मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म

नर्मदे हर , /;/ .

विअर्ड विक्स ·

In reply to by कंजूस

अनुभव हा थोडक्यात घेतलाय हे खरे आहे. कारण जी सुखानुभूती यात्रेत होते त्याचे शब्दांकन करणे कठीण आहे नि ते प्रत्यक्ष अनुभवातूनच कळते. अनेक पुस्तके आहेत. अनेक लोक युट्युबवर विडिओ टाकतात , मी स्वतः यातील काहीसुद्धा पहिले व वाचले नव्हते त्यामुळे मला जरा जास्त कुतूहल वाटले असेल कदाचित. हो परिक्रमेला मय्या उजव्या हाताला ठेवावी. मी मुंबईहून गेलो होतो. हरदा स्टेशनला उतरलो होतो. अनेक ट्रेन आहेत . पण मी कार्यालयातून जावयाचे असल्याने संध्याकाळची १२१३७ पकडली. रात्रौ झोपून सकाळी वेळेत हरदाला. तेथून नेमावारला जावयास आम्ही विक्रम केली कारण आमचा ग्रुप होता . अंदाजे २५-३० किमी. लक्षात असुद्या हरदा हे दक्षिण तटावर आहे व नेमावर उत्तर तटावर . त्यामुळे मय्या चे दर्शन नेमावर घाटाला पोहोचण्याआधीच होते. अनेक जण ओंकारेश्वराहून संकल्प उचलतात . चैत्र महिन्यात अल्प परीक्रमा असते कोणास करायची असेल तर

चौथा कोनाडा 20/02/2023 - 11:47
छान परिक्रमा ! वर्णन वाचताना रमायला झालं. झकास लिहिले आहे. पुढील वेळीस फोटो नक्की टाका. दोन परिच्छेदामध्ये जागा द्या. सुवाच्य होईल.

पर्णिका 25/02/2023 - 01:58
अनुभवकथन आवडले. काही दिवस नर्मदामैय्याच्या किनारी राहायची कल्पना मस्तच... !
त्यांनी आम्हाला चालण्यामुळे होणारी स्नायुदुखी दूर करण्याचा काठी व पंचाच्या साहाय्याने दूर करण्याचा एक नामी उपाय सांगितला.
हे प्लिज सविस्तर सांगणार का ? गेल्या आठवड्यात लॉन्ग वीकेंड असल्याने नवऱ्यासोबत ५-मैलांची ट्रेल/ट्रेक (जी याआधीही अनेकदा केली होती) केली, तर पाय बऱ्यापैकी दुखत होते.

In reply to by पर्णिका

पायास मेहेंदी काढताना ज्या पोझिशन मध्ये बसतो त्याप्रमाणे बसावे. पंचा घेऊन तो दोन्ही पोटऱ्यांभोवती गुंडाळून गाठ गुढग्याच्या मध्ये पुढील बाजूस ठेवावी . एखादी काठी वा सोटा घेऊन तो पंचाच्या वेटोळ्यात अडकवून काठी पुढच्या बाजूस खेचली असता पोटऱ्यांवर उत्तम ताण येतो.

लेख फारच घाईत लिहिल्यासारखा वाटला. इतर नर्मदा परिक्रमेच्या लेखांवर येणार्‍या प्रतिक्रियेत "खाण्यापिण्याची वर्णने जास्त येतात" याच्याशी सहमत व्हावे लागते. पुढील वेळेस असा एखादा अनुभव लिहिताना शांततेने लिहिला तर त्यातील अनुभव अधिक प्रखरपणे दुसर्‍यांपर्यंत पोहोचविता येईल. आगावूपणाबद्द्ल क्षमस्व !

In reply to by कंजूस

अनुभव हा थोडक्यात घेतलाय हे खरे आहे. कारण जी सुखानुभूती यात्रेत होते त्याचे शब्दांकन करणे कठीण आहे नि ते प्रत्यक्ष अनुभवातूनच कळते. अनेक पुस्तके आहेत. अनेक लोक युट्युबवर विडिओ टाकतात , मी स्वतः यातील काहीसुद्धा पहिले व वाचले नव्हते त्यामुळे मला जरा जास्त कुतूहल वाटले असेल कदाचित. हो परिक्रमेला मय्या उजव्या हाताला ठेवावी. मी मुंबईहून गेलो होतो. हरदा स्टेशनला उतरलो होतो. अनेक ट्रेन आहेत . पण मी कार्यालयातून जावयाचे असल्याने संध्याकाळची १२१३७ पकडली. रात्रौ झोपून सकाळी वेळेत हरदाला. तेथून नेमावारला जावयास आम्ही विक्रम केली कारण आमचा ग्रुप होता . अंदाजे २५-३० किमी. लक्षात असुद्या हरदा हे दक्षिण तटावर आहे व नेमावर उत्तर तटावर . त्यामुळे मय्या चे दर्शन नेमावर घाटाला पोहोचण्याआधीच होते. अनेक जण ओंकारेश्वराहून संकल्प उचलतात . चैत्र महिन्यात अल्प परीक्रमा असते कोणास करायची असेल तर

चौथा कोनाडा 20/02/2023 - 11:47
छान परिक्रमा ! वर्णन वाचताना रमायला झालं. झकास लिहिले आहे. पुढील वेळीस फोटो नक्की टाका. दोन परिच्छेदामध्ये जागा द्या. सुवाच्य होईल.

पर्णिका 25/02/2023 - 01:58
अनुभवकथन आवडले. काही दिवस नर्मदामैय्याच्या किनारी राहायची कल्पना मस्तच... !
त्यांनी आम्हाला चालण्यामुळे होणारी स्नायुदुखी दूर करण्याचा काठी व पंचाच्या साहाय्याने दूर करण्याचा एक नामी उपाय सांगितला.
हे प्लिज सविस्तर सांगणार का ? गेल्या आठवड्यात लॉन्ग वीकेंड असल्याने नवऱ्यासोबत ५-मैलांची ट्रेल/ट्रेक (जी याआधीही अनेकदा केली होती) केली, तर पाय बऱ्यापैकी दुखत होते.

In reply to by पर्णिका

पायास मेहेंदी काढताना ज्या पोझिशन मध्ये बसतो त्याप्रमाणे बसावे. पंचा घेऊन तो दोन्ही पोटऱ्यांभोवती गुंडाळून गाठ गुढग्याच्या मध्ये पुढील बाजूस ठेवावी . एखादी काठी वा सोटा घेऊन तो पंचाच्या वेटोळ्यात अडकवून काठी पुढच्या बाजूस खेचली असता पोटऱ्यांवर उत्तम ताण येतो.

लेख फारच घाईत लिहिल्यासारखा वाटला. इतर नर्मदा परिक्रमेच्या लेखांवर येणार्‍या प्रतिक्रियेत "खाण्यापिण्याची वर्णने जास्त येतात" याच्याशी सहमत व्हावे लागते. पुढील वेळेस असा एखादा अनुभव लिहिताना शांततेने लिहिला तर त्यातील अनुभव अधिक प्रखरपणे दुसर्‍यांपर्यंत पोहोचविता येईल. आगावूपणाबद्द्ल क्षमस्व !
लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे. पूर्वपीठिका - मला दुर्गभ्रमणाची आवड आहे , याच आवडीमुळे माझ्या अनेक ठिकाणी पदभ्रमण मोहीमा झाल्या आहेत.माझ्या भावाने जेव्हा नर्मदा परिक्रमेसाठी मला विचारले, त्या क्षणी माझी पाटी कोरी होती.सहसा भ्रमण मोहिमेसाठी कोणी विचारले असता , मला थोडी फार त्या ठिकाणाबद्दल कल्पना असते. पण या वेळी स्थिती वेगळी होती, त्यामुळे या परिक्रमेबद्दल सौं ना विचारले , त्यांनी " नर्मदे हर हर" हे पुस्तक वाचलेले असल्याने मला जाण्याचा सल्ला दिला.

ज्ञानवापी निकाल (12-सप्टेंबर-2022)

बाजीगर ·

सौंदाळा 13/09/2022 - 17:54
सुंदर कविता. येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 13/09/2022 - 18:22
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय. ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?

सौंदाळा 13/09/2022 - 17:54
सुंदर कविता. येथील देऊळ पाडून औरंगजेबाने देवळातील शिलालेख, भिंती मशिदीच्या पायर्‍यांसाठी वापरल्याचे उल्लेख वाचले होते. मशिदीच्या पायर्‍या निरखून पाहिल्या तर दिसतात असे खूप पुर्वी वाचले पण होते, संदर्भ आता लक्षात नाही. बाबरीच्या मानाने ज्ञानवापीचा प्रकार तसा बराच नंतरचा आहे. या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रचेतस 13/09/2022 - 18:22
या जागेत मंदीर असल्याचे सज्जड पुरावे असावेत
इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय. ह्या पार्श्वभूमीवर भैरप्पांची 'आवरण' कादंबरी खूपच जबरदस्त आहे.

इथे तर पुराव्याची गरजच नाही, सगळं उघडच दिसतंय.
सगळं उघड आपल्याला दिसतं. पण प्रतिवादी समाजाला वर्षानुवर्षे काहीच दिसत नाहिये हे कसे काय ?
न्यायाधीशांनी निकाल वाचला. 'त्या' पाच महिला नाचल्या. मंदिरच हे, आहे इथे शिवलिंग. म्हणाले पुरावा पहात वापरुन भिंग ओवैसी ने केला थयथयाट. 1991 चा कायदा त्याला पाठ 'औवैसी, तू कितनी भी पटक ले' आताआहे हिंदू जनमत सटकले औरंग ने काढले होते फर्मान त्यांचे मंदिर पाडा,आपले करा निर्माण एक मंदिर-भिंत तशीच ठेवली हिंदू-जखम धगधगत ठेवली कसले दाखले अन कसले पुरावे उघड सत्य,हिंदूंचे आपसात दुरावे शतकातून मग एक लोकोत्तर नेता 370, राममंदिर,आता काशी घेता याआधी न्यायदेवता होती आंधळी कुत्रं पीठ खातं,आणि आंधळं दळी आज हसला असेल तो शिव-नंदी संपलीती वोटबँक राजनीती गंदी आभार त्या पाच 'ज्ञानव्यापी' महिलांचे ज्यांनी

अंतरंग - भगवद्गीता - भाग ४

शीतलउवाच ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शीतलउवाच 20/05/2022 - 18:51
धन्यवाद, पुढील भाग लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करेन. लेखनासह गीता ऑनलाईन शिकवत असल्याने वेळ सांभाळणे कठीण जाते.

Jayant Naik 19/05/2022 - 13:18
गीतेचा अर्थ इतक्या लोकानी लावला आहे तरी प्रत्येक वेळा काही तरी नवीनच समजते. सोप्या भाषेत चांगले सांगता आहात. चालू ठेवा.

प्रचेतस 19/05/2022 - 14:04
ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा.
कपिलमुनीस सांख्यमताचा प्रवर्तक मानले जाते, जरी हे मत प्राचीन-वेदोक्त असले तरीही ते पूर्णत्वास नेले ते कपिलाने असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. "सिद्धानां कपिलोमुनि:" अर्थात सिद्धांमध्ये (तत्वज्ञानाने परमगतीस प्राप्त झालेले) कपिलमुनी असे भगवद्गीताच म्हणते. सर्वात जुने तत्वज्ञान (सांख्यमत) हे कपिलाचे आहे असे शांतिपर्व म्हणते. वास्तविक सांख्य निरिश्वरवादाकडे झुकलेले आढळतात, कारण पुरुष आणि प्रकृती हे दोनच ते मानतात जीवाच्या ठिकाणी वैराग्य बाणले असता देहत्यागानंतर आत्मा उघडच मुक्तीला जातो मग परमेश्वराची काय गरज असे ढोबळमानाने त्यांचे मत.

In reply to by प्रचेतस

वास्तविक सांख्य निरिश्वरवादाकडे झुकलेले आढळतात, कारण पुरुष आणि प्रकृती हे दोनच ते मानतात जीवाच्या ठिकाणी वैराग्य बाणले असता देहत्यागानंतर आत्मा उघडच मुक्तीला जातो मग परमेश्वराची काय गरज असे ढोबळमानाने त्यांचे मत.
झुकलेले ? नाही , स्पष्ट निरीश्वरवादीच आहे ! आणि देहत्यागाचा अन मुक्तीचा काय संबंध ? मुळात देहाचा अन आत्म्याचा काय सम्बंध ? मुळात प्रकृती पुरुष द्वैतच नाही , आहे असे जे काही आपल्याला वाटते आहे ते आपले अज्ञान आहे , आपली अविद्या आहे , माया आहे . या मा सा माया ... जी नाहीच ती म्हणजे माया ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ सुर्याला रात्र अंधार म्हणजे काय हे माहीतच नाही मग त्याला दिवस , प्रकाश म्हणजे काय हे कसे कळणार ? सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ मुळात आत्म्याला अविद्या अज्ञान माया असे काहीच बंधन नाही मोक्ष मुक्ती वगैरे असण्याचा संबंधच येत नाही !! बाकी मुळ गीतेवरील लेखही उत्तम आहे ! पण भगवद्गीतीतील दुसरा अध्याय मला काही पटत नाही . हे म्हणजे "काय मग झालं का जेवण ?" ह्या प्रश्नाला "नाही आमच्या घरी पोपट आहे" असे उत्तर दिल्यासारखे वाटते मला . युध्द भुमीवर दुसर्‍या अध्याया पेक्षा तीसरा अध्याय - कर्मयोग हा जास्त कालसुसंगत वाटतो. पण त्याहीपेक्षा अर्जुनाच्या प्रश्नाला सर्वात सोप्पे बेस्ट उत्तर दिलेले आहे ते अकराव्या अध्यायात - कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥ ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‍नान् ॥ तु कशाला बे टेंशन घेतो, मी स्वतः काळ आहे , ह्या लोकांना मारायलाच आलोय , तु नाही मारलेस म्हणुन काय ही लोकं वाचतील असे नाही. मी ऑलरेडी मारलेले आहे सर्वांना तु केवळ निमित्तमात्र हो , अन हाण त्यांना , तु आधीच जिंकलेला आहेस हे युध्द ! (आणि इथे व्यासांच्या विषयीचा आदर अजुन द्विगुणीत होतो कारण भीष्म द्रोण जयद्रथ आणि कर्ण ह्या चौघांचीच नावे घेतली आहेत ज्यांना अर्जुनाने युध्दात हरवले. ह्या चौघांना सोडुन बाकी सर्वांना एकटा भीम हरवु शकला असता . ! ) ____/\____

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शीतलउवाच 20/05/2022 - 18:51
धन्यवाद, पुढील भाग लवकर पोस्ट करायचा प्रयत्न करेन. लेखनासह गीता ऑनलाईन शिकवत असल्याने वेळ सांभाळणे कठीण जाते.

Jayant Naik 19/05/2022 - 13:18
गीतेचा अर्थ इतक्या लोकानी लावला आहे तरी प्रत्येक वेळा काही तरी नवीनच समजते. सोप्या भाषेत चांगले सांगता आहात. चालू ठेवा.

प्रचेतस 19/05/2022 - 14:04
ऋग्वेदीय ऋषींपासून कपिल मुनींपर्यंत अनेक तत्त्वज्ञांना भुरळ पाडणारा.
कपिलमुनीस सांख्यमताचा प्रवर्तक मानले जाते, जरी हे मत प्राचीन-वेदोक्त असले तरीही ते पूर्णत्वास नेले ते कपिलाने असे मानण्यास प्रत्यवाय नसावा. "सिद्धानां कपिलोमुनि:" अर्थात सिद्धांमध्ये (तत्वज्ञानाने परमगतीस प्राप्त झालेले) कपिलमुनी असे भगवद्गीताच म्हणते. सर्वात जुने तत्वज्ञान (सांख्यमत) हे कपिलाचे आहे असे शांतिपर्व म्हणते. वास्तविक सांख्य निरिश्वरवादाकडे झुकलेले आढळतात, कारण पुरुष आणि प्रकृती हे दोनच ते मानतात जीवाच्या ठिकाणी वैराग्य बाणले असता देहत्यागानंतर आत्मा उघडच मुक्तीला जातो मग परमेश्वराची काय गरज असे ढोबळमानाने त्यांचे मत.

In reply to by प्रचेतस

वास्तविक सांख्य निरिश्वरवादाकडे झुकलेले आढळतात, कारण पुरुष आणि प्रकृती हे दोनच ते मानतात जीवाच्या ठिकाणी वैराग्य बाणले असता देहत्यागानंतर आत्मा उघडच मुक्तीला जातो मग परमेश्वराची काय गरज असे ढोबळमानाने त्यांचे मत.
झुकलेले ? नाही , स्पष्ट निरीश्वरवादीच आहे ! आणि देहत्यागाचा अन मुक्तीचा काय संबंध ? मुळात देहाचा अन आत्म्याचा काय सम्बंध ? मुळात प्रकृती पुरुष द्वैतच नाही , आहे असे जे काही आपल्याला वाटते आहे ते आपले अज्ञान आहे , आपली अविद्या आहे , माया आहे . या मा सा माया ... जी नाहीच ती म्हणजे माया ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ सुर्याला रात्र अंधार म्हणजे काय हे माहीतच नाही मग त्याला दिवस , प्रकाश म्हणजे काय हे कसे कळणार ? सूर्याचिया हाता । अंधकारू नये सर्वथा । मा प्रकाशाची कथा । आईकता का ? ॥ ७-२५८ ॥ मुळात आत्म्याला अविद्या अज्ञान माया असे काहीच बंधन नाही मोक्ष मुक्ती वगैरे असण्याचा संबंधच येत नाही !! बाकी मुळ गीतेवरील लेखही उत्तम आहे ! पण भगवद्गीतीतील दुसरा अध्याय मला काही पटत नाही . हे म्हणजे "काय मग झालं का जेवण ?" ह्या प्रश्नाला "नाही आमच्या घरी पोपट आहे" असे उत्तर दिल्यासारखे वाटते मला . युध्द भुमीवर दुसर्‍या अध्याया पेक्षा तीसरा अध्याय - कर्मयोग हा जास्त कालसुसंगत वाटतो. पण त्याहीपेक्षा अर्जुनाच्या प्रश्नाला सर्वात सोप्पे बेस्ट उत्तर दिलेले आहे ते अकराव्या अध्यायात - कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥ ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् । मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‍नान् ॥ तु कशाला बे टेंशन घेतो, मी स्वतः काळ आहे , ह्या लोकांना मारायलाच आलोय , तु नाही मारलेस म्हणुन काय ही लोकं वाचतील असे नाही. मी ऑलरेडी मारलेले आहे सर्वांना तु केवळ निमित्तमात्र हो , अन हाण त्यांना , तु आधीच जिंकलेला आहेस हे युध्द ! (आणि इथे व्यासांच्या विषयीचा आदर अजुन द्विगुणीत होतो कारण भीष्म द्रोण जयद्रथ आणि कर्ण ह्या चौघांचीच नावे घेतली आहेत ज्यांना अर्जुनाने युध्दात हरवले. ह्या चौघांना सोडुन बाकी सर्वांना एकटा भीम हरवु शकला असता . ! ) ____/\____
नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् । किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥ नासदीयसूक्त………असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण?

योग म्हणजे नक्की काय ?

Jayant Naik ·

In reply to by कंजूस

Jayant Naik 12/05/2022 - 06:59
फार गहन विषय आहे. अनेक संदर्भ मला मिळाले नसल्याची सुद्धा शक्यता आहे. होय. कर्मयोग हा एक महत्वाचा योग आहे. पण फळाची आशा न धरता कार्य करणे हे आजच्या कलियुगात फारच कमी लोकाना जमत असेल.

नगरी 11/05/2022 - 04:02
लेख आवडला,काही गोष्टी इंद्रियातीत असतात.त्यांना शब्दात अडकवू नयेत.किंबहुना शब्दात मांडताच येत नाहीत. समाधी आणि प्रज्ञा त्याच प्रकारात मोडतात.त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत,शब्दात पकडता येत नाहीत.

In reply to by नगरी

कंजूस 11/05/2022 - 05:55
आणि इतर काही गोष्टी अगदी अत्यल्प लोकांनाच अनुभवता येत असतील तर त्याचे मूल्य शून्य आहे. शिवाय त्यातून काही उत्पन्न झालेले इतरांना देता येत नसेल तर आणखी मोठे शून्य. ते मिळवण्यासाठी खटाटोप न केलेलाच बरा.

In reply to by नगरी

Jayant Naik 12/05/2022 - 07:03
अगदी बरोबर . काही गोष्टींकडे फक्त निर्देश करता येतो. सगळे शब्दात अडकवणे शक्य नाही. जे नाम आणि रूप याच्या पलीकडे आहे ते फक्त अनुभवता येते. कबीर म्हणतो तसे मुका माणूस गूळ खातो .. तर तो काय सांगणार ? " खाये और मुसकाय !"

प्रचेतस 11/05/2022 - 19:21
चांगला लेख. महाभारतात शांतिपर्वात व्यास शुक संवादात योगाचे विस्ताराने वर्णन आहे. छिन्नदोषो मुनिर्योगान्युक्तो युञ्जीत द्वादश | दशकर्मसुखानर्थानुपायापायनिर्भयः || चक्षुराचारवित्प्राज्ञो मनसा दर्शनेन च | यच्छेद्वाङ्मनसी बुद्ध्या य इच्छेज्ज्ञानमुत्तमम् || ज्ञानेन यच्छेदात्मानं य इच्छेच्छान्तिमात्मनः || एतेषां चेदनुद्रष्टा पुरुषोऽपि सुदारुणः | यदि वा सर्ववेदज्ञो यदि वाप्यनृचोऽजपः | ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान है योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हें योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हें 'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य, हेही योगाचं एक साधन आहे. व्यास पुढे म्हणतात नानाविध आसनें साधणें हें योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हें योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हें 'निश्चय' रूपी योगसाधन चक्षु हेआणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता है आहारा संबंधाचे योगसाधन विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणे हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हैं मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्यानें या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला; सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला; धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा कसाहि असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा महाभयंकर सागर त्याला तरून जातां येतो. उपरोक्त प्रकारचा हा योग आपल्याला समजावा अशी इच्छा धरणारा पुरुषसुद्धां मुक्त होतो. मग याचें आचरण करणारा कर्मकांडातीत होतो व त्याला परोक्ष ज्ञान होते, हे सांगावयासच नको. योग समजवून सांगण्यासाठी शांतिपर्वात रथाचे सुरेख रूपक वापरले आहे. अपि जिज्ञासमानो हि शब्दब्रह्मातिवर्तते || धर्मोपस्थो ह्रीवरूथ उपायापायकूबरः | अपानाक्षः प्राणयुगः प्रज्ञायुर्जीवबन्धनः || चेतनाबन्धुरश्चारुराचारग्रहनेमिवान् | दर्शनस्पर्शनवहो घ्राणश्रवणवाहनः ||९|| प्रज्ञानाभिः सर्वतन्त्रप्रतोदो ज्ञानसारथिः | क्षेत्रज्ञाधिष्ठितो धीरः श्रद्धादमपुरःसरः ||१०|| त्यागवर्त्मानुगः क्षेम्यः शौचगो ध्यानगोचरः | जीवयुक्तो रथो दिव्यो ब्रह्मलोके विराजते || अथ सन्त्वरमाणस्य रथमेतं युयुक्षतः | अक्षरं गन्तुमनसो विधिं वक्ष्यामि शीघ्रगम् || निर्विकार अक्षर ब्रह्माची प्राप्ति करून घेऊं इच्छिणाऱ्या माणसानें आचरावयाचा हा योग म्हणजे एक रथ आहे असे मानले तर धर्म ही त्यांतील सारथ्याची जागा होय. अकार्यापासून परावृत्त होण्याची बुद्धि हे त्या रथाचें रक्षण करणारें आच्छादन, उपाय व अपाय ह्या त्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या दांड्या, प्राण हे या रथाचें जूं, बुद्धि ही या रथाची बळकटी, जीव हा या रथाचें आकलन करणारा बंध, चेतना ही या रथातील फळकूटांची जोडी, निरनिराळ्या आचारांचे अवलंबन हेच या रथाच्या धांवा, स्पर्श, दर्शन, वास व श्रवण, हे चार या रथाचे घोडे, शमदमादिकांमधील प्रावीण्य हीच ज्यामधील यजमानाची मुख्य जागा, सर्व प्रकारचीं शास्त्रे हा ज्यांतील चाबूक, शास्त्रांच्या अर्थाचा निश्चय करविणारे ज्ञान हाच ज्यांतील सारथी असा हा धीर गंभीर गतीनें चालणारा योगरथ होय. श्रद्धा व दम हे या रथाच्या पुढे चालतात. जीव हा या रथांत बसणारा रथी होय. विषयादिकांचा त्याग हा या रथामागून चालणारा सेवक आहे. पावित्र्य हा याचा मार्ग असून त्याच मार्गानें तो ध्यानाकडे जातो. ध्यान हेच याचें ध्येय होय. अशा तऱ्हेचा जीवानें जोडलेला हा दिव्य रथ ब्रह्मलोकाच्या समीप शोभून दिसतो. असा हा रथ जोडून या रथांतून परब्रह्माच्या समीप जाण्याची ज्याला त्वरा झाली आहे त्याला शीघ्र ब्रह्म प्राप्ति करून देणारा विधि सांगतो. सप्त यो धारणाः कृत्स्ना वाग्यतः प्रतिपद्यते | पृष्ठतः पार्श्वतश्चान्या यावत्यस्ताः प्रधारणाः || क्रमशः पार्थिवं यच्च वायव्यं खं तथा पयः | ज्योतिषो यत्तदैश्वर्यमहङ्कारस्य बुद्धितः || अव्यक्तस्य तथैश्वर्यं क्रमशः प्रतिपद्यते | विक्रमाश्चापि यस्यैते तथा युङ्क्ते स योगतः || अथास्य योगयुक्तस्य सिद्धिमात्मनि पश्यतः | निर्मथ्यमानः सूक्ष्मत्वाद्रूपाणीमानि दर्शयेत् || योगमार्गामध्यें सात मुख्य गोष्टी आहेत. वाणी इत्यादिकांचें नियमन करून या सप्तधारणांचा अवलंब योग्यानें करावा. एकाद्या विशिष्ट विषयाचे ठिकाणीं चित्ताचा लय करणे याला धारणा म्हणतात. चंद्रमंडल, सूर्यमंडल, ध्रुवमंडल इत्यादिकांचे ठिकाणीं चित्ताचा लय लावणे किंवा त्या मानानें जवळच्या अशा नासाग्र भूमध्य, इत्यादिकांचें ठिकाणीं मनाची एकाग्रता करणें, या सप्तधारणांच्या मानानें दूरच्या, धारणा होत. पौत्राहून प्रपौत्र जसा दूरचा, शिष्याहून प्रशिष्य जसा दूरचा, तशाच सप्तधारणांतून वर सांगितलेल्या निरनिराळ्या धारणा या दूरच्या धारणा आणि प्रधारणा होत. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, अहंकार आणि अव्यक्त या सातांचे ठिकाण चित्ताचा लय करणें, या सप्तधारणा होत.

Jayant Naik 12/05/2022 - 07:20
हा संदर्भ मला माहीत नव्हता. तो इथे मांडल्याबद्दल अतिशय आभार. मी जसजसा या विषयाकडे पाहायला लागलो तसतसा या विषयाचा आवाका पाहून अचंबित झालो. हा लेख खूप लांबत गेला .. किती विद्वानानी यावर काम केले आहे ! रथाची उपमा वाचनात आली होती पण माझा लेख आधीच खूप मोठा आणि क्लिष्ट होतोय का ? या भीतीपोटी ही उपमा वापरली नाही. तुम्ही तुमच्या प्रतिसादात घालून आणि व्यास शुक संवाद मांडल्याबद्दल आभार. लेखात एक महत्वाची भर घातलीत . "ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात." बरोबर. मी याच निष्कर्षाला आलो की योगाकडे साध्य आणि साधन असेच पाहायला पाहिजे.

In reply to by Jayant Naik

प्रचेतस 12/05/2022 - 10:05
ह्या द्वादश साधनांचा उहापोह देखील पुढे केला गेला आहे. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान हे योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हे योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हे'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य,हेही योगाचं एक साधन आहे. नानाविध आसनें साधणें हे योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हे योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हे 'निश्चय' रूपी योगसाधन तर चक्षु हे आणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता हेआहारासंबंधीचे योगसाधन,विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणें हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हे मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्याने या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला, सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला, धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा किंवा क्लिबासारखा कसाही असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो.

In reply to by प्रचेतस

कंजूस 15/05/2022 - 23:35
पण सामान्य माणसास ते कशात तरंगतात हे दिसत नाही. जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो. हे एक त्यात. तो सागरच दिसत नै तर तरणे दूरच.

वल्लीदांची पुरवणीही वाचनिय आहे, योगाला आपण जरी शास्त्र किंवा तंत्रज्ञान किंवा साधन म्हणत असलो तरी त्याचा काही एक विषिष्ठ फॉर्म्युला सांगता येणार नाही, तो व्यक्तीसापेक्ष वेग वेगळा असू शकतो. अर्थात योगसाधनेच्या मार्गावर चालण्याचे कारण व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते, म्हणूनही असेल. कदाचित प्रत्येकव्यक्तीच्या समजूती प्रमाणे वियोगीत गोष्ट ही इतरांपेक्षा वेगळीच असल्याने त्याच्या साठी आखून दिलेला पुर्नमिलनाचा मार्गही वेगळा असावा. या सर्व मार्गांचे साध्य मात्र एकच आहे हे या क्षेत्रातले अधिकारी लोक ठाम पणे सांगत असतात. योगाचा अवाका मात्र अचाट आहे, इतका की ज्याचे वर्णन शब्दांमधे होउच शकत नाही. रामदेव बाबा म्हणतातच "करो योग रहो निरोग" योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।। पैजारबुवा,

अप्रतिम ! एकुणच लेख वाचुन मला - रमण महर्षी ह्यांचे विचार माझ्या संस्कारजन्य विचारांशी जुळणारे आहेत असे जाणवले. आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें । हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥ द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥ ही ही जी अवस्था माऊलींनी अमृतानुभवात वर्णन करुन ठेवली आहे ही योगाची परमस्थिती आहे . ती प्राप्त करण्याचे जी जी काही साधने असतील ती ती सारीच योग आहेत! ज्ञानयोग कर्मयोग राजयोग हे तीन्हीही वैदिक योग उत्तमच पण त्यातल्यात्यात ह्या तिहिंचेही समष्टी साधणारा भक्तीयोग हे सर्वात सोप्पे साधन आहे हे आमचे अनुभवाचे मत . असो, बाकी हा सारा अनुभवाचा अन अनुभवाच्या पलीकडे जायचा मामला आहे तस्मात जास्त काही लिहित नाही. किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥ _____________________________________/\____________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

अर्धवटराव 13/05/2022 - 20:43
या असल्या विषयांवर तुम्ही जे माऊलि, समर्थ साहित्याचे रेफर्न्स देऊन जे निरुपण करता ते फार फार आवडते. अन्यथा ओ का ठो कळत नाहि काय चाललय ते :ड

Jayant Naik 12/05/2022 - 13:53
माऊली तर योग सिद्ध होते. त्यांचे कौतुक वर्णावे तितके थोडेच. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार

In reply to by कंजूस

Jayant Naik 12/05/2022 - 06:59
फार गहन विषय आहे. अनेक संदर्भ मला मिळाले नसल्याची सुद्धा शक्यता आहे. होय. कर्मयोग हा एक महत्वाचा योग आहे. पण फळाची आशा न धरता कार्य करणे हे आजच्या कलियुगात फारच कमी लोकाना जमत असेल.

नगरी 11/05/2022 - 04:02
लेख आवडला,काही गोष्टी इंद्रियातीत असतात.त्यांना शब्दात अडकवू नयेत.किंबहुना शब्दात मांडताच येत नाहीत. समाधी आणि प्रज्ञा त्याच प्रकारात मोडतात.त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत,शब्दात पकडता येत नाहीत.

In reply to by नगरी

कंजूस 11/05/2022 - 05:55
आणि इतर काही गोष्टी अगदी अत्यल्प लोकांनाच अनुभवता येत असतील तर त्याचे मूल्य शून्य आहे. शिवाय त्यातून काही उत्पन्न झालेले इतरांना देता येत नसेल तर आणखी मोठे शून्य. ते मिळवण्यासाठी खटाटोप न केलेलाच बरा.

In reply to by नगरी

Jayant Naik 12/05/2022 - 07:03
अगदी बरोबर . काही गोष्टींकडे फक्त निर्देश करता येतो. सगळे शब्दात अडकवणे शक्य नाही. जे नाम आणि रूप याच्या पलीकडे आहे ते फक्त अनुभवता येते. कबीर म्हणतो तसे मुका माणूस गूळ खातो .. तर तो काय सांगणार ? " खाये और मुसकाय !"

प्रचेतस 11/05/2022 - 19:21
चांगला लेख. महाभारतात शांतिपर्वात व्यास शुक संवादात योगाचे विस्ताराने वर्णन आहे. छिन्नदोषो मुनिर्योगान्युक्तो युञ्जीत द्वादश | दशकर्मसुखानर्थानुपायापायनिर्भयः || चक्षुराचारवित्प्राज्ञो मनसा दर्शनेन च | यच्छेद्वाङ्मनसी बुद्ध्या य इच्छेज्ज्ञानमुत्तमम् || ज्ञानेन यच्छेदात्मानं य इच्छेच्छान्तिमात्मनः || एतेषां चेदनुद्रष्टा पुरुषोऽपि सुदारुणः | यदि वा सर्ववेदज्ञो यदि वाप्यनृचोऽजपः | ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान है योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हें योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हें 'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य, हेही योगाचं एक साधन आहे. व्यास पुढे म्हणतात नानाविध आसनें साधणें हें योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हें योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हें 'निश्चय' रूपी योगसाधन चक्षु हेआणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता है आहारा संबंधाचे योगसाधन विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणे हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हैं मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्यानें या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला; सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला; धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा कसाहि असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा महाभयंकर सागर त्याला तरून जातां येतो. उपरोक्त प्रकारचा हा योग आपल्याला समजावा अशी इच्छा धरणारा पुरुषसुद्धां मुक्त होतो. मग याचें आचरण करणारा कर्मकांडातीत होतो व त्याला परोक्ष ज्ञान होते, हे सांगावयासच नको. योग समजवून सांगण्यासाठी शांतिपर्वात रथाचे सुरेख रूपक वापरले आहे. अपि जिज्ञासमानो हि शब्दब्रह्मातिवर्तते || धर्मोपस्थो ह्रीवरूथ उपायापायकूबरः | अपानाक्षः प्राणयुगः प्रज्ञायुर्जीवबन्धनः || चेतनाबन्धुरश्चारुराचारग्रहनेमिवान् | दर्शनस्पर्शनवहो घ्राणश्रवणवाहनः ||९|| प्रज्ञानाभिः सर्वतन्त्रप्रतोदो ज्ञानसारथिः | क्षेत्रज्ञाधिष्ठितो धीरः श्रद्धादमपुरःसरः ||१०|| त्यागवर्त्मानुगः क्षेम्यः शौचगो ध्यानगोचरः | जीवयुक्तो रथो दिव्यो ब्रह्मलोके विराजते || अथ सन्त्वरमाणस्य रथमेतं युयुक्षतः | अक्षरं गन्तुमनसो विधिं वक्ष्यामि शीघ्रगम् || निर्विकार अक्षर ब्रह्माची प्राप्ति करून घेऊं इच्छिणाऱ्या माणसानें आचरावयाचा हा योग म्हणजे एक रथ आहे असे मानले तर धर्म ही त्यांतील सारथ्याची जागा होय. अकार्यापासून परावृत्त होण्याची बुद्धि हे त्या रथाचें रक्षण करणारें आच्छादन, उपाय व अपाय ह्या त्या रथाच्या दोन्ही बाजूंच्या दांड्या, प्राण हे या रथाचें जूं, बुद्धि ही या रथाची बळकटी, जीव हा या रथाचें आकलन करणारा बंध, चेतना ही या रथातील फळकूटांची जोडी, निरनिराळ्या आचारांचे अवलंबन हेच या रथाच्या धांवा, स्पर्श, दर्शन, वास व श्रवण, हे चार या रथाचे घोडे, शमदमादिकांमधील प्रावीण्य हीच ज्यामधील यजमानाची मुख्य जागा, सर्व प्रकारचीं शास्त्रे हा ज्यांतील चाबूक, शास्त्रांच्या अर्थाचा निश्चय करविणारे ज्ञान हाच ज्यांतील सारथी असा हा धीर गंभीर गतीनें चालणारा योगरथ होय. श्रद्धा व दम हे या रथाच्या पुढे चालतात. जीव हा या रथांत बसणारा रथी होय. विषयादिकांचा त्याग हा या रथामागून चालणारा सेवक आहे. पावित्र्य हा याचा मार्ग असून त्याच मार्गानें तो ध्यानाकडे जातो. ध्यान हेच याचें ध्येय होय. अशा तऱ्हेचा जीवानें जोडलेला हा दिव्य रथ ब्रह्मलोकाच्या समीप शोभून दिसतो. असा हा रथ जोडून या रथांतून परब्रह्माच्या समीप जाण्याची ज्याला त्वरा झाली आहे त्याला शीघ्र ब्रह्म प्राप्ति करून देणारा विधि सांगतो. सप्त यो धारणाः कृत्स्ना वाग्यतः प्रतिपद्यते | पृष्ठतः पार्श्वतश्चान्या यावत्यस्ताः प्रधारणाः || क्रमशः पार्थिवं यच्च वायव्यं खं तथा पयः | ज्योतिषो यत्तदैश्वर्यमहङ्कारस्य बुद्धितः || अव्यक्तस्य तथैश्वर्यं क्रमशः प्रतिपद्यते | विक्रमाश्चापि यस्यैते तथा युङ्क्ते स योगतः || अथास्य योगयुक्तस्य सिद्धिमात्मनि पश्यतः | निर्मथ्यमानः सूक्ष्मत्वाद्रूपाणीमानि दर्शयेत् || योगमार्गामध्यें सात मुख्य गोष्टी आहेत. वाणी इत्यादिकांचें नियमन करून या सप्तधारणांचा अवलंब योग्यानें करावा. एकाद्या विशिष्ट विषयाचे ठिकाणीं चित्ताचा लय करणे याला धारणा म्हणतात. चंद्रमंडल, सूर्यमंडल, ध्रुवमंडल इत्यादिकांचे ठिकाणीं चित्ताचा लय लावणे किंवा त्या मानानें जवळच्या अशा नासाग्र भूमध्य, इत्यादिकांचें ठिकाणीं मनाची एकाग्रता करणें, या सप्तधारणांच्या मानानें दूरच्या, धारणा होत. पौत्राहून प्रपौत्र जसा दूरचा, शिष्याहून प्रशिष्य जसा दूरचा, तशाच सप्तधारणांतून वर सांगितलेल्या निरनिराळ्या धारणा या दूरच्या धारणा आणि प्रधारणा होत. पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, अहंकार आणि अव्यक्त या सातांचे ठिकाण चित्ताचा लय करणें, या सप्तधारणा होत.

Jayant Naik 12/05/2022 - 07:20
हा संदर्भ मला माहीत नव्हता. तो इथे मांडल्याबद्दल अतिशय आभार. मी जसजसा या विषयाकडे पाहायला लागलो तसतसा या विषयाचा आवाका पाहून अचंबित झालो. हा लेख खूप लांबत गेला .. किती विद्वानानी यावर काम केले आहे ! रथाची उपमा वाचनात आली होती पण माझा लेख आधीच खूप मोठा आणि क्लिष्ट होतोय का ? या भीतीपोटी ही उपमा वापरली नाही. तुम्ही तुमच्या प्रतिसादात घालून आणि व्यास शुक संवाद मांडल्याबद्दल आभार. लेखात एक महत्वाची भर घातलीत . "ज्याचे राग-द्वेष नाहींसे झालेले आहेत, अशा मुक्त मुनीनें द्वादश प्रकारचे योग साधावे. हे बारा प्रकार असे:- देश, कर्म, अनुराग, अर्थ, उपाय, अपाय, निश्चय, चक्षु, आहार, संहार, मन व दर्शन या बारा साधनांनीं हे प्रकार साधतां येतात." बरोबर. मी याच निष्कर्षाला आलो की योगाकडे साध्य आणि साधन असेच पाहायला पाहिजे.

In reply to by Jayant Naik

प्रचेतस 12/05/2022 - 10:05
ह्या द्वादश साधनांचा उहापोह देखील पुढे केला गेला आहे. चित्ताची एकाग्रता साधण्यास अनुकूल असे पवित्र स्थान हे योगाचें 'देश' साधन होय. आहार, विहार, झोंप व जागरण, इत्यादि गोष्टींना इयत्ता ठेवणें हे योगाचें कर्मरूप साधन. सच्छिष्य हे'अनुराग रूपी साधन, अर्थ म्हणजे द्रव्य,हेही योगाचं एक साधन आहे. नानाविध आसनें साधणें हे योगाचें 'उपाय' साधन होय. रागद्वेषादि गोष्टींचा निरास करणें हे योगाचें ' अपाय ' साधन आहे. गुरुवाक्य व वेदवाक्य यांच्या वर आपल्याला इष्ट फल हटकून मिळणार, अशी दृढश्रद्धा हे 'निश्चय' रूपी योगसाधन तर चक्षु हे आणखी एक योगसाधन होय. आहारशुद्धता हेआहारासंबंधीचे योगसाधन,विषयोपभोगाकडे स्वभावतःच धांव घेणारें मन आंवरून धरणें हे योगाचें 'संहार' साधन आहे. मनांतील संकल्पविकल्प नाहींसे करणे हे मनाच्या बाबतींतील योगसाधन होय. जन्म, मृत्यु, जरा, नाना प्रकारचे रोग इत्यादि दोषांनीं हे शरीर युक्त आहे, असे ज्ञान हे योगाचें 'दर्शन' रूप साधन आहे. ज्याला उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञानाची इच्छा असेल अशा पुरुषानें वाणी व मन यांच्या शक्तीचा निरोध करावा व त्यांचा लय आपल्या अंतर्मुख बुद्धीमध्यें करून बुद्धिस्वरूप होऊन रहावें. ज्याला परमश्रेष्ठ अशा प्रकारचें शांतिसुख पाहिजे असेल, त्याने या ज्ञानाचाहि आत्म्याच्या ठिकाणीं लय करावा. या सर्व प्रकारच्या योगसाधनांचें उत्कृष्ट ज्ञान ज्याला आहे असा पुरुष महाकठोर असला, सर्ववेदपारंगत किंवा ज्याला एकहि ऋचा येत नाहीं, असा असला, धार्मिक, यजनशील, पापी, वाघासारखा शूर किंवा कष्टानें आयुष्य कंठणारा किंवा क्लिबासारखा कसाही असला, तरी जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो.

In reply to by प्रचेतस

कंजूस 15/05/2022 - 23:35
पण सामान्य माणसास ते कशात तरंगतात हे दिसत नाही. जरामरणांनी युक्त असलेला हा संसाररूपी महाभयंकर सागर त्याला तरून जाता येतो. हे एक त्यात. तो सागरच दिसत नै तर तरणे दूरच.

वल्लीदांची पुरवणीही वाचनिय आहे, योगाला आपण जरी शास्त्र किंवा तंत्रज्ञान किंवा साधन म्हणत असलो तरी त्याचा काही एक विषिष्ठ फॉर्म्युला सांगता येणार नाही, तो व्यक्तीसापेक्ष वेग वेगळा असू शकतो. अर्थात योगसाधनेच्या मार्गावर चालण्याचे कारण व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते, म्हणूनही असेल. कदाचित प्रत्येकव्यक्तीच्या समजूती प्रमाणे वियोगीत गोष्ट ही इतरांपेक्षा वेगळीच असल्याने त्याच्या साठी आखून दिलेला पुर्नमिलनाचा मार्गही वेगळा असावा. या सर्व मार्गांचे साध्य मात्र एकच आहे हे या क्षेत्रातले अधिकारी लोक ठाम पणे सांगत असतात. योगाचा अवाका मात्र अचाट आहे, इतका की ज्याचे वर्णन शब्दांमधे होउच शकत नाही. रामदेव बाबा म्हणतातच "करो योग रहो निरोग" योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।। पैजारबुवा,

अप्रतिम ! एकुणच लेख वाचुन मला - रमण महर्षी ह्यांचे विचार माझ्या संस्कारजन्य विचारांशी जुळणारे आहेत असे जाणवले. आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ तैसें सुखा आतोनि निथणें । तें सुखीयें सुखी तेणें । हें सुखमात्रचि मा कोणें । अनुभवावें ? ॥ ५-३५ ॥ द्रष्टा दृश्याचा ग्रासी । मध्यें लेखु विकासी । योगभूमिका ऐसी । अंगीं वाजे ॥ ७-१८५ ॥ ही ही जी अवस्था माऊलींनी अमृतानुभवात वर्णन करुन ठेवली आहे ही योगाची परमस्थिती आहे . ती प्राप्त करण्याचे जी जी काही साधने असतील ती ती सारीच योग आहेत! ज्ञानयोग कर्मयोग राजयोग हे तीन्हीही वैदिक योग उत्तमच पण त्यातल्यात्यात ह्या तिहिंचेही समष्टी साधणारा भक्तीयोग हे सर्वात सोप्पे साधन आहे हे आमचे अनुभवाचे मत . असो, बाकी हा सारा अनुभवाचा अन अनुभवाच्या पलीकडे जायचा मामला आहे तस्मात जास्त काही लिहित नाही. किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥ _____________________________________/\____________________________________

In reply to by प्रसाद गोडबोले

अर्धवटराव 13/05/2022 - 20:43
या असल्या विषयांवर तुम्ही जे माऊलि, समर्थ साहित्याचे रेफर्न्स देऊन जे निरुपण करता ते फार फार आवडते. अन्यथा ओ का ठो कळत नाहि काय चाललय ते :ड

Jayant Naik 12/05/2022 - 13:53
माऊली तर योग सिद्ध होते. त्यांचे कौतुक वर्णावे तितके थोडेच. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार
योग म्हणजे नक्की काय ? प्रस्तावना . योग म्हणजे नक्की काय आहे ? हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता . (खरा शब्द हा योग किंवा संस्कृत मधे योगः असाच आहे. योगा असा जो वापर होतो तो चुकीचा आहे .) या शब्दाच्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला तेव्हा या विषयाचा आवाका बघून मनावर खूप दडपण आले. तथापि प्रयत्न सुरूच ठेवले. एका जिज्ञासूच्या भूमिकेतून मी या प्रश्नाचा शोध घेतला आहे ,तो तुमच्यासमोर मांडला आहे. आंतरजालावर असलेली माहिती आणि काही उपलब्ध पुस्तके यांच्या आधारे मी हा शोध घेतला आहे.

भगवद्गीता शांकरभाष्य नमन आणि प्रस्तावना - मराठी भाषांतर

अभिजीत ·

गामा पैलवान 09/05/2022 - 00:43
अभिषेक, अनुवाद फक्कड जमलाय. तन्निमित्त धन्यवाद. हाव आणि मोह यांतील फरक विशेषत्वे भावला. माझ्या मते एखादी वस्तू लाभल्यावर किंचितकाळ तरी समाधान मिळतं, त्यास लोभ म्हणावं. एखाद्या वस्तूची वा प्रसंगाची जी भुरळ पडते त्यास मोह मानावं. बाकी, शंकराचार्यांच्या साहित्यास अवघ्या जगात तोड नाही. हिंदू मानसावर महर्षी व्यासवाल्मिकीपश्चात आद्य शंकराचार्य यांचाच प्रभाव लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 12/05/2022 - 14:28
इथे षड्रिपू ह्या विकेपेजवर लोभ आणि मोह ह्यांच्या चपखल व्याख्या आहेत. मोह किंवा मोहाचा पडदा हे ignorance ह्या अर्थी समजून घेतल्यास वरील व्याख्या अधिक सुलभतेने समजण्यास मदत होइल. - (मोहाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82

Jayant Naik 11/05/2022 - 17:54
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

Jayant Naik 11/05/2022 - 17:55
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

वरील सर्व प्रतिसादांशी देखिल सहमत, शंकराचार्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. तर्कसंगत मांडणी हे त्यांच्या प्रत्येक रचनेचे वैशिठ्य होते. पैजारबुवा,

गामा पैलवान 09/05/2022 - 00:43
अभिषेक, अनुवाद फक्कड जमलाय. तन्निमित्त धन्यवाद. हाव आणि मोह यांतील फरक विशेषत्वे भावला. माझ्या मते एखादी वस्तू लाभल्यावर किंचितकाळ तरी समाधान मिळतं, त्यास लोभ म्हणावं. एखाद्या वस्तूची वा प्रसंगाची जी भुरळ पडते त्यास मोह मानावं. बाकी, शंकराचार्यांच्या साहित्यास अवघ्या जगात तोड नाही. हिंदू मानसावर महर्षी व्यासवाल्मिकीपश्चात आद्य शंकराचार्य यांचाच प्रभाव लक्षणीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सोत्रि 12/05/2022 - 14:28
इथे षड्रिपू ह्या विकेपेजवर लोभ आणि मोह ह्यांच्या चपखल व्याख्या आहेत. मोह किंवा मोहाचा पडदा हे ignorance ह्या अर्थी समजून घेतल्यास वरील व्याख्या अधिक सुलभतेने समजण्यास मदत होइल. - (मोहाचा पडदा दूर करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82

Jayant Naik 11/05/2022 - 17:54
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

Jayant Naik 11/05/2022 - 17:55
सुरेख भाषांतर. तुम्ही म्हणता ते खरे आहे. आद्य शंकराचार्य अद्वैत तत्त्वप्रणाली सुरेख शब्दात मांडतात. त्यांचे गीतेचे भाष्य तर प्रमाणभूत म्हणावे लागेल.

वरील सर्व प्रतिसादांशी देखिल सहमत, शंकराचार्यांनी जे कार्य केले आहे त्याला तोड नाही. तर्कसंगत मांडणी हे त्यांच्या प्रत्येक रचनेचे वैशिठ्य होते. पैजारबुवा,

आद्य शंकराचार्य जयंती - वैशाख शुक्ल पक्ष पंचमी (मे ६, २०२२) आद्य शंकराचार्य वेदोक्त अशा अद्वैत मताचे पुरस्कर्ते होत. केवळ ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी प्रस्थानत्रयी (भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे) वर भाष्ये लिहिली, तत्कालीन भारत देशात चार वेळा भ्रमण करून प्रस्थपित असलेली अवैदीक मते खोडून काढली व वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे स्थापन केली. वेदकाळापासून सुरू असलेली आचार्य परंपरा, आद्य शंकराचार्यांनी पुढे सुरू ठेवली.

कृष्ण जन्मभूमी आंदोलन

निनाद ·

In reply to by कंजूस

सुरिया 13/03/2022 - 17:21
हो ना, तसेही प्लेसेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन अ‍ॅक्ट १९९१ म्हणजेच उपासना स्थळ विशेष अधिनियम १९९१ ह्या संसदेत पारित झालेल्या अ‍ॅक्टान्वये स्वातंत्र्यदिनाच्या १५ ऑगस्ट १९४७ ची स्थिती कायम ठेवावी म्हणते. ह्या कायद्यातून अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमीला वगळण्यात आलेले आहे. राज्यात लागू होणार्‍या कायद्याला तेथील विधानसभेने मान्यता दिली पाहिजे. लोकसभेत भाजपाचे सरकार, उत्त्र प्रदेश विधानसभेतही भाजपा नुकतेच पुनःश्च विराजमान आहे तेंव्हा ह्या डबल इंजिनाला कायदे बदलण्यात काही प्रॉब्लेम नसावा. तेंव्हा तसेही लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने संबधित पूजास्थलाचे काही रुपांतरण करावयाचे असल्यास चांगलेच आहे की.

In reply to by सुरिया

आनन्दा 14/03/2022 - 09:08
मुळात धागाकर्त्याचे असे म्हणणे आहे की ही जमीन कायदेशीर रीत्या हिंदूंचाच मालकीची आहे. मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे. म्हणजे जो करार 1968 साली झाला त्याच्या वैधतेला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. आणि जर फास्ट ट्रॅक खटला चालला तर योगीच्या काळात कृष्णजन्मभूमी मुक्त पण होऊ शकते.. काय हा दैवदुर्विलास.. बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे..

In reply to by आनन्दा

आता, ही एक प्रकारे, हिंदूंची परिक्षाच आहे... तेंव्हा, त्याचे वडील जबाबदारी घेऊन वागले आता जबाबदारी, हिंदूंनी घ्यायला पाहिजे.... कृष्णाची साथ आहेच. एकजूट असेल तर, पर्वत देखील उचलल्या जातो... पण, खोडा घालणार ते उदारमतवादी हिंदूच ...

In reply to by आनन्दा

सुरिया 14/03/2022 - 14:41
कराराच्या वैधतेला आव्हान देणे हे योग्यच आहे, त्यासंबधित न्यायालय फास्ट ट्रॅक चालवून जो काही निर्णय देते तेही मानणे प्राप्यच आहे पण आपणच म्हणताय प्रतिसादात की कृष्णजन्मस्थान मुक्त करणे आवश्यक आहे तेंव्हा मला एक सांगा सध्या जे मंदीर आहे ते कुणाच्या ताब्यात आहे? जी जागा कृष्णजन्मस्थान म्हणून संबोधिली जाते ती कुणाच्या ताब्यात आहे? सध्या जो इदगाह आहे तो मंदीराला लागूनच आहे आणि ती जागा मावळंकराच्या अखत्यारीत इदगाहला दिली असेल तर त्या स्थानी त्यावेळी काय होते? कॄष्णजन्मासंबंधित काही जागा त्या दर्ग्याला दिलेली आहे का? तसे काही असले तर ह्या लढ्याला आपण कृष्णजन्मस्थानमुक्ती म्हणू शकतो अन्यथा हा एक दिवाणी दावा आहे आणि इदगाह किंवा ट्रस्टची जी काही कायदेशीर पूर्तता असेल त्यानुसार न्यायालय निवाडा देण्यास सक्षम आहेच. ह्या सर्व विवादात "मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे." अशा विधानांना कायदा, पोलीस अशा भाषेत उत्तर देता येतेच आणि "बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे" अशी भावनिक आवाहने करुन आपण काय साध्य करु इच्छिता आहात?

In reply to by सुरिया

आनन्दा 15/03/2022 - 08:41
लेख पूर्ण वाचलात तर तुम्हाला मी काय म्हणालो ते कळेल. एकदा वाचून नाही कळले तर लेख परत वाचा. मी वरती लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला लेखाचा आधार आहे. नसेल समजत, तर तुमच्या पुरोगामी अजेंड्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, तुमच्या भावना कशाला दुखावल्या जातायत?

In reply to by कंजूस

निनाद 14/03/2022 - 08:35
आशावादी रहा! येईल ना परत. जर हिंदू आपले मंदिर तोडणार्‍याला शोधून मारू शकतात. ते नाही जमले तर पाचशे वर्षांनी तरी परत मिळवतात मग हे का नाही होणार? आपली विचार धारा या डाव्यांनी पोचट केली आहे. ती कणखर केली पाहिजे.

चौथा कोनाडा 14/03/2022 - 11:57

आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ न करता कृष्ण जन्मभूमी मुक्त झाली तर जास्त आनंद होईल ! KDTFGh

In reply to by चौथा कोनाडा

खरं तर, अशा गोष्टी सामंजस्यानेच व्हायला हव्यात. पण, एकूण इतिहास बघता, सामंजस्याने सर्वमान्य तोडगा निघणे, कठीण वाटते...

sunil kachure 14/03/2022 - 14:35
जे भगवान श्री कृष्णाचे भक्त आहेत त्यांची आर्थिक ,सामाजिक स्थिती सुधारेल का? हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबूत करायची योजना आणा. यूपी मधील २५, करोड जनता कृष्ण मंदिराचे बघतील

sunil kachure 14/03/2022 - 14:48
आणि त्या वरील अतिक्रमण हा यूपी सरकार चा प्रश्न आहे योगी सरकार तिथे बहुमत मध्ये आहे ते योगी हा प्रश्न सोडवतील. महाराष्ट्र किंवा बाकी राज्याचा काय संबंध. त्यांचे बेरोजगार लोक पण सांभाळा आणि . आणि त्यांच्या अडचणी पण स्वतःच्या डोक्यावर घ्या. हा मूर्ख पना आहे ह्या असल्या फालतू विषयात दक्षिण भारत पडत पण नाही महाराष्ट्रातील काहीच लोकांस खूप चरबी आहे. त्यांनी यूपी मध्ये जावून स्वतःचे बलिदान द्यावे.

In reply to by कंजूस

सुरिया 13/03/2022 - 17:21
हो ना, तसेही प्लेसेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन अ‍ॅक्ट १९९१ म्हणजेच उपासना स्थळ विशेष अधिनियम १९९१ ह्या संसदेत पारित झालेल्या अ‍ॅक्टान्वये स्वातंत्र्यदिनाच्या १५ ऑगस्ट १९४७ ची स्थिती कायम ठेवावी म्हणते. ह्या कायद्यातून अयोध्या येथील श्रीराम जन्मभुमीला वगळण्यात आलेले आहे. राज्यात लागू होणार्‍या कायद्याला तेथील विधानसभेने मान्यता दिली पाहिजे. लोकसभेत भाजपाचे सरकार, उत्त्र प्रदेश विधानसभेतही भाजपा नुकतेच पुनःश्च विराजमान आहे तेंव्हा ह्या डबल इंजिनाला कायदे बदलण्यात काही प्रॉब्लेम नसावा. तेंव्हा तसेही लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने संबधित पूजास्थलाचे काही रुपांतरण करावयाचे असल्यास चांगलेच आहे की.

In reply to by सुरिया

आनन्दा 14/03/2022 - 09:08
मुळात धागाकर्त्याचे असे म्हणणे आहे की ही जमीन कायदेशीर रीत्या हिंदूंचाच मालकीची आहे. मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे. म्हणजे जो करार 1968 साली झाला त्याच्या वैधतेला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. आणि जर फास्ट ट्रॅक खटला चालला तर योगीच्या काळात कृष्णजन्मभूमी मुक्त पण होऊ शकते.. काय हा दैवदुर्विलास.. बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे..

In reply to by आनन्दा

आता, ही एक प्रकारे, हिंदूंची परिक्षाच आहे... तेंव्हा, त्याचे वडील जबाबदारी घेऊन वागले आता जबाबदारी, हिंदूंनी घ्यायला पाहिजे.... कृष्णाची साथ आहेच. एकजूट असेल तर, पर्वत देखील उचलल्या जातो... पण, खोडा घालणार ते उदारमतवादी हिंदूच ...

In reply to by आनन्दा

सुरिया 14/03/2022 - 14:41
कराराच्या वैधतेला आव्हान देणे हे योग्यच आहे, त्यासंबधित न्यायालय फास्ट ट्रॅक चालवून जो काही निर्णय देते तेही मानणे प्राप्यच आहे पण आपणच म्हणताय प्रतिसादात की कृष्णजन्मस्थान मुक्त करणे आवश्यक आहे तेंव्हा मला एक सांगा सध्या जे मंदीर आहे ते कुणाच्या ताब्यात आहे? जी जागा कृष्णजन्मस्थान म्हणून संबोधिली जाते ती कुणाच्या ताब्यात आहे? सध्या जो इदगाह आहे तो मंदीराला लागूनच आहे आणि ती जागा मावळंकराच्या अखत्यारीत इदगाहला दिली असेल तर त्या स्थानी त्यावेळी काय होते? कॄष्णजन्मासंबंधित काही जागा त्या दर्ग्याला दिलेली आहे का? तसे काही असले तर ह्या लढ्याला आपण कृष्णजन्मस्थानमुक्ती म्हणू शकतो अन्यथा हा एक दिवाणी दावा आहे आणि इदगाह किंवा ट्रस्टची जी काही कायदेशीर पूर्तता असेल त्यानुसार न्यायालय निवाडा देण्यास सक्षम आहेच. ह्या सर्व विवादात "मुस्लिम समाज दादागिरी करून तिथे अतिक्रमण करत आहे." अशा विधानांना कायदा, पोलीस अशा भाषेत उत्तर देता येतेच आणि "बिचाऱ्याला जमीन देखील कारावासात, आणि 5000 वर्षांनी आजही नशिबात मुक्तीसाठी झगडणेच आहे" अशी भावनिक आवाहने करुन आपण काय साध्य करु इच्छिता आहात?

In reply to by सुरिया

आनन्दा 15/03/2022 - 08:41
लेख पूर्ण वाचलात तर तुम्हाला मी काय म्हणालो ते कळेल. एकदा वाचून नाही कळले तर लेख परत वाचा. मी वरती लिहिलेल्या प्रत्येक वाक्याला लेखाचा आधार आहे. नसेल समजत, तर तुमच्या पुरोगामी अजेंड्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत, तुमच्या भावना कशाला दुखावल्या जातायत?

In reply to by कंजूस

निनाद 14/03/2022 - 08:35
आशावादी रहा! येईल ना परत. जर हिंदू आपले मंदिर तोडणार्‍याला शोधून मारू शकतात. ते नाही जमले तर पाचशे वर्षांनी तरी परत मिळवतात मग हे का नाही होणार? आपली विचार धारा या डाव्यांनी पोचट केली आहे. ती कणखर केली पाहिजे.

चौथा कोनाडा 14/03/2022 - 11:57

आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ न करता कृष्ण जन्मभूमी मुक्त झाली तर जास्त आनंद होईल ! KDTFGh

In reply to by चौथा कोनाडा

खरं तर, अशा गोष्टी सामंजस्यानेच व्हायला हव्यात. पण, एकूण इतिहास बघता, सामंजस्याने सर्वमान्य तोडगा निघणे, कठीण वाटते...

sunil kachure 14/03/2022 - 14:35
जे भगवान श्री कृष्णाचे भक्त आहेत त्यांची आर्थिक ,सामाजिक स्थिती सुधारेल का? हिंदू ना आर्थिक बाबतीत मजबूत करायची योजना आणा. यूपी मधील २५, करोड जनता कृष्ण मंदिराचे बघतील

sunil kachure 14/03/2022 - 14:48
आणि त्या वरील अतिक्रमण हा यूपी सरकार चा प्रश्न आहे योगी सरकार तिथे बहुमत मध्ये आहे ते योगी हा प्रश्न सोडवतील. महाराष्ट्र किंवा बाकी राज्याचा काय संबंध. त्यांचे बेरोजगार लोक पण सांभाळा आणि . आणि त्यांच्या अडचणी पण स्वतःच्या डोक्यावर घ्या. हा मूर्ख पना आहे ह्या असल्या फालतू विषयात दक्षिण भारत पडत पण नाही महाराष्ट्रातील काहीच लोकांस खूप चरबी आहे. त्यांनी यूपी मध्ये जावून स्वतःचे बलिदान द्यावे.
-इतक्यातच हे विकिवर लिहिले तोच लेख येथे पुनरुक्तीचा दोष पत्करून घेतो आहे.- कृष्ण जन्मभूमीची इतिहास कृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर हा मल्लापुरा, मथुरा, उत्तर प्रदेश, येथील हिंदू मंदिरांचा समूह आहे. येथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. हे मंदिर भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. जन्माष्टमी, दिवाळी आणि होळी हे प्रमुख हिंदु सण येथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे.

अंतरंग - भगवद्गीता - भाग ३

शीतलउवाच ·

मदनबाण 14/02/2022 - 22:09
वाचतोय...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.

खरेतर मी अर्जुनाचा अत्यंत आभारी आहे, कारण त्याला जर विशाद झाला नसता तर हे गीतामृत आपल्या पर्यंत पोचलेच नसते. असले युध्दप्रसंग आपल्या आयुष्यात नेहमी येत असतात. त्या करता काही १८ अक्षौहिणी सैन्याच्या मधोमध उभे रहायची गरज नाही. कितीतरी वेळा आपण ऐन महत्वाच्या वेळी कच खातो, भावनेच्या भरात निर्णय घेतो कधी कधी अशा भावनेच्या भरात घेतलेल्या चूकिच्या निर्णयांचे समर्थनही करत रहातो, त्या वेळेला आपण सगळे अर्जुनाचीच भुमिका करत असतो आणि अशा प्रत्येक वेळी गीतारुपाने भगवंत आपल्याला सहाय्य करण्याकरता हजर असतात. गीता २१ अपेक्षित प्रश्णसंचासारखी आहे. ऐन परिक्षेच्या वेळेला हमखास मार्गदर्शन करणारी. जसा वर्षभर अभ्यास केलेला असला तरी परिक्षेच्या आधल्या दिवशी ऐनवेळेला आपल्याला काही आठवेनासे होते, तसेच काहीसे अर्जुनाचे झाले होते. "जरा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधे उभा कर रे, बघतोच कोणा कोणात युध्दाची खुमखुमी आहे ते" असे फुशारकीने म्हणणार्‍या अर्जुनाला जेव्हा समोर पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य आणि इतर आप्त स्वकिय दिसतात. यांच्यावर आपल्याला आता बाण चालवायचे आहेत या कल्पनेने त्याचा शक्तीपात होतो त्याच वेळेला भगवंत त्याच्या हातात हा २१ अपेक्षीत प्रश्णसंच देतात आणि सांगतात "हे बघ आतापर्यंत अनेक वेळा तपस्याकरुन तू मिळवलेल्या ज्ञानाची ही समरी आहे. आता रडत बसू नकोस पटकन वाच आणि चल पेपर लिहायला घे." पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुंदर प्रतिसाद ! पण आपण इतके ढ असतो की अगदी अपेक्षीत प्रश्नसंच वाचून उत्तरे घोकली तरी ऐनवेळी बुद्धी धोका देते किंवा मन कच खाते.

चौथा कोनाडा 18/02/2022 - 17:23
उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे. व्वा, भारी, विशेष उल्लेखनीय !

प्रचेतस 18/02/2022 - 18:27
तुम्ही विषाद आणि विलाप ह्या दोन भिन्न अर्थी शब्दांना एकाच तागडीत तोलले असे दिसते. अर्जुनास झाला तो खेद. विलाप नव्हे. विलापाची सर्वोत्तम उदाहरणे स्त्री पर्वात आहेत.

शीतलउवाच 19/05/2022 - 10:16
धन्यवाद, माझ्याही लेखात विषादाचा योग्य अर्थ घेतला जावा असाच विचार आहे. विलाप या अर्थाने तोलले जाते याचाच विषाद लेखात प्रकट होतोय.

In reply to by शीतलउवाच

नगरी 19/05/2022 - 18:56
विषाद आणि विलाप मध्ये दिल्लीगट ते दिल्ली अंतर आहे

In reply to by शीतलउवाच

नगरी 19/05/2022 - 18:59
विषाद आणि विलाप मध्ये दिल्लीगेट ते दिल्ली अंतर आहे

मदनबाण 14/02/2022 - 22:09
वाचतोय...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा,तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल.

खरेतर मी अर्जुनाचा अत्यंत आभारी आहे, कारण त्याला जर विशाद झाला नसता तर हे गीतामृत आपल्या पर्यंत पोचलेच नसते. असले युध्दप्रसंग आपल्या आयुष्यात नेहमी येत असतात. त्या करता काही १८ अक्षौहिणी सैन्याच्या मधोमध उभे रहायची गरज नाही. कितीतरी वेळा आपण ऐन महत्वाच्या वेळी कच खातो, भावनेच्या भरात निर्णय घेतो कधी कधी अशा भावनेच्या भरात घेतलेल्या चूकिच्या निर्णयांचे समर्थनही करत रहातो, त्या वेळेला आपण सगळे अर्जुनाचीच भुमिका करत असतो आणि अशा प्रत्येक वेळी गीतारुपाने भगवंत आपल्याला सहाय्य करण्याकरता हजर असतात. गीता २१ अपेक्षित प्रश्णसंचासारखी आहे. ऐन परिक्षेच्या वेळेला हमखास मार्गदर्शन करणारी. जसा वर्षभर अभ्यास केलेला असला तरी परिक्षेच्या आधल्या दिवशी ऐनवेळेला आपल्याला काही आठवेनासे होते, तसेच काहीसे अर्जुनाचे झाले होते. "जरा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधे उभा कर रे, बघतोच कोणा कोणात युध्दाची खुमखुमी आहे ते" असे फुशारकीने म्हणणार्‍या अर्जुनाला जेव्हा समोर पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य आणि इतर आप्त स्वकिय दिसतात. यांच्यावर आपल्याला आता बाण चालवायचे आहेत या कल्पनेने त्याचा शक्तीपात होतो त्याच वेळेला भगवंत त्याच्या हातात हा २१ अपेक्षीत प्रश्णसंच देतात आणि सांगतात "हे बघ आतापर्यंत अनेक वेळा तपस्याकरुन तू मिळवलेल्या ज्ञानाची ही समरी आहे. आता रडत बसू नकोस पटकन वाच आणि चल पेपर लिहायला घे." पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सुंदर प्रतिसाद ! पण आपण इतके ढ असतो की अगदी अपेक्षीत प्रश्नसंच वाचून उत्तरे घोकली तरी ऐनवेळी बुद्धी धोका देते किंवा मन कच खाते.

चौथा कोनाडा 18/02/2022 - 17:23
उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे. व्वा, भारी, विशेष उल्लेखनीय !

प्रचेतस 18/02/2022 - 18:27
तुम्ही विषाद आणि विलाप ह्या दोन भिन्न अर्थी शब्दांना एकाच तागडीत तोलले असे दिसते. अर्जुनास झाला तो खेद. विलाप नव्हे. विलापाची सर्वोत्तम उदाहरणे स्त्री पर्वात आहेत.

शीतलउवाच 19/05/2022 - 10:16
धन्यवाद, माझ्याही लेखात विषादाचा योग्य अर्थ घेतला जावा असाच विचार आहे. विलाप या अर्थाने तोलले जाते याचाच विषाद लेखात प्रकट होतोय.

In reply to by शीतलउवाच

नगरी 19/05/2022 - 18:56
विषाद आणि विलाप मध्ये दिल्लीगट ते दिल्ली अंतर आहे

In reply to by शीतलउवाच

नगरी 19/05/2022 - 18:59
विषाद आणि विलाप मध्ये दिल्लीगेट ते दिल्ली अंतर आहे
दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग! दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन.

अंतरंग - भगवद्गीता - भाग २

शीतलउवाच ·

सौन्दर्य 10/02/2022 - 23:53
महाभारतातील संजयची फारशी माहिती मला ठाऊक नाही. त्याच्या माता-पित्यांची नावे, त्याचा मूळ देश कोणता ? कौरव-पांडवांशी त्याचे काय नाते होते. त्याला दिव्यदृष्टी कशी प्राप्त झाली, त्याचा मृत्यू कसा झाला ? ही माहिती मिळाल्यास आनंद होईल.

साहना 11/02/2022 - 04:42
विलक्षण गोष्ट म्हणजे गीतेची सुरुवात धृतराष्ट करतात. पहिल्या काही श्लोकांत दुर्योधन बोलतो असे संजय धृतराष्ट्राला विदित करतो. इथे दोन गोष्टी मनोरंजक आहेत : १. दुर्योधन द्रोणाचार्यांना टोमणे मारतो ; पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण **तव शिष्येण धीमता** ।। 3।। २. त्या भयंकर युद्धांत सुद्धा आधुनिक काळा प्रमाणे रूल्स ऑफ एंगेजमेंट होते त्यामुळे युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी हा सर्व ड्रॅमा शक्य झाला नाही तर विचार करा कृष्ण गीता सांगता सांगता कुणी काही बाण फेकले तर कृष्णांना तिथेच आटोपते घ्यावे लागले असते.

चौथा कोनाडा 11/02/2022 - 12:34
हा ही भाग सुंदर ! शुरवीरांची माहिती चांगली आहे. इथे आता चर्चा सुरू झाल्यामुळे ज्ञानात बरीच भर पडेल. आकृत्या, चित्रे दिल्यास लेखमालेला आणखी शोभा येईल आणि लेख माहितीरंजनपुर्ण होईल वाचत आहे. || पुढील भागाच्या प्रतिक्षेत ||

शाम भागवत 30/05/2022 - 13:45
आज चारी भाग वाचले. चांगले लिहलंय.
केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच. हवं ते नाही मिळालं की दुःख होतं, हवं ते संपलं की दुःख होतं, आज हवं असलेलं उद्या मिळालं तरी दुःख होतंच की!
मला वाटते की हे अर्धसत्य आहे. जे नको आहे ते जेव्हां प्राप्त होते तेव्हांही दु:ख होऊ शकते. नुसते "हवेपण" जाऊन चालत नाही तर "नकोपण" पण ही जावे लागते. जे काही घडतंय, ते त्या विधात्याच्या इच्छेनेच घडतंय यावर संपूर्ण विश्वास बसल्याशिवाय ही शेवटची परिक्षा उत्तीर्ण होता येत नाही. या परिक्षेचे नाव आहे "तितिक्षा". कोणतीही तक्रार न करता, निव्वळ कर्तव्य बुद्धीने नावडती गोष्ट करता येणे, किंवा जी गोष्ट खेद जनक असेल तर अशी गोष्टही माझ्या कल्याणाचीच असणार अशा दृढभावनेने, त्या गोष्टीला विनातक्रार तोंड देणे किंवा सामोरे जाणे हे सर्वात अवघड असते. मी संपूर्णपणे मेल्यासारखा झाल्याशिवाय ही परिक्षा पास होता येत नाही. विषाद म्हणजे खेद असेल, तर ही खेदजनक गोष्टही का करायची हा या अध्यायाचा गाभा असल्याने याला विषादयोग म्हटले असणे शक्य आहे. तसेच अर्जुन ही शेवटची परिक्षा देतो आहे किंवा या शेवटच्या परिक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासतो आहे, यावरूनच अर्जुनाची योग्यता केवढी मोठी होती हे लक्षात येईल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. माझा गीतेचा बिलकूल अभ्यास नाही. किंबहुना एकूण अध्यात्मिक वाचन जवळपास शून्य आहे. मला नामस्मरणाशिवाय फारसे काही येत नसल्याने माझे हे मत चूकीचेही असू शकेल. शिवाय मी खूप विचार करून हे लिहिले आहे असेही नाही. फक्त वर उल्लेख केलेल्या वाक्यावरून जे सुचले ते लिहीले आहे. असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. _/\_

सौन्दर्य 10/02/2022 - 23:53
महाभारतातील संजयची फारशी माहिती मला ठाऊक नाही. त्याच्या माता-पित्यांची नावे, त्याचा मूळ देश कोणता ? कौरव-पांडवांशी त्याचे काय नाते होते. त्याला दिव्यदृष्टी कशी प्राप्त झाली, त्याचा मृत्यू कसा झाला ? ही माहिती मिळाल्यास आनंद होईल.

साहना 11/02/2022 - 04:42
विलक्षण गोष्ट म्हणजे गीतेची सुरुवात धृतराष्ट करतात. पहिल्या काही श्लोकांत दुर्योधन बोलतो असे संजय धृतराष्ट्राला विदित करतो. इथे दोन गोष्टी मनोरंजक आहेत : १. दुर्योधन द्रोणाचार्यांना टोमणे मारतो ; पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् । व्यूढां द्रुपदपुत्रेण **तव शिष्येण धीमता** ।। 3।। २. त्या भयंकर युद्धांत सुद्धा आधुनिक काळा प्रमाणे रूल्स ऑफ एंगेजमेंट होते त्यामुळे युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी हा सर्व ड्रॅमा शक्य झाला नाही तर विचार करा कृष्ण गीता सांगता सांगता कुणी काही बाण फेकले तर कृष्णांना तिथेच आटोपते घ्यावे लागले असते.

चौथा कोनाडा 11/02/2022 - 12:34
हा ही भाग सुंदर ! शुरवीरांची माहिती चांगली आहे. इथे आता चर्चा सुरू झाल्यामुळे ज्ञानात बरीच भर पडेल. आकृत्या, चित्रे दिल्यास लेखमालेला आणखी शोभा येईल आणि लेख माहितीरंजनपुर्ण होईल वाचत आहे. || पुढील भागाच्या प्रतिक्षेत ||

शाम भागवत 30/05/2022 - 13:45
आज चारी भाग वाचले. चांगले लिहलंय.
केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच. हवं ते नाही मिळालं की दुःख होतं, हवं ते संपलं की दुःख होतं, आज हवं असलेलं उद्या मिळालं तरी दुःख होतंच की!
मला वाटते की हे अर्धसत्य आहे. जे नको आहे ते जेव्हां प्राप्त होते तेव्हांही दु:ख होऊ शकते. नुसते "हवेपण" जाऊन चालत नाही तर "नकोपण" पण ही जावे लागते. जे काही घडतंय, ते त्या विधात्याच्या इच्छेनेच घडतंय यावर संपूर्ण विश्वास बसल्याशिवाय ही शेवटची परिक्षा उत्तीर्ण होता येत नाही. या परिक्षेचे नाव आहे "तितिक्षा". कोणतीही तक्रार न करता, निव्वळ कर्तव्य बुद्धीने नावडती गोष्ट करता येणे, किंवा जी गोष्ट खेद जनक असेल तर अशी गोष्टही माझ्या कल्याणाचीच असणार अशा दृढभावनेने, त्या गोष्टीला विनातक्रार तोंड देणे किंवा सामोरे जाणे हे सर्वात अवघड असते. मी संपूर्णपणे मेल्यासारखा झाल्याशिवाय ही परिक्षा पास होता येत नाही. विषाद म्हणजे खेद असेल, तर ही खेदजनक गोष्टही का करायची हा या अध्यायाचा गाभा असल्याने याला विषादयोग म्हटले असणे शक्य आहे. तसेच अर्जुन ही शेवटची परिक्षा देतो आहे किंवा या शेवटच्या परिक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासतो आहे, यावरूनच अर्जुनाची योग्यता केवढी मोठी होती हे लक्षात येईल. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. माझा गीतेचा बिलकूल अभ्यास नाही. किंबहुना एकूण अध्यात्मिक वाचन जवळपास शून्य आहे. मला नामस्मरणाशिवाय फारसे काही येत नसल्याने माझे हे मत चूकीचेही असू शकेल. शिवाय मी खूप विचार करून हे लिहिले आहे असेही नाही. फक्त वर उल्लेख केलेल्या वाक्यावरून जे सुचले ते लिहीले आहे. असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. _/\_
प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच.

अंतरंग - भगवद्गीता - भाग १

शीतलउवाच ·

मदनबाण 08/02/2022 - 22:02
छान लिहलं आहे, लिहीत रहा. केवळ २ ओळ्यांच्या श्लोका मध्ये किती गहन अर्थ सांगितला गेला आहे हे पाहिल्यावर चकित व्हायला होतं... शेवटी ती भगवंताचीच रचना !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोहब्बत सरेआम नही बस एहसास होना चाहिए, हम उन्हे चाहते हैं ये पता सिर्फ उन्हें होना चाहिए।

In reply to by शीतलउवाच

चौथा कोनाडा 11/02/2022 - 12:29
धन्यवाद, पुढील लेख प्रकाशित केला आहे.
हे लिहिताना पुढच्या भागाच्या धाग्याचे सुत देणे उत्तम राहिल. लगेचच त्या धाग्याला जाऊन वाचता येईल ! ______________________________________________ अंतरंग - भगवद्गीता - भाग २ http://misalpav.com/node/49873

सोत्रि 09/02/2022 - 04:23
चांगला उपक्रम, ह्या मालिकेवर लक्ष ठेवणार आहे. टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा अफाट ग्रंथ रेफरन्ससाठी घेतला असेल अशी आशा आहे. - (आजच्या युगातला अर्जुन) सोकाजी

श्रीकृष्णाने वेद आणि उपनिषदांवर केलेले दिव्य भाषण म्हणजे गीता. जितके हिच्या जितके अंतरंगात शिरत जावे तेवढी तिची खोली अजूनच वाढत जाते. हा असा ग्रंथ आहे ज्याची मोहिनी विद्वानांपासून ते सामान्यजनांपर्यंत सर्वांना पडते. सर्वात जास्त भाष्ये याच ग्रंथावर लिहिली गेली असतील. आदिशंकराचार्यांपासून ते विनोबा भाव्यांपर्यंत सर्व जण या ग्रंथाच्या प्रेमात पडलेले दिसतात. शंकराचार्य म्हणतात :- "तत् इदं गीताशास्त्रं समस्त वेदार्थ सार संग्रहम्" तर माउली लिहितात :- ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे ।। विनोबांनी :- गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता । पडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी, असे या ग्रंथाबद्दल लिहिले आहे. अशा या अफाट ज्ञानसागराची किमान तोंड ओळख या निमित्ताने माझ्या सारख्या सामान्य वाचकाला होईल आशी आशा ठेवुन ही लेखमाला वाचत आहे पैजारबुवा,

मदनबाण 08/02/2022 - 22:02
छान लिहलं आहे, लिहीत रहा. केवळ २ ओळ्यांच्या श्लोका मध्ये किती गहन अर्थ सांगितला गेला आहे हे पाहिल्यावर चकित व्हायला होतं... शेवटी ती भगवंताचीच रचना !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोहब्बत सरेआम नही बस एहसास होना चाहिए, हम उन्हे चाहते हैं ये पता सिर्फ उन्हें होना चाहिए।

In reply to by शीतलउवाच

चौथा कोनाडा 11/02/2022 - 12:29
धन्यवाद, पुढील लेख प्रकाशित केला आहे.
हे लिहिताना पुढच्या भागाच्या धाग्याचे सुत देणे उत्तम राहिल. लगेचच त्या धाग्याला जाऊन वाचता येईल ! ______________________________________________ अंतरंग - भगवद्गीता - भाग २ http://misalpav.com/node/49873

सोत्रि 09/02/2022 - 04:23
चांगला उपक्रम, ह्या मालिकेवर लक्ष ठेवणार आहे. टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा अफाट ग्रंथ रेफरन्ससाठी घेतला असेल अशी आशा आहे. - (आजच्या युगातला अर्जुन) सोकाजी

श्रीकृष्णाने वेद आणि उपनिषदांवर केलेले दिव्य भाषण म्हणजे गीता. जितके हिच्या जितके अंतरंगात शिरत जावे तेवढी तिची खोली अजूनच वाढत जाते. हा असा ग्रंथ आहे ज्याची मोहिनी विद्वानांपासून ते सामान्यजनांपर्यंत सर्वांना पडते. सर्वात जास्त भाष्ये याच ग्रंथावर लिहिली गेली असतील. आदिशंकराचार्यांपासून ते विनोबा भाव्यांपर्यंत सर्व जण या ग्रंथाच्या प्रेमात पडलेले दिसतात. शंकराचार्य म्हणतात :- "तत् इदं गीताशास्त्रं समस्त वेदार्थ सार संग्रहम्" तर माउली लिहितात :- ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे ।। विनोबांनी :- गीताई माउली माझी तिचा मी बाळ नेणता । पडतां रडतां घेई उचलूनि कडेवरी, असे या ग्रंथाबद्दल लिहिले आहे. अशा या अफाट ज्ञानसागराची किमान तोंड ओळख या निमित्ताने माझ्या सारख्या सामान्य वाचकाला होईल आशी आशा ठेवुन ही लेखमाला वाचत आहे पैजारबुवा,
नमस्कार मित्रहो, भगवद्गीता हा नेहेमीच सगळ्यांच्या कुतुहलाचा विषय राहीला आहे. निरनिराळ्या संदर्भात लहानपणापासून या पुस्तकाबद्दल आपण ऐकत असतो. काही जणांना लहानपणी यातील एखादा अध्याय (ब-याचदा जबरदस्तीने!) पाठही करायला लागला असेल. पण ते कुतुहल, कुतुहल याच पातळीवर राहते त्यात फारशी प्रगती होउन आपण स्वतःहून या पुस्तकाच्या वाटेला क्वचितच जातो. पुढे कुठेतरी ट्रेनिंग्ज, सिरियल्स, मॅनेजमेंट प्रेझेंटेशन्स, ऑनलाईन कंटेट वगैरे च्या माध्यमातून गीता आपल्यासमोर येत राहते आणि आपले हे कुतुहल जागवत राहते. माणसाला पडणा-या अनेक सामान्य असामान्य प्रश्नांची उकल करणारे पुस्तक म्हणून गीता आपल्याला माहीत असते.

करा बाई करा ग देवीची आरती

पाषाणभेद ·
करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती आणा बाई आणा ग देवीला कुंकू लवा बाई लावा ग देवीच्या कपाळा भरा भाई भरा ग देवीचा मळवट नेसवा बाई नेसवा ग देवीला नवूवारी घाला बाई घाला ग देवीला नथनी घाला बाई देवीला मंगळसुत्र घाला बाई घाला देवीला कमरपट्टा घाला बाई घाला ग देवीला तोडे चाल बदलून ए निरांजन दिवा ताटात आणा हळद कुंकू घेवून धूप कापूर पेटवा करा देवीची आरती भक्त सारे ओवाळती पहिली चाल करा बाई करा ग देवीची आरती करा बाई करा ग मानाची आरती - पाभे २९/१२/२०२१