न न न कविता
त ते तुक
क के कुक
शिळी भाकर
.........
कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा
.......
इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू
.....
..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?