दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड
दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपुरात
संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांची निवड
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत!
प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये!
१. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.)
२. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल.
३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल.
नमस्कार,
गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो.
या आधीचे संबंधित लेखन
भाग १: http://www.misalpav.com/node/32554
भाग २: http://www.misalpav.com/node/32709
भाग ३: http://misalpav.com/node/32801
भाग ४: http://misalpav.com/node/33012
भाग ५: http://www.misalpav.com/node/33371
आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला
साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला
चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला
आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला
जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला
- स्वामी संकेतानंद जलेबीवाले
तो वेडा ब्रेड कापत होता.
"हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला.
वेडा फक्त त्याकडे बघत होता.
"१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस"
वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला.
मार्कने तो शिताफीने चुकवला.
"१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं!
बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता. त्या आजारातुन बरं होण्यासाठी तुला एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.तेथून तुला एका डॉक्टरने बाहेर फरार होण्यास मदत केली."
मार्कला आता दम लागला होता.
"पाणी मिळेल?"
संध्याकाळ चे सात वाजले होते.
गावदेवी ला ठेवलेली स्कुटर घेऊन वर्तक नगर ला जायचे होते.
वळणावर अंधार.
जो काय प्रकाश होता तो दुकानांच्या रोषणाईचा.
वळणावरच्या दुकानाचा बोर्ड.
त्यावरची जाहीरात उठुन दिसत होती.
अंधारामुळे अगदी हाईलाईट मधे.
म्युनिसिपालीटी बरोबर सेटींग, सुत, दोरा, रश्शी नक्की...
जाहीरात वाचली.
"कमी वजनाचे एक ग्राम सोन्याचे फोर्मीग (का फॉर्मिंग) दागिने. फरक नाही पडल्यास ३० दिवसात पैसे परत"
......
फ्लॅश बॅक
लग्नाला ५ वर्षे झालेली.
अक्षय त्रुतियेच्या दिवशी बायकोने हातात अंगठी दिली.
नवरत्नाची.
*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).
प्रश्नाला उत्तर द्यायचे काही कारण होते का?
ते सुद्धा भर पंक्तीत.
गप्प बसायचे.
मोठ्याने विचारला म्हणुन काय झाले?
इतरांचा विचार करायला नको.
किती ठसके?
किती उचक्या?
अन्न नलिकेत कण गेला असता तर किती वांधे झाले असते?
.....
सकाळी नाश्त्याला गुळ,मध आणि कुमठा मसाला चे कालवलेले(शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेले) पोहे २ प्लेट.
मिक्स ग्रेन तिखट पुर्या ६ (३इंच व्यास)
वांगी बोंडा २ (६ इंच व्यास) वांगी खास गावावरुन मागवलेली मोठ्या पपईच्या आकाराची.
पण ३ वाजलेले होते. भुक कडकडुन लागलेली होती.
नमस्कार
कवी अशोक बागवे यांच्या 'माझ्या मराठीचा बोल' या कवितेवरून प्रेरणा घेऊन खालील काव्य लिहिले आहे. अर्थात कवितेचा भाव अशोक बागवे यांच्या कवितेच्या अगदीच विरुद्ध आहे. आज मराठी भाषा, मराठी संस्कृती किंवा आपलं मराठीपण या गोष्टींबद्दल एकंदरितच मराठी माणसांमध्ये जी अनास्था बघायला मिळते त्यावरून खरं तर हे काव्य सुचलं. सदर परिस्थिती आशादायक नाही, आणि भविष्यात मराठी माणसाची विचारपद्धती बदलली नाही तर आगोदरच कमी असलेलं मराठीचं महत्व नगण्य होईल आणि तेंव्हा हळहळून काहीही उपयोग नसेल.