मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूगोल

गावाचे नाव "सानपाडा" नव्हे "सॅन पाडा" होय

पाषाणभेद ·

उपयोजक 06/03/2018 - 12:16
'सॅन' पाड्याची ही नवी माहिती वाचून 'शहाण'पाड्यात वाढ झाली!! :)

जेम्स वांड 06/03/2018 - 13:11
रहस्याचा गौफ्यस्फोट अन वाचणाऱ्याचा हास्यस्फोट एकदमच होऊन जातो, फारच लवकर मग पुढे वाचू वाटत नाही! म्हणून नाय जमलं

पैसा 06/03/2018 - 13:29
अरारा! हे संशोधन वाचून हाताची दहाही बोटे तोंडात घातली आहेत! अजून येऊ द्या. पण एकही चित्र नसल्याने अंमळ निराशा झाली.

आपण "कानात" ( कि कामात ? ) व्यस्त असताना देखील, बॉसकडे दुर्लक्ष करुन हे महान संशोधन आम्हा वाचकांचे पुढे आणण्याचे कष्ट घेतलेत याबध्दल हाभारी आहोत. असेच मौलिक संशोढन आपल्या हातून होवो आणि नवीन नविन प्रबंध आम्हाला वाचायला मिळोत, ;-)

सस्नेह 06/03/2018 - 14:44
वाह ! भन्साळी कुलोत्पन्न 'लीला'धर संजयांच्या नंतर श्रेष्ठ इतिहासकार आपणच =))

खेडूत 06/03/2018 - 16:46
छान छान! असेच संशोधन अन्य उपनगरांविषयी व्हावे.. . कळवा ही मुंबईची हद्द होती, तिथं पर्यंत मुंबईकर पाहुण्यांना निरोप देण्यासाठी येत आणि पोचलात की कळवा म्हणत असत!

गामा पैलवान 06/03/2018 - 19:57
पाभे, तुम्ही लिहिलेली कथा बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तो जो पाद्री होता ना तो चर्चच्या सर्वकालीन शिरस्त्याप्रमाणे पेडोफाईल होता. म्हणून ते सान पेडो असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन सान पाडा झालं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पाषाणभेद 06/03/2018 - 21:19
आ. न., गा. पै जी, माझी कथा? अहो संशोधन आहे ते. अन ते बनावट कसे? अस्सल कागदपत्रांच्या संदर्भासहीत सिद्ध झालेले संशोधन आहे ते. आता शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिबाबत जसा वाद होतो, त्याप्रमाणे यात वाद होवू शकेल पण सरळ बनावट म्हणणे फार खोटा आरोप आहे हे आम्ही ठासून सांगू पाहतो. आपल्या येथील श्री. चित्रगुप्तांना या संशोधनाबद्दल माहिती पडले तर ते एक काय दहा चित्रांमधले पुरावे देतील हा आमचा विश्वास आहे. आणखी एक, आमच्या संशोधनातले संदर्भासहित दिलेली कागदपत्रे अन पुस्तके तुम्ही बघितली नाहीत काय? एकदा सदर कागदपत्रे मेहनतीने मिळवा म्हणजे संशोधन् काय असते ते माहीती होईल. आ. न., पाभे

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 06/03/2018 - 21:34
अहो दगडफोडे संशोधक, सदर कागदपत्रे तुम्ही मेहनतीने मिळवलेली आहेत यावरून तुम्ही बनावट कथा लिहिलीये हेच सिद्ध होतं ना? संशोधन फक्त ढापलेल्या मालावरूनच करता येतं हा मूलभूत सिद्धांत तुम्हांस ठाऊक नाही? काय सांगायचं तुम्हांस आता ....! आ.न., -गा.पै.

पुलंच्या " चितळे मास्तर " कथेत ज्याप्रमाणे सुलतानाच्या सुनबाईला परत पाठविण्याच्या प्रसंगाचे वर्णन , चितळे मास्तर अशा काही अफलातुन शब्दात करित असत्,कि ऐकणार्‍यास वाटावे कि चितळे मास्तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच हजर होते. तसं आताही " पाषाणभेद " सुक्ष्म देहाने त्याकाळी हजर होते असेच वाटून गेले. चालू द्या. भारतातील बर्‍याच शहरांच्या नावांवर असेच संशोधन सुरु ठेवा आणि आम्हा पामरांच्या ज्ञानात भर घालावी ! !

नाखु 06/03/2018 - 20:51
बदलापूर, भांडुप, मळवली यावरही संशोधन, उत्खनन होउन बर्याच गोष्टी उजेडात याव्यात. अखिल मिपा खफ माहीतीची महती आणि महतीची माहीती प्रक्षेपण केंद्रीय समितीच्या "दिव्याखाली अंधार"या पाक्षिकातील वाचकांची मागणी

In reply to by नाखु

बबन ताम्बे 07/03/2018 - 18:56
तळेगाव, मळवली, लोणावळा ही आत्ताची गावे इस्टुर फाकडाच्या पराभवानंतर तळवली, मळवली, लोळावला अशा नावाने ओळखली जायला लागली. इंग्रजी फौज इंद्रायणी क्रॉस कर असताना मराठी फौजेने तोफ गोळ्यांचा मारा केला. त्यामुळे इंग्रज फौज अक्षरश: पाण्यात तळुन निघाली. म्हणुन तो परिसर तळवली. इंग्रज आणि मराठी सैनिक दिवसभर धुमश्चक्री केल्यानंतर निवांत तंबाखु मळत ते मळवली. शेवटचा इंग्रज सैनिक जिथे लोळवला ते गाव लोळावला. कालांतराने वस्ती वाढल्यानंतर तळवलीचे तळेगाव झाले, लोळावलाचे लोणावळा झाले (ल आणि ळ शेजारी शेजारी आले की उच्चारायला अवघड जाते म्हणुन असावे). मळवली मात्र तसेच राहीले. (संदर्भ : अकलेच्या तार्‍यांवरुन दिशा ओळखणे आणि माझी भ्रमंती हे १९ व्या शतकात गाजलेले पुस्तक)

काल संध्याकाळी मला स्विडनमधून नोबेल समितीचा फोन आला होता. ते या संशोधनाची चौकशी करत होते. लवकरच एका फार मोठ्या आनंदाची घोषणा ते करणार आहेत असे त्यांनी सांगितले. :)

In reply to by चामुंडराय

ते संशोधन माझे आहे. एकदा एक कोकणी माय कॅलिफोर्नियातिल "सान दिया" या ठिकाणी राहणार्‍या आपल्या लेकीला भेटायली तेथे गेली असता तिने लेकीला विचारले, "ह्यो सान सान काय हाय गो ?" लेक म्हणाली, "सान-दिया-गोsss". हे जवळून चाललेल्या एका इमिग्रंट पॉप सिंगरने ऐकले व ते हेल काढून म्हटलेले शब्द त्यांला आवडले. त्याने ते शब्द वापरून, "सान-दिया-गो, सान-दिया-गो" असे धृपद असलेले गाणे बनवले. ते गाणे इतके फेमस झाले की त्या शहराचे नाव "सान-दिया-गो" असे पडले. "कौन से 'सान'ने किसको क्या 'दिया' है "गो" ?" असा प्रश्न एका जपानी-हिंदी-कोकणी मिश्रवंशिय इमिग्रंटने नुकताच उभा केला आहे. त्याचे उत्तर शोधायला तेथिल सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधिल संशोधकांना ५० मिलियन डॉलर्सची ग्रँट मंजूर केली आहे. संशोधनात भाग घेण्याची इच्छा असलेल्यांनी व्यनित चौकशी करावी. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 06/03/2018 - 23:52
पेशव्यांच्या कुठल्याशा लढाईत जिथं सैनिकांची हाडं पसरलेली होती त्या गावात निवांत बसले असतील शास्त्री.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गामा पैलवान 07/03/2018 - 13:04
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमचं हे संशोधन बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तिकडे स्थलांतरित झालेल्या एका मालवणी चेडवाचा पाट तिच्याहून वयाने लहान झिलग्यासोबत लावला. म्हणून सान (= लहान) दिला घो असं ते नाव झालं. मग तिथे भय्ये घुसले आणि त्यांनी दिला चं दिया केलं. आ.न., -गा.पै.

इरसाल 10/03/2018 - 13:53
सानपाडा नक्की सानपाडा आहे की सांडपाडा ?????

तेजस आठवले 10/03/2018 - 16:49
वाहवा, पण चित्रगुप्त यांची सर आली नाही. असो. ठाण्याहून महाप पर्यंत जाताना दलदलीचा रस्ता चालून लोकांना अगदी वीट येत असे. त्यामुळे हळूहळू त्या दलदलीच्या प्रदेशाला विटावा म्हणू लागले. कामोठ्याजवळ मुले चेंडूफळी नावाचा खेळ खेळत असताना त्यांना मान नावाचे एक पंजाबी प्रशिक्षक शिकवत.एकदा ते बॉलिंग करत असताना त्यांना गुडघ्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन ते गेले.ती त्यांची शेवटची ओव्हर ठरली. मग त्या ठिकाणचे नाव मान-सर-ओव्हर अश्या अर्थाने मानसरोवर पडले. :) ही ही ही

उपयोजक 06/03/2018 - 12:16
'सॅन' पाड्याची ही नवी माहिती वाचून 'शहाण'पाड्यात वाढ झाली!! :)

जेम्स वांड 06/03/2018 - 13:11
रहस्याचा गौफ्यस्फोट अन वाचणाऱ्याचा हास्यस्फोट एकदमच होऊन जातो, फारच लवकर मग पुढे वाचू वाटत नाही! म्हणून नाय जमलं

पैसा 06/03/2018 - 13:29
अरारा! हे संशोधन वाचून हाताची दहाही बोटे तोंडात घातली आहेत! अजून येऊ द्या. पण एकही चित्र नसल्याने अंमळ निराशा झाली.

आपण "कानात" ( कि कामात ? ) व्यस्त असताना देखील, बॉसकडे दुर्लक्ष करुन हे महान संशोधन आम्हा वाचकांचे पुढे आणण्याचे कष्ट घेतलेत याबध्दल हाभारी आहोत. असेच मौलिक संशोढन आपल्या हातून होवो आणि नवीन नविन प्रबंध आम्हाला वाचायला मिळोत, ;-)

सस्नेह 06/03/2018 - 14:44
वाह ! भन्साळी कुलोत्पन्न 'लीला'धर संजयांच्या नंतर श्रेष्ठ इतिहासकार आपणच =))

खेडूत 06/03/2018 - 16:46
छान छान! असेच संशोधन अन्य उपनगरांविषयी व्हावे.. . कळवा ही मुंबईची हद्द होती, तिथं पर्यंत मुंबईकर पाहुण्यांना निरोप देण्यासाठी येत आणि पोचलात की कळवा म्हणत असत!

गामा पैलवान 06/03/2018 - 19:57
पाभे, तुम्ही लिहिलेली कथा बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तो जो पाद्री होता ना तो चर्चच्या सर्वकालीन शिरस्त्याप्रमाणे पेडोफाईल होता. म्हणून ते सान पेडो असं नाव पडलं. त्याचा अपभ्रंश होऊन सान पाडा झालं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पाषाणभेद 06/03/2018 - 21:19
आ. न., गा. पै जी, माझी कथा? अहो संशोधन आहे ते. अन ते बनावट कसे? अस्सल कागदपत्रांच्या संदर्भासहीत सिद्ध झालेले संशोधन आहे ते. आता शिवाजी महाराजांच्या जन्म तिथिबाबत जसा वाद होतो, त्याप्रमाणे यात वाद होवू शकेल पण सरळ बनावट म्हणणे फार खोटा आरोप आहे हे आम्ही ठासून सांगू पाहतो. आपल्या येथील श्री. चित्रगुप्तांना या संशोधनाबद्दल माहिती पडले तर ते एक काय दहा चित्रांमधले पुरावे देतील हा आमचा विश्वास आहे. आणखी एक, आमच्या संशोधनातले संदर्भासहित दिलेली कागदपत्रे अन पुस्तके तुम्ही बघितली नाहीत काय? एकदा सदर कागदपत्रे मेहनतीने मिळवा म्हणजे संशोधन् काय असते ते माहीती होईल. आ. न., पाभे

In reply to by पाषाणभेद

गामा पैलवान 06/03/2018 - 21:34
अहो दगडफोडे संशोधक, सदर कागदपत्रे तुम्ही मेहनतीने मिळवलेली आहेत यावरून तुम्ही बनावट कथा लिहिलीये हेच सिद्ध होतं ना? संशोधन फक्त ढापलेल्या मालावरूनच करता येतं हा मूलभूत सिद्धांत तुम्हांस ठाऊक नाही? काय सांगायचं तुम्हांस आता ....! आ.न., -गा.पै.

पुलंच्या " चितळे मास्तर " कथेत ज्याप्रमाणे सुलतानाच्या सुनबाईला परत पाठविण्याच्या प्रसंगाचे वर्णन , चितळे मास्तर अशा काही अफलातुन शब्दात करित असत्,कि ऐकणार्‍यास वाटावे कि चितळे मास्तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातच हजर होते. तसं आताही " पाषाणभेद " सुक्ष्म देहाने त्याकाळी हजर होते असेच वाटून गेले. चालू द्या. भारतातील बर्‍याच शहरांच्या नावांवर असेच संशोधन सुरु ठेवा आणि आम्हा पामरांच्या ज्ञानात भर घालावी ! !

नाखु 06/03/2018 - 20:51
बदलापूर, भांडुप, मळवली यावरही संशोधन, उत्खनन होउन बर्याच गोष्टी उजेडात याव्यात. अखिल मिपा खफ माहीतीची महती आणि महतीची माहीती प्रक्षेपण केंद्रीय समितीच्या "दिव्याखाली अंधार"या पाक्षिकातील वाचकांची मागणी

In reply to by नाखु

बबन ताम्बे 07/03/2018 - 18:56
तळेगाव, मळवली, लोणावळा ही आत्ताची गावे इस्टुर फाकडाच्या पराभवानंतर तळवली, मळवली, लोळावला अशा नावाने ओळखली जायला लागली. इंग्रजी फौज इंद्रायणी क्रॉस कर असताना मराठी फौजेने तोफ गोळ्यांचा मारा केला. त्यामुळे इंग्रज फौज अक्षरश: पाण्यात तळुन निघाली. म्हणुन तो परिसर तळवली. इंग्रज आणि मराठी सैनिक दिवसभर धुमश्चक्री केल्यानंतर निवांत तंबाखु मळत ते मळवली. शेवटचा इंग्रज सैनिक जिथे लोळवला ते गाव लोळावला. कालांतराने वस्ती वाढल्यानंतर तळवलीचे तळेगाव झाले, लोळावलाचे लोणावळा झाले (ल आणि ळ शेजारी शेजारी आले की उच्चारायला अवघड जाते म्हणुन असावे). मळवली मात्र तसेच राहीले. (संदर्भ : अकलेच्या तार्‍यांवरुन दिशा ओळखणे आणि माझी भ्रमंती हे १९ व्या शतकात गाजलेले पुस्तक)

काल संध्याकाळी मला स्विडनमधून नोबेल समितीचा फोन आला होता. ते या संशोधनाची चौकशी करत होते. लवकरच एका फार मोठ्या आनंदाची घोषणा ते करणार आहेत असे त्यांनी सांगितले. :)

In reply to by चामुंडराय

ते संशोधन माझे आहे. एकदा एक कोकणी माय कॅलिफोर्नियातिल "सान दिया" या ठिकाणी राहणार्‍या आपल्या लेकीला भेटायली तेथे गेली असता तिने लेकीला विचारले, "ह्यो सान सान काय हाय गो ?" लेक म्हणाली, "सान-दिया-गोsss". हे जवळून चाललेल्या एका इमिग्रंट पॉप सिंगरने ऐकले व ते हेल काढून म्हटलेले शब्द त्यांला आवडले. त्याने ते शब्द वापरून, "सान-दिया-गो, सान-दिया-गो" असे धृपद असलेले गाणे बनवले. ते गाणे इतके फेमस झाले की त्या शहराचे नाव "सान-दिया-गो" असे पडले. "कौन से 'सान'ने किसको क्या 'दिया' है "गो" ?" असा प्रश्न एका जपानी-हिंदी-कोकणी मिश्रवंशिय इमिग्रंटने नुकताच उभा केला आहे. त्याचे उत्तर शोधायला तेथिल सरकारने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधिल संशोधकांना ५० मिलियन डॉलर्सची ग्रँट मंजूर केली आहे. संशोधनात भाग घेण्याची इच्छा असलेल्यांनी व्यनित चौकशी करावी. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 06/03/2018 - 23:52
पेशव्यांच्या कुठल्याशा लढाईत जिथं सैनिकांची हाडं पसरलेली होती त्या गावात निवांत बसले असतील शास्त्री.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गामा पैलवान 07/03/2018 - 13:04
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमचं हे संशोधन बनावट आहे. खरी गोष्ट वेगळीच आहे. तिकडे स्थलांतरित झालेल्या एका मालवणी चेडवाचा पाट तिच्याहून वयाने लहान झिलग्यासोबत लावला. म्हणून सान (= लहान) दिला घो असं ते नाव झालं. मग तिथे भय्ये घुसले आणि त्यांनी दिला चं दिया केलं. आ.न., -गा.पै.

इरसाल 10/03/2018 - 13:53
सानपाडा नक्की सानपाडा आहे की सांडपाडा ?????

तेजस आठवले 10/03/2018 - 16:49
वाहवा, पण चित्रगुप्त यांची सर आली नाही. असो. ठाण्याहून महाप पर्यंत जाताना दलदलीचा रस्ता चालून लोकांना अगदी वीट येत असे. त्यामुळे हळूहळू त्या दलदलीच्या प्रदेशाला विटावा म्हणू लागले. कामोठ्याजवळ मुले चेंडूफळी नावाचा खेळ खेळत असताना त्यांना मान नावाचे एक पंजाबी प्रशिक्षक शिकवत.एकदा ते बॉलिंग करत असताना त्यांना गुडघ्याला जबरदस्त मार लागला आणि त्यामुळे ब्रेन हॅमरेज होऊन ते गेले.ती त्यांची शेवटची ओव्हर ठरली. मग त्या ठिकाणचे नाव मान-सर-ओव्हर अश्या अर्थाने मानसरोवर पडले. :) ही ही ही
(श्री. केदार यांनी चालवलेल्या "मिसळून मिसळ" या कायआप्पा गृपवर एक फोटो आला होता. त्यात सॅन San Francisco, San Diego त्याच प्रमाणे सान पाडा हे गाव देखील सॅन पाडा असू शकते या अर्थाचा मेसेज आला होता. त्यावर आम्ही अभ्यास करून एक लेख लिहीला तो येथे प्रसिद्ध करत आहोत.) साधारणतः १६ व्या शतकात(१) आताची ठाणे खाडी परिसर, नवी मुंंबई आदी परिसर समुद्राच्या पाण्याने पुर्ण व्यापलेला होता. घनदाट खारपुटीचे, नारळी-फोफळीचे झाडे, जंगली श्वापदे तेथे होती. आताचा संजय गांधी नॅशनल फॉरेस्टचा परिसर लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. तर १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात घणसोली गाव फार छोटे होते. पाडाच म्हणाना.

कमलताल

शिव कन्या ·

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.

पलाश 30/12/2017 - 02:29
सुरेखआणि चित्रदर्शी. आजही, आवाजाचा कंटाळा आला कि तुझे मौन आठवते. काही असुंदर दिसले, कि तुझे राजीव रूप आठवते.... आणि तोडलेली फुले पाहिली, कि तुझ्यात खोल रुजलेले असंख्य पद्म आठवतात. हे फारच आवडलं.
(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

मजूर

शिव कन्या ·
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

माणसातील तील निसर्ग जागा होईल का कधी?

हेमंत ववले ·

एस 23/10/2017 - 15:09
रस्ता म्हणजे माणसांसाठी सोय असते, पण प्राणिजीवनासाठी त्यांचा अधिवास (Habitat) दुभागणारा आणि सीमित (limited) करणारा तो एक मोठा अडथळा असतो. तो ओलांडणे हे मुक्या प्राण्यांच्या कसे जीवावर बेतते हे तुमच्या लेखातून आलेच आहे. बेडूकच नाहीत, तर इतरही सरीसृप वर्गातले प्राणी, हरणे, इतकेच काय, तर बिबट्यादेखील रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या धडकेने जीव गमावून बसतात. प. बंगालमधील एका अभयारण्यात हत्तींंच्या शतकानुशतके अस्तित्त्वात असलेल्या पारंपरिक स्थलांतर मार्गाला छेदनारा रेल्वेमार्ग आहे. त्या मार्गावर रेल्वेरुळांत पाय अडकून कित्येक हत्तीच्या पिल्लांचे मरण रेल्वेच्या धडकेने ओढवले आहे. हत्ती हे अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील आणि माणसांप्रमाणेच घट्ट समाजव्यवस्था असणारे प्राणी आहेत. एक पिलू अडकलं तर त्याच्याभोवती संरक्षण म्हणून कळपातल्या इतर हत्तिणी त्याच्याभोवती कोंडाळे करून उभ्या राहिल्या. सर्वांना रेल्वेने चिरडलं. काही गंभीर जखमी हत्ती दोन-तीन दिवस कण्हून, तडफडून शेवटी मेले. भीमाशंकर किंवा महाबळेश्वर रस्त्यावर पहा, कित्येक साप चिरडले गेल्याचे दिसेल. या विषयावर 'अ सायलेंट डेथ' की अशाच काहीशा नावाचा एक लघुपट मागे आला होता. नेटवर कुठे मिळाल्यास आवर्जून पहा. शेवटी जिथे बेदरकार वाहनचालक माणसांची पर्वा करत नाहीत तिथे ह्या मुक्या जीवांना कोण विचारतोय हो? :-(

तुमच्या यवढ सवेंदनशील मन असल्येली लोक लै कमी हायेत , चांगला लेख लिवलाय . मी बी काल टेमघर धरना च्या रोड वर यका सर्ड्या चा जीव वाचावला अर्जेन्ट ब्रेक मारून . अन रायला प्रश्न अप्पर डिप्पर चा , आपल्या भारतात चार चाकी वाले बऱ्या पैकी ग्यान गेलेले असत्यात .विदावुट डिवाइडर च्या १५ फूटी रोड वर सुदा फूल लाइट लावून समोर च्याचे डोळे बंद करत्यात. या मदी मात्र गरीब , शिरिमंत , अडानी वा शिकलेला असा कसलाच भेदभाव जातपात नसतो , सगळ्या नां सेम माज अस्तो .

मनाला भिडला तुमचा लेख. पण हा विचार करणारे या देशात किती जण आहेत हा प्रश्नच आहे. जगात दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असणार्‍या देशात, जिथे माणसाची तडफड पाहून शांतपणे मोबाईलवर फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात, तिथे प्राण्याची गणना कोण करेल? सातारा-कराड रस्त्यावरील खिंडीत तीन बिबटे वाहनाच्या धडकेने मरतात ( त्यात एक काळा बिबटा, म्हणजे जॅग्वार होता ), महाबळेश्वर पाचगणीला असंख्य साप मरतात, रानमांजर मेले, उदमांजर मेले अश्या बातम्या येतात. या बातम्या वाचून फक्त खिन्न होणे इतकेच हाती आहे. ग्रीन कॅरीडोरची संकल्पना कधी प्रत्याक्षात येते याची फक्त वाट पहायची.

एस 23/10/2017 - 15:09
रस्ता म्हणजे माणसांसाठी सोय असते, पण प्राणिजीवनासाठी त्यांचा अधिवास (Habitat) दुभागणारा आणि सीमित (limited) करणारा तो एक मोठा अडथळा असतो. तो ओलांडणे हे मुक्या प्राण्यांच्या कसे जीवावर बेतते हे तुमच्या लेखातून आलेच आहे. बेडूकच नाहीत, तर इतरही सरीसृप वर्गातले प्राणी, हरणे, इतकेच काय, तर बिबट्यादेखील रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या धडकेने जीव गमावून बसतात. प. बंगालमधील एका अभयारण्यात हत्तींंच्या शतकानुशतके अस्तित्त्वात असलेल्या पारंपरिक स्थलांतर मार्गाला छेदनारा रेल्वेमार्ग आहे. त्या मार्गावर रेल्वेरुळांत पाय अडकून कित्येक हत्तीच्या पिल्लांचे मरण रेल्वेच्या धडकेने ओढवले आहे. हत्ती हे अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील आणि माणसांप्रमाणेच घट्ट समाजव्यवस्था असणारे प्राणी आहेत. एक पिलू अडकलं तर त्याच्याभोवती संरक्षण म्हणून कळपातल्या इतर हत्तिणी त्याच्याभोवती कोंडाळे करून उभ्या राहिल्या. सर्वांना रेल्वेने चिरडलं. काही गंभीर जखमी हत्ती दोन-तीन दिवस कण्हून, तडफडून शेवटी मेले. भीमाशंकर किंवा महाबळेश्वर रस्त्यावर पहा, कित्येक साप चिरडले गेल्याचे दिसेल. या विषयावर 'अ सायलेंट डेथ' की अशाच काहीशा नावाचा एक लघुपट मागे आला होता. नेटवर कुठे मिळाल्यास आवर्जून पहा. शेवटी जिथे बेदरकार वाहनचालक माणसांची पर्वा करत नाहीत तिथे ह्या मुक्या जीवांना कोण विचारतोय हो? :-(

तुमच्या यवढ सवेंदनशील मन असल्येली लोक लै कमी हायेत , चांगला लेख लिवलाय . मी बी काल टेमघर धरना च्या रोड वर यका सर्ड्या चा जीव वाचावला अर्जेन्ट ब्रेक मारून . अन रायला प्रश्न अप्पर डिप्पर चा , आपल्या भारतात चार चाकी वाले बऱ्या पैकी ग्यान गेलेले असत्यात .विदावुट डिवाइडर च्या १५ फूटी रोड वर सुदा फूल लाइट लावून समोर च्याचे डोळे बंद करत्यात. या मदी मात्र गरीब , शिरिमंत , अडानी वा शिकलेला असा कसलाच भेदभाव जातपात नसतो , सगळ्या नां सेम माज अस्तो .

मनाला भिडला तुमचा लेख. पण हा विचार करणारे या देशात किती जण आहेत हा प्रश्नच आहे. जगात दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या असणार्‍या देशात, जिथे माणसाची तडफड पाहून शांतपणे मोबाईलवर फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात, तिथे प्राण्याची गणना कोण करेल? सातारा-कराड रस्त्यावरील खिंडीत तीन बिबटे वाहनाच्या धडकेने मरतात ( त्यात एक काळा बिबटा, म्हणजे जॅग्वार होता ), महाबळेश्वर पाचगणीला असंख्य साप मरतात, रानमांजर मेले, उदमांजर मेले अश्या बातम्या येतात. या बातम्या वाचून फक्त खिन्न होणे इतकेच हाती आहे. ग्रीन कॅरीडोरची संकल्पना कधी प्रत्याक्षात येते याची फक्त वाट पहायची.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.

प्रिय नर्मदेस

शिव कन्या ·

आनन्दा 24/09/2017 - 09:39
मस्त जमल आहे.. मुख्य म्हणजे तुमचं लिखाण मनाला भिडतं अवांतर आम्हाला पहिलं पचवायला थोडा वेळ द्यावा की

अप्रतिम लिहीलेले आहे. माझ्या बडोद्याच्या सहलीवेळी नर्मदेवरचा पुल ओलांडल्याची आठवण झाली. हि नदी नसून नद आहे. तुमच्या लेखनाला सलाम. _/\_

आनन्दा 24/09/2017 - 09:39
मस्त जमल आहे.. मुख्य म्हणजे तुमचं लिखाण मनाला भिडतं अवांतर आम्हाला पहिलं पचवायला थोडा वेळ द्यावा की

अप्रतिम लिहीलेले आहे. माझ्या बडोद्याच्या सहलीवेळी नर्मदेवरचा पुल ओलांडल्याची आठवण झाली. हि नदी नसून नद आहे. तुमच्या लेखनाला सलाम. _/\_
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.

चल, घरी चल .....

शिव कन्या ·
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो. पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस. आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

जय महाराष्ट्र बोला

पाषाणभेद ·
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला कुणाच्या बापाची भीती नाय बोला दणकूण बोला तुम्ही जय महाराष्ट्र बोला अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही उगा पिरपिर करू नका नाहीतर एकच ठेवून देवू टोला बोला बोला जय महाराष्ट्र बोला बापजादे खपले आमचे सीमालढा देवून लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून खोटे गुन्हे नका दाखल करू कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा बोला बोला जय महाराष्ट्र बोला मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो सोईचे नियम केले हो केले दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले खेळी केली अन गावं खिशात घा

होशंगाबादला काय काय बघावे? मिपाकर हैत का तिथे ?

चित्रगुप्त ·

चित्रगुप्त 02/05/2017 - 21:35
आभार कंजूसराव. भीमबैठिका पूर्वी बघितलेले आहे. मी गेलो होतो त्यावेळी ते फार कमी लोकांना ठाऊक होते. आधी भोपाळपासून ट्रकच्या टपावर बसून प्रवास, मग अनेक मैल जंगलातून दूरवर दिसणार्‍या भीमबैठिकाच्या खडकांच्या दिशेने पायपीट वगैरे करून पहुचलो होतो. रस्ते, वस्ती वगैरे काहीच नव्हते. एका उंच खडकावर एक बैरागी रहायचा (जीएंच्या कथांमधे असतो तसा) त्याला भेटायचे, तर खडकाला टेकवलेल्या वीस-तीस फुटाच्या ओंडक्यावरून चढून जावे लागायचे (तेही केले होते). नंतर पुन्हा एकदा वाकणकर सरांबरोबर एक आठवडा तंबूत राहिलो होतो. आता अनेक टूरिस्ट जातात, पक्के रस्ते, हॉटेल वगैरे झाले असल्याचे ऐकले आहे, त्यामुळे जाण्याची इच्छा नाही. बाकी उन्हात वणवण करणे आता तितकेसे झेपत नाही, त्यामुळे सकाळ-संध्याकाळ जवळपास फिरणे एवढेच शक्य आहे. .

कंजूस 02/05/2017 - 22:14
पचमढीचा रिव्ह्युमध्ये( बहुतेक holidayiq) एकाने लिहिल्याचे वाचल्याचे आठवते की कारसाठी बरेच टोल घेतात.१)वनखाते,२)रस्तेवाले,३)पर्यटन प्रवेश वगैरे. शिवाय प्रत्येक पॅाइंटला कार रस्त्यावर उभी राहाते आणि पायवाटेने खाली चढउतार करावे लागते॥ दोनतीन पाइंटात दमायला होते. # नकाशातल्या किमीचा उपयोग होतो. # तुम्ही खुद्द वाकणकरांबरोबरच भीमबेटका पाहिलेत!! #मी अजून हा भाग पाहिला नाही.

कंजूस 02/05/2017 - 22:15
पचमढीचा रिव्ह्युमध्ये( बहुतेक holidayiq) एकाने लिहिल्याचे वाचल्याचे आठवते की कारसाठी बरेच टोल घेतात.१)वनखाते,२)रस्तेवाले,३)पर्यटन प्रवेश वगैरे. शिवाय प्रत्येक पॅाइंटला कार रस्त्यावर उभी राहाते आणि पायवाटेने खाली चढउतार करावे लागते॥ दोनतीन पाइंटात दमायला होते. # नकाशातल्या किमीचा उपयोग होतो. # तुम्ही खुद्द वाकणकरांबरोबरच भीमबेटका पाहिलेत!! #मी अजून हा भाग पाहिला नाही.

कंजूस 02/05/2017 - 22:20
शिल्पकलेसाठी उदयगिरी,ग्यारसपुर नावाजलेले आहे. ६-८ शतकातील गुप्तकाळातील शिल्पे आहेत.पण ते भोपाल-विदिशाच्यापुढे आहे आणि आताचा उन्हाळा. जमणे कठीण.

चित्रगुप्त 02/05/2017 - 21:35
आभार कंजूसराव. भीमबैठिका पूर्वी बघितलेले आहे. मी गेलो होतो त्यावेळी ते फार कमी लोकांना ठाऊक होते. आधी भोपाळपासून ट्रकच्या टपावर बसून प्रवास, मग अनेक मैल जंगलातून दूरवर दिसणार्‍या भीमबैठिकाच्या खडकांच्या दिशेने पायपीट वगैरे करून पहुचलो होतो. रस्ते, वस्ती वगैरे काहीच नव्हते. एका उंच खडकावर एक बैरागी रहायचा (जीएंच्या कथांमधे असतो तसा) त्याला भेटायचे, तर खडकाला टेकवलेल्या वीस-तीस फुटाच्या ओंडक्यावरून चढून जावे लागायचे (तेही केले होते). नंतर पुन्हा एकदा वाकणकर सरांबरोबर एक आठवडा तंबूत राहिलो होतो. आता अनेक टूरिस्ट जातात, पक्के रस्ते, हॉटेल वगैरे झाले असल्याचे ऐकले आहे, त्यामुळे जाण्याची इच्छा नाही. बाकी उन्हात वणवण करणे आता तितकेसे झेपत नाही, त्यामुळे सकाळ-संध्याकाळ जवळपास फिरणे एवढेच शक्य आहे. .

कंजूस 02/05/2017 - 22:14
पचमढीचा रिव्ह्युमध्ये( बहुतेक holidayiq) एकाने लिहिल्याचे वाचल्याचे आठवते की कारसाठी बरेच टोल घेतात.१)वनखाते,२)रस्तेवाले,३)पर्यटन प्रवेश वगैरे. शिवाय प्रत्येक पॅाइंटला कार रस्त्यावर उभी राहाते आणि पायवाटेने खाली चढउतार करावे लागते॥ दोनतीन पाइंटात दमायला होते. # नकाशातल्या किमीचा उपयोग होतो. # तुम्ही खुद्द वाकणकरांबरोबरच भीमबेटका पाहिलेत!! #मी अजून हा भाग पाहिला नाही.

कंजूस 02/05/2017 - 22:15
पचमढीचा रिव्ह्युमध्ये( बहुतेक holidayiq) एकाने लिहिल्याचे वाचल्याचे आठवते की कारसाठी बरेच टोल घेतात.१)वनखाते,२)रस्तेवाले,३)पर्यटन प्रवेश वगैरे. शिवाय प्रत्येक पॅाइंटला कार रस्त्यावर उभी राहाते आणि पायवाटेने खाली चढउतार करावे लागते॥ दोनतीन पाइंटात दमायला होते. # नकाशातल्या किमीचा उपयोग होतो. # तुम्ही खुद्द वाकणकरांबरोबरच भीमबेटका पाहिलेत!! #मी अजून हा भाग पाहिला नाही.

कंजूस 02/05/2017 - 22:20
शिल्पकलेसाठी उदयगिरी,ग्यारसपुर नावाजलेले आहे. ६-८ शतकातील गुप्तकाळातील शिल्पे आहेत.पण ते भोपाल-विदिशाच्यापुढे आहे आणि आताचा उन्हाळा. जमणे कठीण.
मित्रहो, उद्या संध्याकाळी मी होशंगाबादला पोहोचून ४ दिवस तिथे रहाणार आहे. बहुशः मोकळाच असेन. तरी तिकडे काय काय बघण्यासारखे आहे ? नर्मदेचे सौंदर्य बघायला सर्वोत्तम जागा/वेळ कोणती? काही प्राचीन अवशेष, किल्ला, जंगल वगैरे आहेत का ? शिवाय कोणी मिपाकर आहेत का ? कळवावे. जायचे अचानक ठरल्याने आधी विचारणा करता आली नाही. कदाचित तिथे नेट नसेल, त्यामुळे तिथे मिपाकर कुणी असतील तर मला कृपया फोनने संपर्क करावा. ९९५३९०८२२१.

वायूमंडल

नरेंद्र गोळे ·

गामा पैलवान 09/04/2017 - 22:09
नरेंद्र गोळे, लेख रंजक व माहितीपूर्ण आहे. तांत्रिक बाबी मराठीत समजावून सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. आ.न., -गा.पै.

मदनबाण 29/04/2017 - 09:46
गोळे काका, आपले हे लेखन वाचुन मध्यंतरी २ व्हिडियो पाहिले होते ते आठवले ! ते व्हिडियो इथे खाली देतो :- -------------------------------------

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Uchimandai... :- Vettaikaaran

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 29/04/2017 - 12:44
धन्यवाद मदनबाण! दोन्ही फिती रोचक व माहितीपूर्ण आहेत. दुसऱ्या फीतीवरून सूर्यमालेची आठवण झाली. जर ग्रहांचे आकार आणि परस्परांतली अंतरे यांचं प्रमाण राखून सूर्यमालेचा फेरफटका मारला तर तो प्रचंड कंटाळवाणा होतो. इथे दुवा आहे : http://joshworth.com/dev/pixelspace/pixelspace_solarsystem.html आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 09/04/2017 - 22:09
नरेंद्र गोळे, लेख रंजक व माहितीपूर्ण आहे. तांत्रिक बाबी मराठीत समजावून सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे. आ.न., -गा.पै.

मदनबाण 29/04/2017 - 09:46
गोळे काका, आपले हे लेखन वाचुन मध्यंतरी २ व्हिडियो पाहिले होते ते आठवले ! ते व्हिडियो इथे खाली देतो :- -------------------------------------

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Uchimandai... :- Vettaikaaran

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 29/04/2017 - 12:44
धन्यवाद मदनबाण! दोन्ही फिती रोचक व माहितीपूर्ण आहेत. दुसऱ्या फीतीवरून सूर्यमालेची आठवण झाली. जर ग्रहांचे आकार आणि परस्परांतली अंतरे यांचं प्रमाण राखून सूर्यमालेचा फेरफटका मारला तर तो प्रचंड कंटाळवाणा होतो. इथे दुवा आहे : http://joshworth.com/dev/pixelspace/pixelspace_solarsystem.html आ.न., -गा.पै.
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.