतांना इतक्या घाईनं सगळं काम पूर्ण करण्याची गरजच काय?".. इत्यादी. काका थोड्यावेळानं जेवणाच्या टेबलवर मुलासोबत शांतपणे बरंच बोलतात, कळवलं नाही हे चुकलं असं मान्यही करतात. हळूहळू संवाद पैशावर जातो. तेव्हा ते म्हणतात - "मी माझं काम आनंद आणि समाधानासाठी करतो. पैसा कमी मिळाला तरी मला त्याचा त्रास त्यामुळे होत नाही. तू जुगार खेळतोस. पैसे गमावतोस. मग घरी आलास की सगळा वैताग घरात काढतोस. तुला एवढा त्रास का होतो, समजतंय? कारण तू जुगार पैसा कमावण्यासाठी खेळतोस. पैसा कमावण्यासाठी जुगार खेळणं हा विचारंच मुळात चुकीचा आहे. जुगार हा पैसा उडवण्यासाठी, त्यातली नशा अनुभवण्यासाठी खेळायला हवा."// ही कथा मला फार फार आवडते. कशासाठी काय करायचं हे समजलं आणि त्याप्रमाणे क्रियेमागचा हेतू ध्यानात घेऊन काम केलं, तर आपलं आणि आपल्या आजुबाजूच्या अनेकांचं आयुष्य खूप सुखकर होईल. किती मोठी गोष्ट वपू अगदी सहज सांगून जातात, नाही?

In reply to by राघव

2000 साली, अशाच एका लग्नाला गेलो होतो...1000-1200 मंडळी सहज जेवली असतील. बेत पण साधाच होता. भात, काळ्या वाटाण्यांची उसळ, लोणचे आणि एक-एक बुंदीचा लाडू..लाडू सोडून, बाकी पदार्थ हवा तितके खा.. नंतर ही प्रथा समजली की, गावात कुणाचे लग्न जमले की, घराघरातून नारळ, लग्नाच्या ठिकाणी जमा होतात. गावातीलच मंडळी स्वैपाक करतात, वाढतात. मुलीकडच्या मंडळींची ऐपत नसेल तर, मुलगी-नारळ आणि 11 रूपये, इतकेच, वरपक्ष स्वीकारतो ... हल्ली मात्र, वरील सर्वच कार्यक्रमांना, बडेजाव दाखवतात. चालायचेच, आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात "शिक्षणासाठी आणि वैद्यकिय कारणासाठीच ऋण काढावे, एकाने ज्ञान मिळते, तर एकाने जीव वाचतो....बाकी इतर वेळी काढलेले ॠण, नरकयातना देण्याची शक्यता जास्त."

In reply to by मुक्त विहारि

Bhakti 02/03/2021 - 17:08
होय बाबा महाराज!! या प्रथांच प्रस्त जास्त झालंय....गेला बाजार घरातील माणसांत जवळीक असेल तर चार आपल्या माणसांत किती भारी सणवार, कार्यक्रम होऊ शकतात हे करोनाच्या धक्क्याने शिकवले आहे. :)

In reply to by Bhakti

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात, अंगी नाही बळ, त्याने जपमाळ ओढू नये. थोडक्यात, एखादी गोष्ट जर आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल, तर आणि तरच, ती गोष्ट खर्च करावी... अत्तर तयार करत असाल तरच, अत्तराचे दिवे लावावेत, घरात दुधदुभते भरपूर असेल तरच, तुपाचे दिवे लावावेत, उगाच अत्तराचे दिवे लावू नयेत घरात तेलाचा घाणा असेल तरच, तेलाचा दिवा लावावा, उगाच तुपाचे आणि अत्तराचे दिवे लावू नयेत आणि नौकरदार माणसाने, हातपाय पसरू नयेत, नौकरी आणि वयात आलेली मुलगी, ह्यांचा काही भरवसा नाही.... वयांत आलेली मुलगी, प्रियकरा बरोबर पळून जाऊ शकते किंवा तिच्यासाठी सुयोग्य स्थळ पण कधीही येऊ शकते...

मदनबाण 02/03/2021 - 16:51
बाबा प्रॅक्टिकल आहेत... सणवार जरुर करावेत पण उगाच अधिकाचा आर्थिक खर्च करु नये हा आशय अधिक योग्य वाटतो. ज्याच्याकडे अधिक लक्ष्मी तो हल्ली अधिक थाटमाट करतो, उध्योग पतींच्या लग्नाच्या बातम्या होतात आणि तशा लग्नात अमिताभ आणि आमिर वाढपी म्हणुन पण दिसतात. :))) तलावारीने धर्म टिकला हे जसे सत्य आहे त्याच प्रमाणे जपजाप्य करत हा सनातन धर्म आजही पताका फडकवत आहे हे देखील तितकेच सत्य आहे. याचा देखील अभिमानच असावा. धर्म टिकवण्यासाठी तो असावा देखील लागतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी अनेक सांकेतिक पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजां बरोबर केलेले आहेत. तसेच महाराजांनी स्वामींना सनद देखील दिली होती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मदनबाण

बॅन्केत मनसोक्त पैसा असेल तरच, इतर अनावश्यक खर्चाला, हात सैल करता येतो.

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 17:24
एका हातात तलवार असेल तरच, दुसर्या हातात जपमाळ राहते... हे अमान्य नाही, तलवार धर्माच्याच रक्षणासाठी उचलली गेली,पण यामुळे उपासना पद्धती ताज्य ठरत नाही आणि त्यामुळे दुसर्‍या हातात माळ असणे हे देखील महत्वाचेच ठरते. राक्षस येउन यज्ञ विध्वंस करतात म्हणुन ऋषि विश्वामित्र यांनी श्री रामास राक्षसांचा संहार करण्यास नेले. तेव्हा जशी तलवार महत्वाची तसेच धार्मिक कृती देखील तितक्याच म्हत्वाच्या ठरतात. बॅन्केत मनसोक्त पैसा असेल तरच, इतर अनावश्यक खर्चाला, हात सैल करता येतो सत्य. मनसोक्त पैसा मिळवण्यासाठी अथक प्ररिश्रम करावेत आणि मग हौसेने सणवार करावेत. सणवार अनावश्यक नाहीत, तो आपल्या संस्कृती आणि परंपरेचाच भाग आहे. फक्त स्टेटस मिरवण्यासाठीच अमाप पैसे उधळणे हे उध्योग मात्र टाळावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 18:28
आपण इथेच थांबू या..... चालेल. व्यक्तीपुजा करणार्या व्यक्ती बरोबर वाद घालण्यात काहीही अर्थ नाही... मी उपासना पद्धती बद्धल बोललो आहे, व्यक्तीपुजे बद्धल नाही. हा देश जसा वीर योद्धांचा आहे तसेच तो साधु,संत आणि महात्म्यांचा देखील आहे. जगातुन लोक केवळ आणि केवळ आध्यात्मिक ओढीसाठीच हिंदुस्थानात आले आहेत, येत आहेत आणि येत राहतील. ३२:३६ नामदेव महाराज आणि भागवत धर्माची पताका यावर भाष्य माजी मुख्यमंत्र्यांनी केले आहे ते देखील ऐकावे. आपणास व्यक्तीपुजा पटत नाही म्हणुन जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म, याला उगा बोल लावु नका आणि त्याची एकमेकात गल्लत करु नका.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मदनबाण

यांच्यामुळे कुठलीही राज्यसत्ता किंवा धर्म टिकला नाही.... पारशी लोकांना देश सोडावा लागला ज्यू लोकांची, युरोप मधून हकालपट्टी झाली माया संस्कृती नष्ट झाली रोमन संस्कृती नाहीशी झाली इतकेच कशाला? वाकाटक, राष्ट्रकूट, मौर्य, यादव घराणे पण नष्ट झाले विजयनगर साम्राज्य पण नष्ट झाले छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, आज हिंदू धर्म टिकला नसता....

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 21:40
जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म, यांच्यामुळे कुठलीही राज्यसत्ता किंवा धर्म टिकला नाही.... हिंदू धर्म अजुन टिकुन आहे आणि जप-जाप्य, यज्ञ-याग, दान-धर्म हे आजही चालु आहे, काळानुरुप प्रमाण [ यज्ञ-याग ] कमी झाले असतील पण सगळी आक्रमणे झेलुन, शतकांची गुलामी सहन करुन देखील त्यांचा धर्म लोप पावला नाही ना त्यांची त्यांच्या धर्मातली आस्था लोप पावली.ही हिंदूंची जीवन पद्धतीच त्यांच्या टिकुण राहण्यास कारणीभुत ठरली. वाकाटक, राष्ट्रकूट, मौर्य, यादव घराणे पण नष्ट झाले विजयनगर साम्राज्य पण नष्ट झाले तुम्ही फक्त जप-जाप करा पण लढु नका असे कोणीच कधी सांगितले नाही, उलट किर्तना सारख्या प्रकारातुन जन जाग्रुती केली गेलेली आहे. "मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास | कठीण वज्रास भेदूं ऐसे || ध्रु || मेले जित असों निजोनिया जागे | जो जो जें जें मागे तें तें देऊं || १ || भले तरी देऊं गांडीची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां || २ || मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि || ३ || अमृत तें काय गोड आम्हांपुढे | विष तें बापुडें कडू किती || ४ || तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं || ५ || तुकाराम महारांजेचे शब्द देखील तितकेच कठोर आहेत जे तुम्हाला केव्हा कसे वागायला हवे ते सांगते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, आज हिंदू धर्म टिकला नसता.... अर्थातच, यास कोणतीस शंका घ्यावयाचे कारण नाही, पण लोकांना शिवाजी दुसर्‍याच्या घरात जन्मास यावा वाटतो ! जो पर्यंत तुम्ही शत्रुला शत्रु प्रमाणे वागवणार नाही आणि त्याचे घर जाळणार नाहीत तो पर्यंत तुमच्या घरात शांतता नांदणार नाही ! हिंदूंचे जवळपास सगळेच देव वेपन्स लोडेड आहेत ! :) त्यांनी माझे नाम घ्या पण शस्त्र प्रयोग करु नका असे सांगितले नाही, अगदी महाभारतात देखील स्वतः नारायण युद्ध भुमीत अर्जुनाला गांडीव उचलण्यासस सांगतात. आजच्या काळात जर आपण पाकिस्तानची सारखी वाजवत राहिलो असतो तर आपल्या वीर योद्धांच्या इतक्या शवपेट्या आपल्याला पहावयास लागल्या नसत्या ! दर ६ महिन्यात १ असे सर्जिकल स्ट्राईक जरी आपण करत राहिलो असतो तर आज परिस्थिती फार वेगळी राहिली असती, हीच गोष्ट चीनला देखील लागु पडते. अधिक इथे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

In reply to by मदनबाण

समर्थ रामदास यांनी पण आधी शरीर कमवा हेच सांगीतले. त्यासाठी त्यांनी मारूती मंदिरांची स्थापना केली. पण आता समर्थ रामदास यांनी केलेली प्रथा न पाळता, त्यांचे चमत्कारच लोक लक्षांत ठेवतात.... मला वाटते की, आता आपण एकमेकांना फोन करू या. कारण, धाग्याचा विषय "आर्थिक षडरिपू" आहे. बाबा महाराजांचे प्रवचन आणि सामान्य नागरिक आणि सामाजिक भान, हा एक वेगळा विषय आहे, तो नंतर चघळत बसू या.

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 02/03/2021 - 19:19
का? त्यांच्या राजकीय मता वरून बोलत असाल तर.राजकारण आणि मत हे काय २४ तास डोक्यात नसतात. आयुष्य खूप विविध विषयांनी भरलेले असते.विविध छंद,आवडी,मत, लोकांना असतात. तुमच्या डोक्यात २४ तास राजकारणाचा कचरा भरलेला असतो. असे तुम्ही व्यक्ती पूजा हे वाक्य वापरले की मला वाटतं.

In reply to by Rajesh188

एक तर तुम्ही मला किंवा मदनबाण, यांना वैयक्तिक भेटलेले नाही आहात.. मदनबाण यांच्या बरोबर माझे संबंध अतिशय उत्तम आहेत, वेळ मिळाला की आम्ही भेटतोच... त्यांची आणि माझी मते वेगळी आहेत पण आम्ही दोघेही एकमेकांचा दुस्वास करत नाही.... दुसरी गोष्ट अशी की, त्यांच्या गुरूंची आणि आमच्या गुरूंची मते पटत नाहीत. आता ह्यात देखील तुम्हाला, राजकारण दिसत असेल तर, आपण महान आहात....

In reply to by मुक्त विहारि

मदनबाण 02/03/2021 - 21:40
त्यांची आणि माझी मते वेगळी आहेत पण आम्ही दोघेही एकमेकांचा दुस्वास करत नाही.... सत्य.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

परिंदा 03/03/2021 - 05:10
आर्थिक षडरिपुत "अपत्याचा पहिला वाढदिवस" याला पण अ‍ॅड करा. त्यासोबत पाचवा, अठरावा वाढदिवस हे उप-षडरिपु! आजकाल अठराव्या वाढदिवसाचे नवीनच खुळ निघालेय. पाश्चात्य देशात अठराव्या वर्षी मुलं स्वतः काही ना काही कमवतात आणि मित्रांसोबत पार्टी करतात. त्यांची ही रीत आपल्याकडे अत्यंत चुकीच्या पद्धतीने पाळली जाते. अठराव्या वर्षी दमडीही न कमवणारा मुलगा/मुलगी आपल्या आईबापाच्या पैशाने आपल्यासारख्याच थिल्लर पोरापोरींना जमवून पार्ट्या झोडतात.

टर्मीनेटर 03/03/2021 - 11:31
मुविकाका तुम्ही 'बाबा महाराज डोंबोलीकरांचे' मार्केटिंग जोरात करत रहा, जसजसे त्यांचे अनुयायी वाढत जातील तशी त्यांच्या प्रवचनातील आर्थिक षडरीपुंची संख्या षोडशरिपू पर्यंत पोहोचत जाईल &#128512 अनेक क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती समाजाला देणारी जागतिकच नव्हे तर वैश्विक केंद्र असलेली आपली डोंबिवली एखादा बुवा/बाबा/महाराज देण्यातही मागे नसावीच म्हणतो मी 🤣 बाकी लेखातील काही गोष्टी पटल्या तर काही नाही पटल्या! ऋण काढून सण साजरे करू नये ये सौ बात कि एक बात &#128077

In reply to by टर्मीनेटर

एखाद्या व्यक्तीला, एका दिवसांत, 400-500 कोटी खर्च करायला काहीही वाटत नाही, तो नंतर ते पैसे वसूल करू शकतो... उदाहरणार्थ, समजा एका व्यक्तीचा खनिज व्यवसाय आहे आणि तो टनावारी खनिजे विकत असेल तर, त्याने 5-10 रुपये टनावारी वाढवले तरी, एका वर्षांत त्याचा खर्च भरून निघतो...

राघव 03/03/2021 - 11:44
एकुणातच आपल्याकडे आर्थिक सजगता लहानपणापासून बाणवली जात नाही, त्याला महत्त्वही दिले जात नाही. जर काही ठिकाणी अपवादात्मक दिसली तरी ते किती व्यवहारी आहेत, असे म्हणून हिणवले जाते. काटकसरीने राहणे हेच आपल्याकडे सांगितले जाते. ते हवेच, पण त्या वाचवलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक कशी केली पाहिजे हे नाही समजावले जात. सेविंग आणि रेवेन्यू जनरेशन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अन् त्या दोन्हीही आपल्या व्यवहारात असायला हव्यात, हे मला स्वतःला कळायला पंचवीशी उजाडली. ते कसे करायचे हे कळायला पस्तिशी! तोवर व्यवहाराबद्दल एवढी अनास्था होती की हिशेबाचा विचार सुद्धा नको वाटायचा, कारण काय तर मला नाही समजत त्यातलं म्हणून. जर आधीपासून ते समजलेलं असतं तर आर्थिक बाबतीत आयुष्य कितीतरी सुकर झालं असतं असं वाटतं. बाकी शालेय अभ्यासक्रमात अर्थशास्त्र नावाचा एक विषय होता. "विषयाची" नावड ही संत शिकवण या विषयाबाबत अगदी मनापासून तयार होईल अशी माहिती आणि ती सांगणारे शिक्षक, हा चर्चेचा एक वेगळाच "विषय" होईल! आमच्या अर्थबुद्धीचा विकास होण्यासाठी अच्युत गोडबोलेंना "अर्थात्" लिहावे लागले यातच सर्व आले!! विनोदाचा भाग सोडला तरी हा दृष्टीकोन आपल्याक्डे लहानपणापासून बिंबवायला हवा. अनेक देशांमधे लहानपणापासून याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. काही उदा :- - छोटी छोटी कामं करणे आणि त्यातून पै-पैसा कमवून जमा करणे => यातून मेहनतीनं कमावलेल्या पैशाचं मोल समजतं - शिक्षा म्हणून ओळखीच्या किंवा शेजार्‍याच्या कडे एखादे काम फुकट करायला लावणे => यातून इतरांशी कामाच्या बाबतीत कसं वागावं ते समजतं [constructive punishment] - गरजूला पैसा दान देणे आणि त्या पैशाचा विनियोग कसा केल्या जातो ते बघण्याचा प्रयत्न करणे => सत्पात्री दान देण्याचं हे शिक्षण आहे. सोबतच जगातल्या अडचणी दु:ख ह्यांची ओळख होण्यासाठी हे अनुभव गरजेचे असतात. ह्या आणि अशा अनेक गोष्टींकडे बघतांना आपल्या मुलाच्या/मुलीच्या अनुभवांकडे लक्ष ठेवणं, दिशा देणं, सांभाळून घेणं; हे पालक म्हणून आपलं काम आहे. आर्थिक आणि सामाजिक शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार करणं म्हणजे हेच की, अजून काय? पैसा मिळवताना फार हळू मिळतो आणि खर्च लगेच होऊन जातो हे समजल्यावर येणारं आर्थिक शहाणपण, गुंतवणूकीसारख्या प्रश्नांना आपसूक चालना देतं. माणूस आपणहून स्वतःच हे शिकत जातो आणि त्यातूनच पुढे आंत्रप्रिनर्स तयार होतात. आपल्या भारतात नोकरदार आणि व्यापारी जास्तीत जास्त तयार होतात, आंत्रप्रिनर्स फार कमी याचं हे एक प्रमुख कारण आहे.

In reply to by राघव

ही एक शिकवण आहे.... ----------------- मध्यंतरी एक वाक्य वांचनांत आले होते की, लाख कमवावे आणि रूपया खर्च करावा.... जाॅनी वाॅकरचे असेच एक वाक्य आहे, ब्लॅक लेबलची ऐपत असेल तर, भारतीय व्हिस्की प्यावी. कारण आज जरी तुम्हाला ब्लॅक लेबल परवडत असली तरी, उद्याची आर्थिक परिस्थिति वेगळी असू शकते... भगवान दादा, मेहमूद ही अशीच काही आठवलेली उदाहरणे....

शेखरमोघे 03/03/2021 - 20:58
लेख आवडला. ".......... सहा गोष्टींवर, जितका कमी खर्च करता येईल, तितका कमी खर्च कर", या बरोबरच हल्ली ऊठसूठ वाजवले जाणारे फटाके हाही एक खर्च टाळला गेला तर कुणाच्याच आनन्दात उणे पडू नये.

Rajesh188 03/03/2021 - 21:46
दुसऱ्यांना शहाणपण शिकवणे हे खूप सोपं आहे. उपदेश देण्यात काही ही नुकसान नसते. बदलाची सुरुवात स्वतः करायची असते. लग्नातील फालतू खर्च वाचवण्यासाठी वीस वर्षापूर्वी वैदिक पद्धतीने लग्न माझ्या मित्रांनी केले होते . आर्थिक स्थिती अतिशय उत्तम असताना सुद्धा. पाहिले स्वतः कृती करा आणि नंतर उपदेश ध्या. मूवी नी त्यांच्या मुलांची लग्न,मुंज केली असतील तर कशी केली हे सांगावे . नंतर उपदेश द्यावेत.

In reply to by Rajesh188

प्रचंड सहमत आहे. साखरपुडा घरच्या घरी केला.... पण, लग्नाच्या बाबतीत, वैदिक पद्धतीने...आजेसासूने खूप नाटके केली... आमचे सासरे आणि सासूबाई तयार होते, पण ... मंगळागौर घरी डोहाळजेवण घरी बारसे पहिले अपत्य असतांना, कार्यालयात, कारण आजेसासूची शेवटची इच्छा होती.....म्हातार्या माणसां बरोबर वाद घालणे अशक्य होते...आमच्या सासूबाई घरात बारसे करायला तयार होत्या, पण आजेसासू ऐकायलाच तयार न्हवत्या....नंतर एकाच वर्षांत गेल्या.....(आणि नंतर आमचे अनावश्यक खर्च वाचायला लागले...) दुसर्या अपत्याच्या वेळी, बारसे घरांत दोन्ही मुलांची मुंज, सार्वजनिक... मुलांची हौस होती... आता मुलाचा साखरपुडा घरच्या घरी आणि मुलाचे लग्न वैदिक पद्धतीने, असेच ठरले आहे... इतपतच खर्च वाचवू शकलो....

In reply to by मुक्त विहारि

साखरपुड्याचा खर्च ... डोंबिवली ते सांगली व्हाया कल्याण ... 1000/- तिकीटे आणि खाणे मुलाचा भाड्याने आणलेला कोट .... 200/- साखरपुड्याचे जेवण .... 1000/- (त्यांनी त्यांचा खर्च करायचा आणि आम्ही आमचा) फोटोग्राफर .... 1000/- येतांनाचे तिकीट .... 800/- एकूण .... 4000/- आमच्याकडची माणसे 3, मी, सौ आणि मोठा मुलगा धाकटा मुलगा ऑनलाइन काॅलेज असल्याने, येऊ शकला नाही.. साखरपुडा घरच्या घरी केला.. मी मुलांसाठी आधीच अंगठ्या बनवून ठेवल्या असल्याने, तो खर्च वाचला. माझ्या मृत्यू नंतर देण्यापेक्षा आधीच दिली... लग्नाच्या खर्चाचा हिशोब नंतर देईन. चिंता करू नका...
खालील लेख हा तद्दन फालतू असून, खूप विचार करत बसू नका. ज्यांच्या कडे, वेळ नसेल, त्यांनी लेख वाचायची तसदी घेतली नाही तरी चालेल, कारण, खालील लेखांत कुठलेही मौलिक ज्ञान नाही आणि काही मौलिक ज्ञान मिळाल्यास, तो योगायोग समजावा....सर्वज्ञ मंडळींनी, आपला मौलिक वेळ वाया घालवू नये, ही विनंती.... ------------------------------- हळद लागवड झाली आणि मी रिकामटेकडा झालो...

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.

जयामावशी गेली!!

राजेंद्र मेहेंदळे ·

कपिलमुनी 06/01/2021 - 15:47
स्थळ काळ बदलता सगळीकडेच असेच असते. अजुन काही वर्षांनी हे सर्व विधि माहिती असणारी , तिरडी बांधता येणारी माणसे नसतील तेव्हा आहे त्या कपड्यानिशी डायरेक्ट नेउन जाळतील किंवा हे सर्व करायचे काम आउटसोर्स होइल.

चौथा कोनाडा 06/01/2021 - 17:48
साधे सरळ छान लिहिले आहे. आवडले. अचेतन देह घरी आणल्या नंतर करायचे विधी माहिती असणारे उपस्थितांमध्ये फार कमी असतात, आणि आग्रह धरणारे जवळजवळ नसतातच. कालमाना प्रमाणे आजकाल कमीकमी होत चाललेत. महत्वाचा भाग असतो तो देह तिरडीला बांधून गाडीत नेणे आणि स्मशानभुमीत योग्य ते विधी करणे. याची माहिती साधारण कोणाला तरी असते त्यानुसार पुढील कार्ये पार पाडली जातात. आजकाल लोकांनाही वेळ नसतोच. औपचारिकता म्हणुन सहभागी होतात, उपस्थिती लावतात.

गामा पैलवान 09/01/2021 - 00:19
राजेंद्र मेहेंदळे, अनुभव विदित केल्याबद्दल धन्यवाद. दिवंगतास शांती व सद्गती लाभो. त्याकरिता 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप उपयोगी पडतो. शक्यतो एखादी व्यक्ती नेमून तिला मोठ्याने नामजप करावयास सांगावे. ते न जमल्यास फोन वा ध्वनीकारक उपकरणावर चालू ठेवावा. लोकांनी मनातल्या मनांत केला तरी चालतो. पण प्रसंगाचं गांभीर्य लक्षांत न घेता काहीजण निरर्थक गप्पा छाटीत बसतात. अशांना जाणीव करून द्यायला मोठ्याने चाललेला नामजप बरा पडतो. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 09/01/2021 - 10:56
जर व्यक्ती आजारी असेल तर आणि अत्यंत जवळचे लोक भेटून गेले असतील तर पार्थिव देह रुग्णालयातून सरळ स्मशानभूमीस न्यावा. जे अंत्यसंस्कार असतील ते तेथेच करता येतात. फापट पसारा नातेवाईकांनी अंत्यदर्शन केले नाही तरी चालू शकते. (नाही तरी त्यांना त्यात रस नसतोच). प्रमाणपत्रे आणि सरकारी कागद कसे मिळवावे असे सांगणारा एखादा माणूस असतोच. अन्यथा रुग्णालयातील माणसांना माहिती असते. जितक्या कमी वेळात अंत्यविधी उरकता येईल तितका उरकावे. अन्यथा काही लोकांना प्रसंगाचे गांभीर्य आणि औचित्य नसल्याने अंत्यसंस्काराची वेळेस सुद्धा व्हॉट्स अँप पाहणारे किंवा धंद्याचे फोन करणारे लोक सर्रास दिसतात. जवळचे नातेवाईक सोडल्यास इतरांना मृत्यूचे फारसे घेणे देणे नसते. ( यासाठीच "सोयर सुतक नाही" हा वाक्प्रचार आहे)

In reply to by सुबोध खरे

"अत्यंत जवळचे लोक भेटून गेले असतील तर पार्थिव देह रुग्णालयातून सरळ स्मशानभूमीस न्यावा." --> हे कितीही म्हटले तरी शक्य नाही. म्हणजे असे केलेच तर नातेवाईक (जे अगोदर भेटून गेलेत ते सुध्दा ) नंतर फार बोंब मारतील अंत्यदर्शन घेऊ दिले नाही म्हणून.

VRINDA MOGHE 18/01/2021 - 10:32
छान लिहिलं आहेत. सगळे विधी सगळ्यांना माहिती नसतातच. अशावेळी गर्दीमधे कोणीतरी माहितगार हवाच. पण आजकाल हे ही कमी झालय. आउटसोर्सींग ला स्कोप आहे यातही.

माझीही मावशी वारली, त्यांच्या गावी म्हणजे मराठवाड्यातल्या एका साध्याश्या जिल्ह्यातल्या दुर्गम तालुक्यातल्या अतिदुर्गम गावी. सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने त्यांना शेवटची घरघर लागली तेव्हापासून मी सोबत होतो. त्यांना शेवटची ३० मिनिटे दुर्गम तालुक्याच्या ढिसाळ सरकारी दवाखान्यात आणलं होतं, पण उपयोग झाला नाही. दवाखान्यातून घरी नेताना गाडीत त्यांचा देह ठेवणे, घरी गेल्यावर अंत्यदर्शनासाठी भिंतीला टेकून बसवणे, मान सरळ ठेवण्यासाठी भिंतीवर आजूबाजूला खिळे ठोकून रुमाल बांधणे, रात्रभर ठेवायचे असल्याने सांध्यांना तूप लावणे, दुसऱ्या दिवशी सवाष्णीची अंघोळ, साडी बदलणे, मळवट भरणे, आरती वगैरे सगळे सोपस्कार केले. नंतर तिरडी, मुलाच्या खांद्यावर कुर्हाड, आणि हातात मडके.. श्रीदत्तांच्या पायथ्याशी असलेल्या गावात अग्निसंस्कार करत नाहीत, आपापल्या जमिनीत पुरतात. म्हणून त्या कामासाठीची स्पेशल मंडळी प्रत्येक गावातून असतात. L आकाराचा खड्डा साधारण सहाफुट खोल आणि आतून ३फूट खोल खोबण खणल्या जाते. मृतदेहाला त्या खोबणीत मंडी घालून बसवतात. खोबणीत एक देवळी करून त्यात दिवा लावला जातो. हार फुले वगैरे टाकून नंतर मीठ टाकतात. आणि बुजतात. सगळे सोपस्कार करणारे दुःखी असतात. आताही माझ्या डोळ्यात पाणी आहेच. अजून फार वय झालेलं नाही, पण पुण्यात असलो तरी गाव जोडलेला आहे, आणि राहीलच. जेव्हा मरण येईल तेव्हा येईल, पण हे सारे सोपस्कार व्हावे अशी सोय नक्की करून ठेवणार. शहरातून झटक्यात बटन दाबून फटक्यात काम तमाम होतं, फार वाईट वाटतं.. असो.. आपली जमीन असल्याने नंतर त्यावर ओटा बांधून पूजेची सोयही होते. शेतकऱ्यालाच हे सुख. अग्निसंस्कारही केले तरी त्या जागेवर ओटा बांधला जातोच. नंतर येणाऱ्या सर्व पिढ्या त्या ओट्याला नमस्कार करतात. गावी येणारा जाणारा माणूस, २ क्षण तिथं उभं राहून त्या व्यक्तीची एखादी आठवण काढतं.. नाव राहतं.. म्हणून, जमीन कधी सोडू नये.

कपिलमुनी 06/01/2021 - 15:47
स्थळ काळ बदलता सगळीकडेच असेच असते. अजुन काही वर्षांनी हे सर्व विधि माहिती असणारी , तिरडी बांधता येणारी माणसे नसतील तेव्हा आहे त्या कपड्यानिशी डायरेक्ट नेउन जाळतील किंवा हे सर्व करायचे काम आउटसोर्स होइल.

चौथा कोनाडा 06/01/2021 - 17:48
साधे सरळ छान लिहिले आहे. आवडले. अचेतन देह घरी आणल्या नंतर करायचे विधी माहिती असणारे उपस्थितांमध्ये फार कमी असतात, आणि आग्रह धरणारे जवळजवळ नसतातच. कालमाना प्रमाणे आजकाल कमीकमी होत चाललेत. महत्वाचा भाग असतो तो देह तिरडीला बांधून गाडीत नेणे आणि स्मशानभुमीत योग्य ते विधी करणे. याची माहिती साधारण कोणाला तरी असते त्यानुसार पुढील कार्ये पार पाडली जातात. आजकाल लोकांनाही वेळ नसतोच. औपचारिकता म्हणुन सहभागी होतात, उपस्थिती लावतात.

गामा पैलवान 09/01/2021 - 00:19
राजेंद्र मेहेंदळे, अनुभव विदित केल्याबद्दल धन्यवाद. दिवंगतास शांती व सद्गती लाभो. त्याकरिता 'श्री गुरुदेव दत्त' हा नामजप उपयोगी पडतो. शक्यतो एखादी व्यक्ती नेमून तिला मोठ्याने नामजप करावयास सांगावे. ते न जमल्यास फोन वा ध्वनीकारक उपकरणावर चालू ठेवावा. लोकांनी मनातल्या मनांत केला तरी चालतो. पण प्रसंगाचं गांभीर्य लक्षांत न घेता काहीजण निरर्थक गप्पा छाटीत बसतात. अशांना जाणीव करून द्यायला मोठ्याने चाललेला नामजप बरा पडतो. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 09/01/2021 - 10:56
जर व्यक्ती आजारी असेल तर आणि अत्यंत जवळचे लोक भेटून गेले असतील तर पार्थिव देह रुग्णालयातून सरळ स्मशानभूमीस न्यावा. जे अंत्यसंस्कार असतील ते तेथेच करता येतात. फापट पसारा नातेवाईकांनी अंत्यदर्शन केले नाही तरी चालू शकते. (नाही तरी त्यांना त्यात रस नसतोच). प्रमाणपत्रे आणि सरकारी कागद कसे मिळवावे असे सांगणारा एखादा माणूस असतोच. अन्यथा रुग्णालयातील माणसांना माहिती असते. जितक्या कमी वेळात अंत्यविधी उरकता येईल तितका उरकावे. अन्यथा काही लोकांना प्रसंगाचे गांभीर्य आणि औचित्य नसल्याने अंत्यसंस्काराची वेळेस सुद्धा व्हॉट्स अँप पाहणारे किंवा धंद्याचे फोन करणारे लोक सर्रास दिसतात. जवळचे नातेवाईक सोडल्यास इतरांना मृत्यूचे फारसे घेणे देणे नसते. ( यासाठीच "सोयर सुतक नाही" हा वाक्प्रचार आहे)

In reply to by सुबोध खरे

"अत्यंत जवळचे लोक भेटून गेले असतील तर पार्थिव देह रुग्णालयातून सरळ स्मशानभूमीस न्यावा." --> हे कितीही म्हटले तरी शक्य नाही. म्हणजे असे केलेच तर नातेवाईक (जे अगोदर भेटून गेलेत ते सुध्दा ) नंतर फार बोंब मारतील अंत्यदर्शन घेऊ दिले नाही म्हणून.

VRINDA MOGHE 18/01/2021 - 10:32
छान लिहिलं आहेत. सगळे विधी सगळ्यांना माहिती नसतातच. अशावेळी गर्दीमधे कोणीतरी माहितगार हवाच. पण आजकाल हे ही कमी झालय. आउटसोर्सींग ला स्कोप आहे यातही.

माझीही मावशी वारली, त्यांच्या गावी म्हणजे मराठवाड्यातल्या एका साध्याश्या जिल्ह्यातल्या दुर्गम तालुक्यातल्या अतिदुर्गम गावी. सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने त्यांना शेवटची घरघर लागली तेव्हापासून मी सोबत होतो. त्यांना शेवटची ३० मिनिटे दुर्गम तालुक्याच्या ढिसाळ सरकारी दवाखान्यात आणलं होतं, पण उपयोग झाला नाही. दवाखान्यातून घरी नेताना गाडीत त्यांचा देह ठेवणे, घरी गेल्यावर अंत्यदर्शनासाठी भिंतीला टेकून बसवणे, मान सरळ ठेवण्यासाठी भिंतीवर आजूबाजूला खिळे ठोकून रुमाल बांधणे, रात्रभर ठेवायचे असल्याने सांध्यांना तूप लावणे, दुसऱ्या दिवशी सवाष्णीची अंघोळ, साडी बदलणे, मळवट भरणे, आरती वगैरे सगळे सोपस्कार केले. नंतर तिरडी, मुलाच्या खांद्यावर कुर्हाड, आणि हातात मडके.. श्रीदत्तांच्या पायथ्याशी असलेल्या गावात अग्निसंस्कार करत नाहीत, आपापल्या जमिनीत पुरतात. म्हणून त्या कामासाठीची स्पेशल मंडळी प्रत्येक गावातून असतात. L आकाराचा खड्डा साधारण सहाफुट खोल आणि आतून ३फूट खोल खोबण खणल्या जाते. मृतदेहाला त्या खोबणीत मंडी घालून बसवतात. खोबणीत एक देवळी करून त्यात दिवा लावला जातो. हार फुले वगैरे टाकून नंतर मीठ टाकतात. आणि बुजतात. सगळे सोपस्कार करणारे दुःखी असतात. आताही माझ्या डोळ्यात पाणी आहेच. अजून फार वय झालेलं नाही, पण पुण्यात असलो तरी गाव जोडलेला आहे, आणि राहीलच. जेव्हा मरण येईल तेव्हा येईल, पण हे सारे सोपस्कार व्हावे अशी सोय नक्की करून ठेवणार. शहरातून झटक्यात बटन दाबून फटक्यात काम तमाम होतं, फार वाईट वाटतं.. असो.. आपली जमीन असल्याने नंतर त्यावर ओटा बांधून पूजेची सोयही होते. शेतकऱ्यालाच हे सुख. अग्निसंस्कारही केले तरी त्या जागेवर ओटा बांधला जातोच. नंतर येणाऱ्या सर्व पिढ्या त्या ओट्याला नमस्कार करतात. गावी येणारा जाणारा माणूस, २ क्षण तिथं उभं राहून त्या व्यक्तीची एखादी आठवण काढतं.. नाव राहतं.. म्हणून, जमीन कधी सोडू नये.
सुचना- नुकत्याच आलेला अनुभव जसाच्या तसा मांडला आहे. मिपाच्या धोरणात बसत नसेल तर लेख उडवुन टाकावा. -------------------------------------------------------------- तसा अंदाज आला होताच सगळ्यांना हळुहळु. गेले ६ महिने डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या वार्‍या चालु होत्या. लिव्हर् वर २ गाठी झाल्या होत्या आणि जास्त वय व अशक्त प्रकृतीमुळे फार स्ट्राँग औषधे देता येत नव्हती. शुक्रवारी फोन आलाच मावसभावाचा की आईला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागत आहे आणि लक्षणे काही ठिक दिसत नाहित तेव्हा फेरी मारुन जा. शनिवारी सकाळी पुण्याहुन निघालो आणि दुपारपर्यंत ठाण्याला पोचलो. सामान ठेवुन तडक हॉस्पिटलमध्येच गेलो.

वृक्षासिनी

लेखनवाला ·
एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची होती, अगोदरचे दोन प्रयत्न काहीश्या गुणांमुळे हुकले होते, त्यामुळे यावेळी निर्धार पक्का होता.

मी आणि माझा न्यूनगंड

आनन्दा ·

उपयोजक 27/11/2020 - 09:07
तरी तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही.. या वाक्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल का? http://www.misalpav.com/node/47156

पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही. या करता तुम्हाला साष्टांग नमस्कार हे मुक्तक वाचताना काही ओळी सहस स्फुरल्या त्या जशा आठवतात तशा इथेच लिहितो जाणीवांच्या जाणीवेने जाणीवेला जाणले नेणीवांच्या नेणीवेने नेणीवेला नेणीले आत्मभान कधीकधी मज आत्मभानी उलगडे ही अवस्था व्यक्त करण्य शब्द माझे तोकडे पैजारबुवा,

उपयोजक 27/11/2020 - 09:24
माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही. ही मनाप्रमाणे जगता न येण्याची शक्यता तल्लख बुद्धीद्वारे कमी करता येऊ शकेल असे वाटते.फक्त दोन लोकांची उदाहरणे देतो. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/hindi/wealth/personal-finance/vijay-mallyas-london-manor-has-a-gold-toilet-reveals-author-james-crabtree/amp_articleshow/65363210.cms https://www.google.com/amp/s/www.esakal.com/desh/vijay-mallya-and-pinky-lalwani-will-marriage-vijay-mallya-marriage-third-time-106149%3famp https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/magazines/panache/what-goes-into-the-rs-9-lakh-ostrich-leather-jacket-sported-by-nirav-modi/amp_articleshow/68571634.cms बघा.तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

In reply to by उपयोजक

मराठी_माणूस 27/11/2020 - 10:17
वरील वाक्य असे हवे होते का "तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे (बॅंंकाना हजारो कोटींना बुडवुन)त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

टर्मीनेटर 27/11/2020 - 09:45
तुमचा आनंद कशात आहे?
उत्तर: जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यात! न्यूनगंडाला माझ्या विचारांत/आयुष्यात कुठेच स्थान नाही तरी त्याचे प्रातिनिधिक स्वरूप दर्शवणारा लघुलेख आवडला 👍

In reply to by टर्मीनेटर

आनन्दा 27/11/2020 - 19:03
इथे ज्याला न्यूनगंड म्हटले आहे ते वस्तुतः आपल्या छोटेपणाची / खुजेपणाची जाणीव आहे.. त्याला जर कोणी न्यूनगंड म्हणणार असेल, तर हो मला आहे न्यूनगंड, असे मला म्हणायचे आहे.

सुबोध खरे 27/11/2020 - 11:49
मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा कर्मण्येवाधिकारस्ते चा खरा अर्थ मला सापडला. म्हणजे आपण काम केले नाही तर कुणी तरी काम करतंच आणि त्याने ते नाही केलं तर त्याच्च्या फळाबाबत आपण कशाला चिंता करायची? आणि काम झाले नाही म्हणजेच निष्काम कर्मयोग झाला असे मानून मी आनंदी राहत असे. याच्यामुळे माझे वरिष्ठ मला वेगळे काम देण्याचा प्रयत्न करत असत. पण मुळात मी माझेच काम करत नसे तेंव्हा वेगळे काही करण्याचा काही संबंधच नव्हता. बाकी ACR ( वार्षिक गोपनीय अहवाल) सारख्या मिथ्या गोष्टींना मी कधीच घाबरलो नाही. त्यामुळे मी हठयोगी आहे असा माझा लौकिक पसरला होता आणि मला कोणतेही जबाबदारीचे काम देण्यास वरिष्ठ तयार नसत. काम न केल्यास सरकारी नोकरीत कोणीही आपल्याला काढू शकत नाही असे लक्षात आल्यावर तर माझा आत्मविश्वास इतका वाढला होता कि न्यूनगंड म्हणजे काय हे मला माहितीच नव्हते. एकदा सरकारी नोकरीत तुम्ही कायम झालात कि जागेसाठी कर्म करावे लागते या मूलभूत सिद्धांतालाच तडे जातात. आणि तुम्हाला काम करण्यासाठी नेमले आहे हा गैरसमज नाहीसा होतो. काम झाले काय किंवा नाही झाले काय या बद्दल आपली वृत्ती उदासीन होऊन आपल्याला वैराग्य प्राप्त होते. याच साठी ज्याला या संसारात विरक्ती (कामाबद्दल) आणि आसक्ती ( पगार, बढती आणि वेतन वृद्धी) या दोन्हीचा अनुभव घ्यायचाच आहे त्याने सरकारी नोकरी जरूर करावी.

In reply to by सुबोध खरे

हे जरी दरवेळी तेच ते असले तरी त्यातून नव्या सदस्यांना आपल्या लक्षणीय जीवनपटाचा ओझरता आलेख पाहायला मिळतो असे आम्हास वाटते. असे असूनही या वेळी मात्र आपण `मी बोटीवर होतो तेंव्हा वारा वहात होता ' हे आपले आवडते गाणे म्हणायचे टाळून लोकांचा वेळ वाचवला, तरीही यात लपलेला आपला चाणाक्षपणा आमच्या लक्षात आलाच. असे कायम नाविन्यशून्य प्रतिसाद लिहीतांना आपला हुरुप कायम राहतो हे एक `रटाळ आणि रुटीन आयुष्य सुद्धा' किती मजेत जगता येते हे आपण लोकांना दाखवण्यासाठी करत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यात सुद्धा आपली चिकाटीच दिसते असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/11/2020 - 19:56
लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन असते हे आपले मूलभूत गृहितकच चूक आहे. तसा तुमच्या बेसिक मध्येच लोच्या आहे हे तुम्ही वारंवार दाखवून देत असताच पण ते असो There is never a dull moment in army because there is always someone thinking about something for you to do

In reply to by सुबोध खरे

कारण आमच्या प्रतिसादात तर तसे काहीच दिसत नाही. खरे तर जे नाही ते दिसणे याला केमिकल लोच्या झाला आहे असे म्हणतात असे मानसशास्त्र सांगते. आपल्यालाही प्रतिसाद पुन्हा वाचलात तर आपला नक्की काय लोच्या झाला आहे ते कळेल असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 27/11/2020 - 19:06
असं नाही काही.. सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच.. त्या कर्माचेच फळ होते ते!!

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 27/11/2020 - 19:52
सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच. छे हो प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मस्टर वर सही करणे हे कधीच करायला लागले नाही आणि पगार आपोआप बँकेत जमा होतअसल्यामुळे पगार पत्रावर सही करण्याची गरजही नव्हती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 27/11/2020 - 20:10
असे म्हणतात कि सरकारी नोकरीत काम करणार्यांना काम मिळते. आणि जे काम करत नाहीत त्यांना फक्त पगार मिळतो. आणि बऱ्याच वेळेस बढती सुद्धा.

चौथा कोनाडा 27/11/2020 - 12:40
शेम टू शेम .... आता पर्यंत गेलेल्या आयुष्यात आमचाही आनंद न्युनगंडातच आहे असं दिसतंय .... रीच डॅड, पुअर डॅड वाचताना आपण पुअर डॅड प्रकारातीलच आहोत हे पानोपानी जाणवत होतं !

सॅगी 27/11/2020 - 14:20
हा लेख समजला नाही याचा न्युनगंड आला तर काय करावे बरे?

विजुभाऊ 27/11/2020 - 14:37
परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.
संजय राउत कितव्या पायरीवर उभे आहेत म्हणायचे? की ते स्वतःच राउतगीता सांगत आहेत उद्धवाला

उपयोजक 27/11/2020 - 09:07
तरी तुम्ही चांगले माणूस असाल तर या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी सिद्धी तुमच्याकडे येईलच. पण तो प्रवास संपत नाही.. या वाक्यासाठी हा धागा उपयोगी ठरेल का? http://www.misalpav.com/node/47156

पण सत्याचे ते दुरून होणारे दर्शन कायम हुरूप देते, काही नाही तरी मी तुझ्याबरोबर आहे असे परंपरा सांगते, आणि समाधी पेक्षा आनंदाकडे ओढा अधिक असल्यामुळे प्रवासाचा शीण पण जाणवत नाही. या करता तुम्हाला साष्टांग नमस्कार हे मुक्तक वाचताना काही ओळी सहस स्फुरल्या त्या जशा आठवतात तशा इथेच लिहितो जाणीवांच्या जाणीवेने जाणीवेला जाणले नेणीवांच्या नेणीवेने नेणीवेला नेणीले आत्मभान कधीकधी मज आत्मभानी उलगडे ही अवस्था व्यक्त करण्य शब्द माझे तोकडे पैजारबुवा,

उपयोजक 27/11/2020 - 09:24
माझे आयुष्य मला हवे तसे मी जगू शकत नाही.. मला माझ्या आयुष्यासाठी जगातल्या अनेक शक्यशक्यतांवर अवलंबून राहावे लागते. थोडक्यात माझ्या आयुष्याचा मार्ग मी आखून घेईन तसाच राहील याची शाश्वती नाही. म्हणजेच मी कधीही कंफोर्ट झोन मध्ये राहू शकत नाही. ही मनाप्रमाणे जगता न येण्याची शक्यता तल्लख बुद्धीद्वारे कमी करता येऊ शकेल असे वाटते.फक्त दोन लोकांची उदाहरणे देतो. https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/hindi/wealth/personal-finance/vijay-mallyas-london-manor-has-a-gold-toilet-reveals-author-james-crabtree/amp_articleshow/65363210.cms https://www.google.com/amp/s/www.esakal.com/desh/vijay-mallya-and-pinky-lalwani-will-marriage-vijay-mallya-marriage-third-time-106149%3famp https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/magazines/panache/what-goes-into-the-rs-9-lakh-ostrich-leather-jacket-sported-by-nirav-modi/amp_articleshow/68571634.cms बघा.तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

In reply to by उपयोजक

मराठी_माणूस 27/11/2020 - 10:17
वरील वाक्य असे हवे होते का "तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर हे दोघे (बॅंंकाना हजारो कोटींना बुडवुन)त्यांना हवे तसे आयुष्य कठीण परिस्थितीतसुद्धा जगत आहेत.

टर्मीनेटर 27/11/2020 - 09:45
तुमचा आनंद कशात आहे?
उत्तर: जगात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यात! न्यूनगंडाला माझ्या विचारांत/आयुष्यात कुठेच स्थान नाही तरी त्याचे प्रातिनिधिक स्वरूप दर्शवणारा लघुलेख आवडला 👍

In reply to by टर्मीनेटर

आनन्दा 27/11/2020 - 19:03
इथे ज्याला न्यूनगंड म्हटले आहे ते वस्तुतः आपल्या छोटेपणाची / खुजेपणाची जाणीव आहे.. त्याला जर कोणी न्यूनगंड म्हणणार असेल, तर हो मला आहे न्यूनगंड, असे मला म्हणायचे आहे.

सुबोध खरे 27/11/2020 - 11:49
मी सरकारी नोकरीत होतो तेंव्हा कर्मण्येवाधिकारस्ते चा खरा अर्थ मला सापडला. म्हणजे आपण काम केले नाही तर कुणी तरी काम करतंच आणि त्याने ते नाही केलं तर त्याच्च्या फळाबाबत आपण कशाला चिंता करायची? आणि काम झाले नाही म्हणजेच निष्काम कर्मयोग झाला असे मानून मी आनंदी राहत असे. याच्यामुळे माझे वरिष्ठ मला वेगळे काम देण्याचा प्रयत्न करत असत. पण मुळात मी माझेच काम करत नसे तेंव्हा वेगळे काही करण्याचा काही संबंधच नव्हता. बाकी ACR ( वार्षिक गोपनीय अहवाल) सारख्या मिथ्या गोष्टींना मी कधीच घाबरलो नाही. त्यामुळे मी हठयोगी आहे असा माझा लौकिक पसरला होता आणि मला कोणतेही जबाबदारीचे काम देण्यास वरिष्ठ तयार नसत. काम न केल्यास सरकारी नोकरीत कोणीही आपल्याला काढू शकत नाही असे लक्षात आल्यावर तर माझा आत्मविश्वास इतका वाढला होता कि न्यूनगंड म्हणजे काय हे मला माहितीच नव्हते. एकदा सरकारी नोकरीत तुम्ही कायम झालात कि जागेसाठी कर्म करावे लागते या मूलभूत सिद्धांतालाच तडे जातात. आणि तुम्हाला काम करण्यासाठी नेमले आहे हा गैरसमज नाहीसा होतो. काम झाले काय किंवा नाही झाले काय या बद्दल आपली वृत्ती उदासीन होऊन आपल्याला वैराग्य प्राप्त होते. याच साठी ज्याला या संसारात विरक्ती (कामाबद्दल) आणि आसक्ती ( पगार, बढती आणि वेतन वृद्धी) या दोन्हीचा अनुभव घ्यायचाच आहे त्याने सरकारी नोकरी जरूर करावी.

In reply to by सुबोध खरे

हे जरी दरवेळी तेच ते असले तरी त्यातून नव्या सदस्यांना आपल्या लक्षणीय जीवनपटाचा ओझरता आलेख पाहायला मिळतो असे आम्हास वाटते. असे असूनही या वेळी मात्र आपण `मी बोटीवर होतो तेंव्हा वारा वहात होता ' हे आपले आवडते गाणे म्हणायचे टाळून लोकांचा वेळ वाचवला, तरीही यात लपलेला आपला चाणाक्षपणा आमच्या लक्षात आलाच. असे कायम नाविन्यशून्य प्रतिसाद लिहीतांना आपला हुरुप कायम राहतो हे एक `रटाळ आणि रुटीन आयुष्य सुद्धा' किती मजेत जगता येते हे आपण लोकांना दाखवण्यासाठी करत आहात, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे आणि त्यात सुद्धा आपली चिकाटीच दिसते असे नम्रपणे नमूद करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/11/2020 - 19:56
लष्करात आयुष्य रटाळ आणि रुटीन असते हे आपले मूलभूत गृहितकच चूक आहे. तसा तुमच्या बेसिक मध्येच लोच्या आहे हे तुम्ही वारंवार दाखवून देत असताच पण ते असो There is never a dull moment in army because there is always someone thinking about something for you to do

In reply to by सुबोध खरे

कारण आमच्या प्रतिसादात तर तसे काहीच दिसत नाही. खरे तर जे नाही ते दिसणे याला केमिकल लोच्या झाला आहे असे म्हणतात असे मानसशास्त्र सांगते. आपल्यालाही प्रतिसाद पुन्हा वाचलात तर आपला नक्की काय लोच्या झाला आहे ते कळेल असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 27/11/2020 - 19:06
असं नाही काही.. सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच.. त्या कर्माचेच फळ होते ते!!

In reply to by आनन्दा

सुबोध खरे 27/11/2020 - 19:52
सकाळी केंव्हातरी मस्टर वरती सही करणे आणि 1 तारखेला पगाराच्या स्लिप वरती सही करणे हे काम तुम्ही करत असणारच. छे हो प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी असल्यामुळे मस्टर वर सही करणे हे कधीच करायला लागले नाही आणि पगार आपोआप बँकेत जमा होतअसल्यामुळे पगार पत्रावर सही करण्याची गरजही नव्हती.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 27/11/2020 - 20:10
असे म्हणतात कि सरकारी नोकरीत काम करणार्यांना काम मिळते. आणि जे काम करत नाहीत त्यांना फक्त पगार मिळतो. आणि बऱ्याच वेळेस बढती सुद्धा.

चौथा कोनाडा 27/11/2020 - 12:40
शेम टू शेम .... आता पर्यंत गेलेल्या आयुष्यात आमचाही आनंद न्युनगंडातच आहे असं दिसतंय .... रीच डॅड, पुअर डॅड वाचताना आपण पुअर डॅड प्रकारातीलच आहोत हे पानोपानी जाणवत होतं !

सॅगी 27/11/2020 - 14:20
हा लेख समजला नाही याचा न्युनगंड आला तर काय करावे बरे?

विजुभाऊ 27/11/2020 - 14:37
परवा बोलताना मी कोणाला तरी म्हणालो, मला तत्वज्ञान सांगायची गरज नाही, ते माझ्याकडे भरपूर आहे. अनुभवाच्या बाबतीत मात्र आपण कोरडे पाषाण आहोत.. म्हणजे अनुभव गाठीशी आहेत , पण ते पहिल्या पायरीवरचे.
संजय राउत कितव्या पायरीवर उभे आहेत म्हणायचे? की ते स्वतःच राउतगीता सांगत आहेत उद्धवाला
जन्माला आलो तेव्हा मी अज्ञानी होतो. काही जणांना वाटायचे मी तेव्हा अत्यंत सुखात होतो, पण प्रत्यक्षात मी माझा कंफोर्ट झोन सोडून, एका जगात प्रवेश केला होता जिथे ज्ञान केवळ ज्ञानेंद्रियांनीच होऊ शकत होते. कालांतराने मी सरावलो, आणि मी भिन्न ज्ञानेंद्रियांनीच ज्ञान मिळवण्याची क्रिया आत्मसात केली. जेव्हा मी हे आत्मसात केले, तेव्हा अन्य काही प्रश्न उभे राहिले. माझे आयुष्य नेमके किती असेल, मी आयुष्यात काय मिळवले पाहिजे हा पहिला प्रश्न.. आजूबाजूला बघता बघता हे लक्षात आले के आयुष्य फारच क्षणभंगुर आहे, कोणत्याही क्षणी तुमचा ग्रंथ आटोपु शकतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला न्यूनगंड..

दक्षिण भारतीय मंदिरे

उपयोजक ·

Gk 25/08/2020 - 14:28
शंकराचार्य मठ के स्टार मॉल जवळ चेंबूर

In reply to by Gk

Gk 25/08/2020 - 14:31
https://www.sringeri.net/branches/maharashtra/mumbai

आर्य 28/08/2020 - 21:06
वेंकटेश्वरा प्रार्थना - तिरुपती - तिरुमला देवस्थान, सायन सर्कल - तेलगू भाषिक द साऊथ इंडियन भजन समाज मंदिर - माटुंगा, मुंबई - तामिळ भाषिक द आस्तिक समाज - कोचू गुरुवायूर श्री राम मंदिर - माटुंगा, मुंबई - केरळी / मल्याळम कनक परमेशवरी मंदिर - माटुंगा, मुंबई - तेलगू भाषिक राघवेंद्रा स्वामी मठ, मुलुंड (पश्चिम), मुंबई - कन्नड भाषिक शंकरमठ - माटुंगा, मुंबई

Gk 25/08/2020 - 14:28
शंकराचार्य मठ के स्टार मॉल जवळ चेंबूर

In reply to by Gk

Gk 25/08/2020 - 14:31
https://www.sringeri.net/branches/maharashtra/mumbai

आर्य 28/08/2020 - 21:06
वेंकटेश्वरा प्रार्थना - तिरुपती - तिरुमला देवस्थान, सायन सर्कल - तेलगू भाषिक द साऊथ इंडियन भजन समाज मंदिर - माटुंगा, मुंबई - तामिळ भाषिक द आस्तिक समाज - कोचू गुरुवायूर श्री राम मंदिर - माटुंगा, मुंबई - केरळी / मल्याळम कनक परमेशवरी मंदिर - माटुंगा, मुंबई - तेलगू भाषिक राघवेंद्रा स्वामी मठ, मुलुंड (पश्चिम), मुंबई - कन्नड भाषिक शंकरमठ - माटुंगा, मुंबई
दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_ बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?