गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?
२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)
३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?
५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?