मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्री स्टाइल

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

माहितगार ·
कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला न पळी राहिलीए ना पंचपात्र किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे संपत आलेल्या किणकीणाटाला खणखणाट समजून अथवा भासवून उगाच खडे फोडतात कधी कधी शिळ्याकढीला ऊत आणून कधी सत्तेच्या आशेने कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या मृगजळी स्वप्नाने कधी कामधेनू आपल्याही गोठ्यातून निघून गेली या दु:खाने त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो. ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो पण

हलले "दु"कान

नाखु ·

काहीही कळाले नाही ... फक्त एक रेफरन्स कळाला .... दुत्त दुत्त नाखु काका ... आमच्या भावणा डुखावल्या :-\ पुढील कट्ट्याला आपल्याला अजिबात चकार एक शब्दही बोलण्याची मनाई करुन ह्याचा सुड उगवण्यात येईल .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

नाखु 12/09/2015 - 17:12
पहिलाच प्रयत्न होता कळला नाही म्हणून.: (मीच नीट माडण्यात ऊणा पडलो खरा)
गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!!
मिपावर व मिपाबाहेरही विचारवंत म्हणतात जात-पात नको, जात-आरक्षण सोडा त्या वर हे भाष्य.
सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
रेकर जिथे तिथे अगदी चांगल्या चर्चा धाग्यात जुन्या नव्या ओकार्या काढून किळस आणतात त्यावर
द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी !
१२मती जाणता,आणि आत्ता मोर्चाची भाषा करीत आहेत.
जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण !
देवेंद्राने जलयुक्त शिवार योजना थेट+समर्थ्पणे राबीवली आणि लोकप्रतीनिधींचा हस्तक्षेप-नियंत्रण टाळले त्याचे चांगले परीणाम झाले जलयुक्त शिवार योजना पण लोक्प्रतीनिधींना मलीदा लाटता आला नाही.त्यांची कोल्हेकुई दोन महिन्यांपूर्वी आली होती.सकाळ्+पुढारीत.
दिव्यामराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !
लाटकरांनी दिव्यमराठीतून केलेली उसन्वारी आणि त्यांना मिळालेले मिपा प्रेमाचे आहेर.
होत असे डोक्याची मंडई !जुनाच तांब्या नवी कल्हई ! तिखट मुळा गोड गाजर !चिवट खुळा घोडं लाजर !
गेल्या आठवड्यात आलेल्या जुन्याच विषयांवरील आक्रस्ताळी धुमाळी धागे त्यावर हे भाष्य. अंतीम कडवे हे भंगार कवन कुणी रचलंय त्याची त्याला तरी याद रहावी म्हणून नाम निर्देशन.

आणि हो "दु" कान म्हणजे दोन कानांच्या मधला प्रदेश

होबासरावांच्या पारख्या नजरेला दाद.

प्यारे१ 12/09/2015 - 17:54
नाखून काकांचा कवितेच्या सपाटीकरणाबद्दल जाहीर णि आनी शे आनी ढ. कवीने आपली प्रसूति झाल्यावर कवितेबद्दल बोलू नये. दुर्बोधतेच्या जंगलाच्या भासामध्ये वाचकाला रसिकाला फिरू देत राहावं. त्यामुळे वाचकाच्या आकलनाच्या जाणिवा उंचावण्यास मदत तर होतेच त्याशिवाय ते कवीला साहित्यविश्वाच्या चौफेर क्षितिजाच्या अल्याड शोधन्याचा जोरकस प्रयत्न करत राहतात. असं केल्यानं त्यांची साहित्यिक खोली ऊंची आणि जाडी देखील वाढते. वेळे अभावी सविस्तर प्रतिसाद राखून ठेवून पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो.

In reply to by प्यारे१

अभ्या.. 12/09/2015 - 18:32
कवीने आपली प्रसूति झाल्यावर कवितेबद्दल बोलू नये. दुर्बोधतेच्या जंगलाच्या भासामध्ये वाचकाला रसिकाला फिरू देत राहावं. त्यामुळे वाचकाच्या आकलनाच्या जाणिवा उंचावण्यास मदत तर होतेच त्याशिवाय ते कवीला साहित्यविश्वाच्या चौफेर क्षितिजाच्या अल्याड शोधन्याचा जोरकस प्रयत्न करत राहतात. असं केल्यानं त्यांची साहित्यिक खोली ऊंची आणि जाडी देखील वाढते.
हा ना. न जाणो एखादे वेळेस दखल पण घेतली जायची. ;)

In reply to by अभ्या..

प्यारे१ 13/09/2015 - 10:35
दखल- लंगड़ा त्यागी बाहुबली, बाहुबली बाहुबली बाहुबली लंगड़ा त्यागी असं ओरडणारा दीपक डोब्रायल आणि नैतर अपणा बच्चा है समझ जाएगा म्हणनारा ओमकारा अजय देवगण आठवले. कइसन हो लंगड़ा? ह घे रे.

काहीही कळाले नाही ... फक्त एक रेफरन्स कळाला .... दुत्त दुत्त नाखु काका ... आमच्या भावणा डुखावल्या :-\ पुढील कट्ट्याला आपल्याला अजिबात चकार एक शब्दही बोलण्याची मनाई करुन ह्याचा सुड उगवण्यात येईल .... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

नाखु 12/09/2015 - 17:12
पहिलाच प्रयत्न होता कळला नाही म्हणून.: (मीच नीट माडण्यात ऊणा पडलो खरा)
गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!!
मिपावर व मिपाबाहेरही विचारवंत म्हणतात जात-पात नको, जात-आरक्षण सोडा त्या वर हे भाष्य.
सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर !
रेकर जिथे तिथे अगदी चांगल्या चर्चा धाग्यात जुन्या नव्या ओकार्या काढून किळस आणतात त्यावर
द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी !
१२मती जाणता,आणि आत्ता मोर्चाची भाषा करीत आहेत.
जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण !
देवेंद्राने जलयुक्त शिवार योजना थेट+समर्थ्पणे राबीवली आणि लोकप्रतीनिधींचा हस्तक्षेप-नियंत्रण टाळले त्याचे चांगले परीणाम झाले जलयुक्त शिवार योजना पण लोक्प्रतीनिधींना मलीदा लाटता आला नाही.त्यांची कोल्हेकुई दोन महिन्यांपूर्वी आली होती.सकाळ्+पुढारीत.
दिव्यामराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !
लाटकरांनी दिव्यमराठीतून केलेली उसन्वारी आणि त्यांना मिळालेले मिपा प्रेमाचे आहेर.
होत असे डोक्याची मंडई !जुनाच तांब्या नवी कल्हई ! तिखट मुळा गोड गाजर !चिवट खुळा घोडं लाजर !
गेल्या आठवड्यात आलेल्या जुन्याच विषयांवरील आक्रस्ताळी धुमाळी धागे त्यावर हे भाष्य. अंतीम कडवे हे भंगार कवन कुणी रचलंय त्याची त्याला तरी याद रहावी म्हणून नाम निर्देशन.

आणि हो "दु" कान म्हणजे दोन कानांच्या मधला प्रदेश

होबासरावांच्या पारख्या नजरेला दाद.

प्यारे१ 12/09/2015 - 17:54
नाखून काकांचा कवितेच्या सपाटीकरणाबद्दल जाहीर णि आनी शे आनी ढ. कवीने आपली प्रसूति झाल्यावर कवितेबद्दल बोलू नये. दुर्बोधतेच्या जंगलाच्या भासामध्ये वाचकाला रसिकाला फिरू देत राहावं. त्यामुळे वाचकाच्या आकलनाच्या जाणिवा उंचावण्यास मदत तर होतेच त्याशिवाय ते कवीला साहित्यविश्वाच्या चौफेर क्षितिजाच्या अल्याड शोधन्याचा जोरकस प्रयत्न करत राहतात. असं केल्यानं त्यांची साहित्यिक खोली ऊंची आणि जाडी देखील वाढते. वेळे अभावी सविस्तर प्रतिसाद राखून ठेवून पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो.

In reply to by प्यारे१

अभ्या.. 12/09/2015 - 18:32
कवीने आपली प्रसूति झाल्यावर कवितेबद्दल बोलू नये. दुर्बोधतेच्या जंगलाच्या भासामध्ये वाचकाला रसिकाला फिरू देत राहावं. त्यामुळे वाचकाच्या आकलनाच्या जाणिवा उंचावण्यास मदत तर होतेच त्याशिवाय ते कवीला साहित्यविश्वाच्या चौफेर क्षितिजाच्या अल्याड शोधन्याचा जोरकस प्रयत्न करत राहतात. असं केल्यानं त्यांची साहित्यिक खोली ऊंची आणि जाडी देखील वाढते.
हा ना. न जाणो एखादे वेळेस दखल पण घेतली जायची. ;)

In reply to by अभ्या..

प्यारे१ 13/09/2015 - 10:35
दखल- लंगड़ा त्यागी बाहुबली, बाहुबली बाहुबली बाहुबली लंगड़ा त्यागी असं ओरडणारा दीपक डोब्रायल आणि नैतर अपणा बच्चा है समझ जाएगा म्हणनारा ओमकारा अजय देवगण आठवले. कइसन हो लंगड़ा? ह घे रे.

हलले "दु"कान

गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!! सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर ! द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी ! जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण ! दिव्यमराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !

किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या ·

नाखु 11/09/2015 - 14:47
दुसरी (की दुखरी) बाजू वाचायला आवडेल. कुणी आहे का हे आव्हान स्वीकारणारा !!!!! साशंक नाखु

चलत मुसाफिर 11/09/2015 - 16:17
देशाची ओढ वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. परत या. इथे काही नंदनवन आहे अशातला भाग नाही. पण निदान आपल्या स्वतःच्या घरात असल्याचं हक्काचं सुख!

मांत्रिक 11/09/2015 - 20:53
आवडली कविता! पोटासाठी माणूस दूर जातो. स्वतःच्या देशात चांगल्या संधी नाहीत म्हणून किंवा अन्य कारणाने. पण गावची ओढ कायमच राहते. सुंदर!

नाखु 11/09/2015 - 14:47
दुसरी (की दुखरी) बाजू वाचायला आवडेल. कुणी आहे का हे आव्हान स्वीकारणारा !!!!! साशंक नाखु

चलत मुसाफिर 11/09/2015 - 16:17
देशाची ओढ वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. परत या. इथे काही नंदनवन आहे अशातला भाग नाही. पण निदान आपल्या स्वतःच्या घरात असल्याचं हक्काचं सुख!

मांत्रिक 11/09/2015 - 20:53
आवडली कविता! पोटासाठी माणूस दूर जातो. स्वतःच्या देशात चांगल्या संधी नाहीत म्हणून किंवा अन्य कारणाने. पण गावची ओढ कायमच राहते. सुंदर!
किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले! किती गंडलो आम्ही! मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही, 'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले! उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक! नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच, छातीठोकपणे सांगावेच कुणी! आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या... नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत, असे पाय दाखवावेतच कुणी! प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत? 'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही असा त्रिशंकू भेटावाच कधी! किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

माहितगार ·

In reply to by बॅटमॅन

माहितगार 10/09/2015 - 15:58
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
:) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)

In reply to by बॅटमॅन

माहितगार 10/09/2015 - 15:58
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अ‍ॅड करायचं राहिलं काय? =))
:) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

माहितगार ·

पैसा 07/09/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!

पैसा 07/09/2015 - 22:31
जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

ज्ञानोबाचे पैजार ·

प्यारे१ 07/09/2015 - 16:12
आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र

In reply to by प्यारे१

हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,

अभ्या.. 07/09/2015 - 16:30
माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.

dadadarekar 07/09/2015 - 22:37
बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.

संजय पाटिल 07/09/2015 - 23:16
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...

एस 08/09/2015 - 00:44
झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.

In reply to by एस

नाव आडनाव 09/09/2015 - 18:13
चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)

विवेकपटाईत 11/09/2015 - 18:11
आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.

प्यारे१ 07/09/2015 - 16:12
आमच्या वयोवृद्ध आनि ज्येष्ठ नेत्यावर जे आकख्या महाराष्ट्राचे भूशन आहेत त्यांच्यावर अशी हीन कविता केलेली वाकून आमच्या कोमल(आयडी नव्हे) हृदयावर याठिकानी हे जे घाव घातले गेले आहेत ते बघून त्याठिकानी जनता तुम्हाला तुमची जागा त्याठिकानी दाखवल्याशिवाय राहनार नाही याची खात्री ह्या किंवा त्याठिकानी आम्हाला आहे. समस्त कार्यकर्त्यांनी ह्याठिकानी जास्त दंगा करु नये असं आव्वान जरी आमी केलेलें असलं तरी याठिकानी कार्यकर्ते नक्की काय भूमिका घेतली जाईल ते त्याठिकानी आम्ही सांगू शकत नाही. जै हिन्द जै महाराष्ट्र

In reply to by प्यारे१

हीण? आमी तर मोठ्या कौतुकाने लिहिली होती. तमाम म्हाराश्टाच्या जानत्या राजाबद्दल वंगाळ शबुद येईल का कोनाच्या थोबाडातुन? दातच पाडुन टाकेल त्याचे आहो आम्ही घरात साहेबाचा फोटु सुध्दा बारामती कडे तोंड करुन लावला आहे. पैजारबुवा,

अभ्या.. 07/09/2015 - 16:30
माऊली सर्वोत्तम विडंबन. . जाता जाता श्रीगुरुजींसाठी त्यांचा नेहमीचाच हिट्ट विषय. बनलो असतो रागा, मज मम्मी भेटली नाही. किंवा बनलो असतो नमो, मज (लाल) कृष्ण भेटला नाही.

dadadarekar 07/09/2015 - 22:37
बनलोही असतो अकबर मज जोधा भेटली नाही.

संजय पाटिल 07/09/2015 - 23:16
चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, यवडं उगडुन सांगायचं नसतं बुवा...

एस 08/09/2015 - 00:44
झालो असतो संपादक, मज कात्री (कातरी???) भेटली नाही. झालो असतो कन्हैय्या, मज मयत्रि भेटली नाही.

In reply to by एस

नाव आडनाव 09/09/2015 - 18:13
चूक. ते "भेटली" नाही म्हणत आहेत, "मिळाली" नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही दिलेले ऑप्शन चूक आहेत. आता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे नवे ऑप्शन द्या त्यांना :)

विवेकपटाईत 11/09/2015 - 18:11
आत्ताच मी चंदेरी आणि अशोक नगरला जाऊन आलो, आजच घरी परतलो आहे. चंदेरी आणि अशोक नगरच्या मधल्या भागात राहणाऱ्यांचे भयानक वास्तव पाहिल्यावर 'श्रीमंत' पेक्षा 'साहेब' बरेच म्हणता येईल.
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई .......

मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद

महासंग्राम ·

In reply to by बहुगुणी

प्यारे१ 04/09/2015 - 17:26
+१ अगदी हेच म्हणणार होतो. लेखक राजजैन चा मित्र असंही म्हणवत नाहीये खरं आता. :( असो.

In reply to by बहुगुणी

प्यारे१ 04/09/2015 - 17:26
+१ अगदी हेच म्हणणार होतो. लेखक राजजैन चा मित्र असंही म्हणवत नाहीये खरं आता. :( असो.
मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही, कदाचित तुझ्या कल्पनांची प्रेरणा बनून तुझ्या कॅनव्हास वर उतरेन की तुझ्या कॅनव्हास वरचीच एक रहस्यमयी रेखा बनून तुला शांतपणे तुला निरखत राहीन मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही. सूर्याचा एक किरण बनून तुझ्या रंगांमधे मिसळून राहीन की तुझ्या रंगामधे बसून तुझ्या कॅनव्हासभर पसरत जाइन मी तुला पुन्हा भेटेन कुठे कसं माहित नाही. धबधब्यातून मुक्त उडणाऱ्या तुषारांप्रमाणे तुला भेटेन आणि एक थंड अनुभुती बनून तुझ्या गळ्यात पडेन मी तुला पुन्हा भेटेन तुला कुठे कसं माहित नाही.

कोणी राहत नाही...

अर्थहीन ·
जाती जन्मतात. जाती शाळेत जातात. जाती प्रौढ़ होतात. जाती जातीशी(च) लग्न करतात. जाती पहिल्या -कधी सोळाव्या रात्री आपल्याच जातीवर चढ़तात. मग अशा रीतीने जाती ..पुन्हा कंटीन्यू होतात. जाती गावा.बाहेरच्या 'म्हारवाड्याला' असतात. --- जाती शहरा.बाहेच्या 'झोपड़पट्टीलाही' असतात. जाती देशा -त्याच्या झेंड्यात असतात. जाती गरीबांच्या कातड्याला कायमचा चिकटलेला सर्वात वरचा 'थर' असतात. जाती अंतयात्रा, जनाज्याला असतात. जाती दंगली. सना-उत्सवालाही असतात. मंदिरा, मशिदी, गुरूद्वारयाला जाती असतात. नेमाटी, दाढी, पगड़ीलाही जाती असतात. जाती रक्षणाला असतात, जाती आरक्षणाला असतात. जाती निवडणुकीला असतात.

बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर

माहितगार ·

प्यारे१ 21/08/2015 - 12:15
आता याचं काय करायचंय? सगळे शब्द आणि अर्थ तुम्हाला माहिती असणार बहुतेक! (ह.घ्या) बाकी नमो नमो सुद्धा म्हणावंसं वाटतंय. आणि मी मी सुद्धा. एका रागाचं नाव आठवलं तरी उगाच का मारवून घ्या म्हणून गप्प बसतो.

In reply to by प्यारे१

माहितगार 21/08/2015 - 12:46
शेवटची ओळ ओळखा पाहू मी कोण ? लिहिण्याचा विचार होता, पण पहिल नाव माहितगारचच येईल म्हणून मोह टाळला :)

In reply to by पैसा

रोखठोख ने अर्थ पूर्ण बदलून जाईल. रोकटोक हा हिंदी शब्द प्रथमच वाचला. 'रोका उसे टोका उसे' असा संवाद बहुधा मेरे यार की शादी हैं या चित्रपटात होता :-).

प्यारे१ 21/08/2015 - 12:15
आता याचं काय करायचंय? सगळे शब्द आणि अर्थ तुम्हाला माहिती असणार बहुतेक! (ह.घ्या) बाकी नमो नमो सुद्धा म्हणावंसं वाटतंय. आणि मी मी सुद्धा. एका रागाचं नाव आठवलं तरी उगाच का मारवून घ्या म्हणून गप्प बसतो.

In reply to by प्यारे१

माहितगार 21/08/2015 - 12:46
शेवटची ओळ ओळखा पाहू मी कोण ? लिहिण्याचा विचार होता, पण पहिल नाव माहितगारचच येईल म्हणून मोह टाळला :)

In reply to by पैसा

रोखठोख ने अर्थ पूर्ण बदलून जाईल. रोकटोक हा हिंदी शब्द प्रथमच वाचला. 'रोका उसे टोका उसे' असा संवाद बहुधा मेरे यार की शादी हैं या चित्रपटात होता :-).
बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला ! नकोत संदर्भ, नको पुरावे, तर्कविवेक नकोच नको, माझा नंबर पह्यला ! बेछूट लिहिण्यात, माझा नंबर पह्यला ! शंका काढलीस तर आरोप करेन जखमी असशील तर दोष तुझाच धरेन माझा नंबर पह्यला ! बे रोकटोक बोलण्यात माझा नंबर पह्यला माझा विरोध म्हणजे तुझेच चूक, वादविवाद हवा कशाला एक माझे अन शांती मिळव माझा नंबर पह्यला ! सेंसॉर करण्यात गचांडी धरण्यात माझा नंबर पह्यला बातमीत येईन, सत्ता घेईन सगळे म्हणतात बघ मलाच बरोबर माझा नंबर पह्यला ! बेफाम बोलण्यात, माझा नंबर पह्यला !

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!

In reply to by नाखु

एस 05/08/2015 - 23:49
पण मिपा बंद असल्याचा एक तोटाही आहे. जेवताना मग त्या रटाळ मालिका झक मारून पहाव्या लागतात. एरवी मोबाईलमध्ये डोके खुपसून बसता येते ;-) अर्थात हा तोटा फक्त नवरे ह्या कॅटेगरीत मोडणार्‍या मिपाकरांनाच आहे! :-)

In reply to by अजया

एस 05/08/2015 - 12:01
नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! पुणेकर नवर्‍यांची छळछावणी आहे ती. एकदा 'चला, तुमच्यासाठी एक टायपिन घेऊ' असे म्हणून ही मला घेऊन त्या जंजाळात शिरली. टायपिन का काय ते नाहीच मिळालं, पण दोनेक तासांनी हाश्शहुश्शः करत बाहेर पडलो तेव्हा माझ्या दोन्ही हातांत जड पिशव्या होत्या आणि टायपिनच काय, आख्खा थ्रीपीस सूट बुटांसकट आला असता इतका माझा खिसा हलका झाला होता.

In reply to by एस

@नाव नका काढू हो त्या अभद्र जागेचं! >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif मागे माझ्या येका कोकणातल्या भटजी मित्राला "बायकोला घेऊन कुठे जाऊ?" असं विचारल्यावर मी त्याला सदर अभद्र जागी नाव न सांगता पाठवला. त्यांनतर पुण्याला तो एकटाच येऊ लागला! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

पैसा 05/08/2015 - 09:34
लै भारी! मिपा बंद असलं की माझी पण बरीच कामे हातावेगळी होतात! =))

प्यारे१ 05/08/2015 - 12:42
अवांतर: तुळशीबाग चा नेमका काय इतिहास आहे? पूर्वी कधीतरी खरंच तुळस असायच्या काय? राममंदीर आहे त्या आजूबाजुला खरंच तशी बाग़ असण्याची शक्यता आहे. पुणं जेव्हा वाटीभर होतं तेव्हा तशी परिस्थिती असेल कदाचित. आजचं हे दरिद्री(ही जळजळ नाही. उगा 20 रुपयांची वस्तू घ्यायला 50 रुपये खर्चून जायचं आणि 500 च्या टाकाऊ वस्तू घेऊन यायचं यात काय लॉजिक आहे) रूप कधीपासून आलं तिथं? इतिहास अभ्यासकांनी ज़रा आमाला माहिती देऊन उपकृत करावे. बाकी लोक सुरूर फाट्यावर!
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...