मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूगोल

पुस्तक परिचय - कोकणच्या आख्यायिका

चिमी ·

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.

मनो 30/07/2022 - 03:40
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी https://www.legendsofkokan.com/ इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.

@चिमी लेखाबद्दल धन्यवाद @ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.
कोकणच्या आख्यायिका हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले. Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner .. याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर

मार्गी ·

चौथा कोनाडा 03/03/2022 - 17:59
व्वा, क्या बात हैं !

💖

चित्रदर्शी वर्णन आणि अप्रतिम प्रचि या मुळे तुमच्या बरोबरच फिरतोय की काय असं वाटत होतं !
गुहेत जाताना वस्तुत: दगडांच्या वाटेने उतरावं लागलं. रॉक क्लाइंबिंग! ९० फूट खोल गुहा आहे. आतमध्ये अनेक छोट्या गुहा/ खोल्या आहेत आणि त्याबद्दलच्या आख्यायिका आहेत. आतली पायवाट ओलाव्यामुळे निसरडी असते. शिवाय जमिनीच्या आत जाण्याचा अनुभव रोमांचक वाटतोच. साधारण अर्ध्या तासामध्ये गुहेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाटाड्याने फिरवलं. कोणालाही श्वास घेताना त्रास झाला नाही. फक्त काही ठिकाणी पाय घसरत होते. आणि चढताना रॉक क्लाइंबिंग आहे, ते अदूला जमेल ना, अशी शंका मनात होती. उतरताना व चढतानाही एक दोरखंड आधाराला असला तरीही पाय ठेवायला जागा कमी पडते. पण अदूने हे रॉक क्लाइंबिंग खूपच आरामात आणि उत्साहात पूर्ण केलं!
या वर्णनाने तिथल्या थराराची कल्पना येतेय !

चौथा कोनाडा 03/03/2022 - 17:59
व्वा, क्या बात हैं !

💖

चित्रदर्शी वर्णन आणि अप्रतिम प्रचि या मुळे तुमच्या बरोबरच फिरतोय की काय असं वाटत होतं !
गुहेत जाताना वस्तुत: दगडांच्या वाटेने उतरावं लागलं. रॉक क्लाइंबिंग! ९० फूट खोल गुहा आहे. आतमध्ये अनेक छोट्या गुहा/ खोल्या आहेत आणि त्याबद्दलच्या आख्यायिका आहेत. आतली पायवाट ओलाव्यामुळे निसरडी असते. शिवाय जमिनीच्या आत जाण्याचा अनुभव रोमांचक वाटतोच. साधारण अर्ध्या तासामध्ये गुहेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाटाड्याने फिरवलं. कोणालाही श्वास घेताना त्रास झाला नाही. फक्त काही ठिकाणी पाय घसरत होते. आणि चढताना रॉक क्लाइंबिंग आहे, ते अदूला जमेल ना, अशी शंका मनात होती. उतरताना व चढतानाही एक दोरखंड आधाराला असला तरीही पाय ठेवायला जागा कमी पडते. पण अदूने हे रॉक क्लाइंबिंग खूपच आरामात आणि उत्साहात पूर्ण केलं!
या वर्णनाने तिथल्या थराराची कल्पना येतेय !

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक

मार्गी ·

सुबोध खरे 19/01/2022 - 12:01
केवळ हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. १००% सत्य. लष्करात असतानाचे माझे अनेक सहकारी पहाडी ( गढवाल कुमाऊँ हिमाचल प्रदेश) भागातील आता तेथे स्थायिक झाले आहेत. ते निवृत्त झाले, त्यांना निवृत्ती वेतन आहे आणि निवृत्त होताना मिळणारे पैसे होते म्हणून तेथे त्यांची आयुष्य त्यामानाने सुलभ आहे. अन्यथा तेथील गावांमध्ये आयुष्य अतिशय खडतर आहे. साध्या साध्या गोष्टी मिळायला त्रास होतो. मैलोगणती चालायला लागते. निवृत्त झालेल्या बहुसंख्य लोकांच्या घरी वरिष्ठ नागरिकच राहतात तरुण मुले नाहीत( शिक्षण/ नोकरीसाठी बाहेर गावी आहेत) पावसाळ्यात खांब पडला तर ८-१० दिवस वीज नसते. मुलांच्या शिक्षणाची सोय नसते. शिक्षण घेतल्यावर सुद्धा नोकरी व्यवसायाच्या संधी सुद्धा अभावानेच असतात. जे गावात पर्यटन संलग्न काही उद्योग करतात अशा मुलाना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते. जितके गाव दुर्गम तितक्या विवंचना आणि अडचणी जास्त असतात. चांगल्या ऋतू मध्ये तेथे आठ पंधरा दिवस राहणे आणि १२ महिने राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपली लेखमाला अतिशय सुंदर आहे. तेथे न जाताही प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव यावा इतकी जिवंत आहे.

सौंदाळा 19/01/2022 - 12:22
मस्त लिहिताय. प्रवास वर्णन आणि ललित दोन्ही एकत्र वाचतोय असं वाटतय. पुभाप्र

मार्गी 20/01/2022 - 14:02
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! @ सुबोध खरे सर, हो, खरं आहे. आपली प्रतिक्रिया मिळाल्यामुळे खूप छान वाटलं. धन्यवाद.

निनाद 10/02/2022 - 05:18
पहाडी समज ही एक वेगळीच समज असते. यातल्या (काही) लोकांना प्रत्येक गोष्ट थिंक थ्रू - पूर्ण विचार करून मग कृती - करायची सवय असते. मागे वळून विचार केला असता, हिमालयातले खडतर जीवन ही समज आणि हुषारी देत असावा असे वाटते. हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. आपल्या आतला हिमालय शोधावा लागतो. आणि मग तशी शांती- समाधान कधी ढळू शकत नाही. वाह वा! काय अप्रतिम लिहून गेलात! आणि हा शोधलेला हिमालय ही कधी कधी भावनेत वाहून जातो तर कधी चिंतेच्या धुक्यात दिसेनासा होतो. तो परत परत शोधावा लागतो हेच खरे!

सुक्या 11/02/2022 - 00:54
पहिल्या पासुन ही लेखमाला वाचतो आहे. सुंदर आहे. साधे प्रवासवर्णन न होता एक सुंदर मनोगत असल्यासारखी होते आहे ... हिमालयात ट्रेकिंग साठी जवळ्पास ३ अठवडे राहीलो आहे. तेव्हा ग्रामीण भागात मनसोक्त भटकंती झाली होती. तुम्ही म्हणता तसे तिथले जीवन अगदेच गुडी गुडी नहिये. तेथील गावांमध्ये जीवन खडतर आहे. साध्या गोष्टी ज्या आपण नाक्यावर जाउन घेउन येतो त्यासाठी त्यांना मैलो पायपीट करावी लागते. पण जीवन कितीही खडतर असले तरी तिथल्या लोकांच्या चेहेर्‍यावर मात्र हसु नेहेमी असते हे मात्र खरे ..

कंजूस 11/02/2022 - 03:20
पर्यटक थोडे दिवस जातात डोंगरभागात. सुसज्ज हॉटेलांत राहतात. पण तिथे गावांत राहणाऱ्यांना राहाणे कठीण असते. उत्पन्नाची साधने कमी आणि शहरी सोयी पाहिल्या की त्या गावात मिळणे कठीण. कल्पना करू शकतो. कुठे शहराकडे जायचे तर वाहन आणि घाटांचे चढ उतार. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना एवढे पैसे कुठे मिळणार. कुमाऊं गढवाल म्हणजे उत्तराखंड. किन्नोर हिमाचलमध्ये आहे आणि तिथेही अशीच परिस्थिती असणार. ती काय आहे हे 'mountain fairy' youtube channelवरून कळते.

सुबोध खरे 19/01/2022 - 12:01
केवळ हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. १००% सत्य. लष्करात असतानाचे माझे अनेक सहकारी पहाडी ( गढवाल कुमाऊँ हिमाचल प्रदेश) भागातील आता तेथे स्थायिक झाले आहेत. ते निवृत्त झाले, त्यांना निवृत्ती वेतन आहे आणि निवृत्त होताना मिळणारे पैसे होते म्हणून तेथे त्यांची आयुष्य त्यामानाने सुलभ आहे. अन्यथा तेथील गावांमध्ये आयुष्य अतिशय खडतर आहे. साध्या साध्या गोष्टी मिळायला त्रास होतो. मैलोगणती चालायला लागते. निवृत्त झालेल्या बहुसंख्य लोकांच्या घरी वरिष्ठ नागरिकच राहतात तरुण मुले नाहीत( शिक्षण/ नोकरीसाठी बाहेर गावी आहेत) पावसाळ्यात खांब पडला तर ८-१० दिवस वीज नसते. मुलांच्या शिक्षणाची सोय नसते. शिक्षण घेतल्यावर सुद्धा नोकरी व्यवसायाच्या संधी सुद्धा अभावानेच असतात. जे गावात पर्यटन संलग्न काही उद्योग करतात अशा मुलाना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते. जितके गाव दुर्गम तितक्या विवंचना आणि अडचणी जास्त असतात. चांगल्या ऋतू मध्ये तेथे आठ पंधरा दिवस राहणे आणि १२ महिने राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आपली लेखमाला अतिशय सुंदर आहे. तेथे न जाताही प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव यावा इतकी जिवंत आहे.

सौंदाळा 19/01/2022 - 12:22
मस्त लिहिताय. प्रवास वर्णन आणि ललित दोन्ही एकत्र वाचतोय असं वाटतय. पुभाप्र

मार्गी 20/01/2022 - 14:02
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद! @ सुबोध खरे सर, हो, खरं आहे. आपली प्रतिक्रिया मिळाल्यामुळे खूप छान वाटलं. धन्यवाद.

निनाद 10/02/2022 - 05:18
पहाडी समज ही एक वेगळीच समज असते. यातल्या (काही) लोकांना प्रत्येक गोष्ट थिंक थ्रू - पूर्ण विचार करून मग कृती - करायची सवय असते. मागे वळून विचार केला असता, हिमालयातले खडतर जीवन ही समज आणि हुषारी देत असावा असे वाटते. हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. आपल्या आतला हिमालय शोधावा लागतो. आणि मग तशी शांती- समाधान कधी ढळू शकत नाही. वाह वा! काय अप्रतिम लिहून गेलात! आणि हा शोधलेला हिमालय ही कधी कधी भावनेत वाहून जातो तर कधी चिंतेच्या धुक्यात दिसेनासा होतो. तो परत परत शोधावा लागतो हेच खरे!

सुक्या 11/02/2022 - 00:54
पहिल्या पासुन ही लेखमाला वाचतो आहे. सुंदर आहे. साधे प्रवासवर्णन न होता एक सुंदर मनोगत असल्यासारखी होते आहे ... हिमालयात ट्रेकिंग साठी जवळ्पास ३ अठवडे राहीलो आहे. तेव्हा ग्रामीण भागात मनसोक्त भटकंती झाली होती. तुम्ही म्हणता तसे तिथले जीवन अगदेच गुडी गुडी नहिये. तेथील गावांमध्ये जीवन खडतर आहे. साध्या गोष्टी ज्या आपण नाक्यावर जाउन घेउन येतो त्यासाठी त्यांना मैलो पायपीट करावी लागते. पण जीवन कितीही खडतर असले तरी तिथल्या लोकांच्या चेहेर्‍यावर मात्र हसु नेहेमी असते हे मात्र खरे ..

कंजूस 11/02/2022 - 03:20
पर्यटक थोडे दिवस जातात डोंगरभागात. सुसज्ज हॉटेलांत राहतात. पण तिथे गावांत राहणाऱ्यांना राहाणे कठीण असते. उत्पन्नाची साधने कमी आणि शहरी सोयी पाहिल्या की त्या गावात मिळणे कठीण. कल्पना करू शकतो. कुठे शहराकडे जायचे तर वाहन आणि घाटांचे चढ उतार. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना एवढे पैसे कुठे मिळणार. कुमाऊं गढवाल म्हणजे उत्तराखंड. किन्नोर हिमाचलमध्ये आहे आणि तिथेही अशीच परिस्थिती असणार. ती काय आहे हे 'mountain fairy' youtube channelवरून कळते.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक

मार्गी ·

निनाद 10/02/2022 - 05:10
किती सुरेख आहे खरोखर इथला निसर्ग! ती पायवाट तर अगदी स्वर्गिय आहे!

निनाद 10/02/2022 - 05:10
किती सुरेख आहे खरोखर इथला निसर्ग! ती पायवाट तर अगदी स्वर्गिय आहे!

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर

मार्गी ·

सुदंर वर्णन केले आहे.जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुर्गम प्रदेशात आम्हाला (मिलटरीच्या लोकांना ) सिव्हीलीयन लोकांना मदत करताना आपल्या घरच्यांची मदत करण्या सारखा आनंद होतो.बाकीचे धागे सुद्धा वाचल्यावर प्रतीसादा देईन.

सुदंर वर्णन केले आहे.जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुर्गम प्रदेशात आम्हाला (मिलटरीच्या लोकांना ) सिव्हीलीयन लोकांना मदत करताना आपल्या घरच्यांची मदत करण्या सारखा आनंद होतो.बाकीचे धागे सुद्धा वाचल्यावर प्रतीसादा देईन.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...

मार्गी ·

अनन्त अवधुत 15/12/2021 - 05:20
एकदम कातिल आहे. ढगातून आलेली सूर्यकिरणे, पलिकडचा तो बर्फाच्छादित डोंगर, धारदार डोंगरकडा, नि हिरव्यागार डोंगरावरचे मातकट पॅचेस. स्वर्गीय नजारा. आणि मग त्या बारक्याशा कच्च्या रस्त्याने जाणारा सैन्याचा ट्रक पाहीला की इथला प्रवास कसला अवघड असणार याची जाणीव होते. पु.भा.प्र.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निनाद 10/02/2022 - 03:56
मालिका उत्कंठावर्धक होते आहे. फोटो आणि त्याच्या प्रवास वर्णन दोन्ही आवडले हेच म्हणतो!

अनन्त अवधुत 15/12/2021 - 05:20
एकदम कातिल आहे. ढगातून आलेली सूर्यकिरणे, पलिकडचा तो बर्फाच्छादित डोंगर, धारदार डोंगरकडा, नि हिरव्यागार डोंगरावरचे मातकट पॅचेस. स्वर्गीय नजारा. आणि मग त्या बारक्याशा कच्च्या रस्त्याने जाणारा सैन्याचा ट्रक पाहीला की इथला प्रवास कसला अवघड असणार याची जाणीव होते. पु.भा.प्र.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निनाद 10/02/2022 - 03:56
मालिका उत्कंठावर्धक होते आहे. फोटो आणि त्याच्या प्रवास वर्णन दोन्ही आवडले हेच म्हणतो!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक २८ ऑक्टोबरच्या सकाळी बुंगाछीना- अग्न्या परिसरामध्ये मस्त ट्रेक झाला. हे गाव अगदी डोंगराच्या मधोमध आहे! नुसतं बसावं आणि समोरचं खरंखुरं वॉलपेपर डोळ्यात साठवावं!

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक

मार्गी ·

......इथे राहणारे प्रदीपदादा त्यांच्या शेतात घेऊन गेले..... शेताचे फोटो आहेत का? तिथे काय काय पिकते? डोंगर उतार असल्याने, चहाचे मळे आहेत का? किंवा कुणी लागवड करायचा प्रयोग केला आहे का? तुम्ही म्हणता तशी थंडी असेल तर, अक्रोड, पिस्ते, बदाम आणि केशर, यांच्या लागवडीचा प्रयोग कुणी केला आहे? सध्या तरी शेती हीच ध्यानधारणा असल्याने, प्रश्र्न भरपूर आहेत...

चौथा कोनाडा 08/12/2021 - 12:32
सुंदर मालिका आहे. आटोपशीर लेखन आणि सोबत तेव्हढेच सुंदर प्रचि म्हणजे कुमाऊँ भ्रमंतीची मेजवानीच. मजा येत आहे ! दरवेळी गणपती बाप्पा मोरया" म्हणणारी निरागस अदू खुप गोडुली आहे

💖

मार्गी 10/12/2021 - 12:12
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद! :) @ मुक्त विहारी जी, तिथे बरीचशी पिकं- फळं आपल्यासारखी आहेत. गहू- तांदूळ, बटाटा वगैरे आहेत. शिवाय पेरू, केळी अशी झाडंही दिसत होती. काही ठिकाणी संत्र आहे. जास्त उंचीच्या ठिकाणी सफरचंद आहे. चहाचंही झाड थोड्या प्रमाणात दिसलं. बाकी "उस नजर से" बघत नव्हतो, त्यामुळे तसं फार लक्षात आलं नाही. :)

In reply to by मार्गी

सहमत आहे .... मला जमीन दिसली की पिकेच दिसतात ... त्यामुळे, आजकाल घरचे, त्यांच्या बरोबर मला नेत नाहीत.. आमचा "अर्जून" झाला आहे...

......इथे राहणारे प्रदीपदादा त्यांच्या शेतात घेऊन गेले..... शेताचे फोटो आहेत का? तिथे काय काय पिकते? डोंगर उतार असल्याने, चहाचे मळे आहेत का? किंवा कुणी लागवड करायचा प्रयोग केला आहे का? तुम्ही म्हणता तशी थंडी असेल तर, अक्रोड, पिस्ते, बदाम आणि केशर, यांच्या लागवडीचा प्रयोग कुणी केला आहे? सध्या तरी शेती हीच ध्यानधारणा असल्याने, प्रश्र्न भरपूर आहेत...

चौथा कोनाडा 08/12/2021 - 12:32
सुंदर मालिका आहे. आटोपशीर लेखन आणि सोबत तेव्हढेच सुंदर प्रचि म्हणजे कुमाऊँ भ्रमंतीची मेजवानीच. मजा येत आहे ! दरवेळी गणपती बाप्पा मोरया" म्हणणारी निरागस अदू खुप गोडुली आहे

💖

मार्गी 10/12/2021 - 12:12
वाचल्याबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप खूप धन्यवाद! :) @ मुक्त विहारी जी, तिथे बरीचशी पिकं- फळं आपल्यासारखी आहेत. गहू- तांदूळ, बटाटा वगैरे आहेत. शिवाय पेरू, केळी अशी झाडंही दिसत होती. काही ठिकाणी संत्र आहे. जास्त उंचीच्या ठिकाणी सफरचंद आहे. चहाचंही झाड थोड्या प्रमाणात दिसलं. बाकी "उस नजर से" बघत नव्हतो, त्यामुळे तसं फार लक्षात आलं नाही. :)

In reply to by मार्गी

सहमत आहे .... मला जमीन दिसली की पिकेच दिसतात ... त्यामुळे, आजकाल घरचे, त्यांच्या बरोबर मला नेत नाहीत.. आमचा "अर्जून" झाला आहे...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती २७ ऑक्टोबर! रात्री खूप लवकर झोपल्यामुळे पहाटे लवकर जाग आली. भयंकर थंडी आहे! पण पहाटेचं वातावरण आणि पहाटेचं आकाशही बघण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे कुडकुडत बाहेर आलो! आकाशामध्ये जबरदस्त नजारे आहेत. अष्टमीचा चंद्र डोक्यावर असल्यामुळे तारे काहीसे कमी दिसत आहेत. काही वेळ दुर्बिणीतून आकाश दर्शन केलं.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती

मार्गी ·

मार्गी 04/12/2021 - 11:25
सर्वांना खूप खूप धन्यवाद! :) @ कंजूस जी, तो स्ट्राव्हा वर रेकॉर्ड केलेल्या वॉकचा मॅप आहे.

In reply to by मार्गी

कंजूस 05/12/2021 - 10:49
@निरंजन, हे मी करत असे. ज्या भागात फिरायचे त्याचा map google map app वरून >> offline map download करून ठेवत असे. मग ट्रेक करताना फोनचे डेटा बंद ठेवून स्ट्रावा सुरू केले की गूगल map वर रूट ट्रेस व्हायचा. आता स्ट्रावावर "mapbox" ही खूण दिसते. तर openstreetmap वरचा map तिथे कसा वापरायचा?

In reply to by कंजूस

मार्गी 06/12/2021 - 11:23
@ कंजूसजी, मला वाटतं स्ट्राव्हावर हा मॅप प्रकार आता उपलब्ध नाही आहे. पण त्यामुळे काही अडचण येत नाही. मॅप सेव्ह नसेल तरीही तुम्ही स्ट्राव्हावर ऑफलाईन रेकॉर्ड करू शकता.

In reply to by मार्गी

कंजूस 08/12/2021 - 18:17
तुमच्या एका धाग्यात ( http://www.misalpav.com/node/41277 ) Strata map होता का? तेव्हा google map दिसतंय. त्यांनी हल्लीच mailbox चालू केलंय बहुतेक. मी रूट ट्रेस करून पाहिले ओफलाईन. mapbox map येतो.

कंजूस 06/12/2021 - 13:42
पण माझ्या माहितीप्रमाणे तिथला offline map activate होतो. बऱ्याच रूट ट्रेसिंगमध्ये गूगलmap असतो. उदाहरणार्थ endomondo ( बंद होणार होते.) My tracks ( मी हे वापरतो.) OsmAnd+ ( हे नवीन open street map वापरते. पण सेवड फाईल obf आहे ती दुसरीकडे चालत नाही.)

......अशा वातावरणामध्ये आपसूकच ध्यान लागतं. फक्त आपल्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे आपल्या मनातले नेहमीचे उपद्व्याप बंद ठेवून जे समोर आहे, त्यासाठी मन आणि डोळे उघडे ठेवावे लागतात! आपली ओंजळ जर रिकामी असेल तर ती नक्की भरली जाते!..... अगदी अगदी .... स्वानुभव आहे..

मार्गी 04/12/2021 - 11:25
सर्वांना खूप खूप धन्यवाद! :) @ कंजूस जी, तो स्ट्राव्हा वर रेकॉर्ड केलेल्या वॉकचा मॅप आहे.

In reply to by मार्गी

कंजूस 05/12/2021 - 10:49
@निरंजन, हे मी करत असे. ज्या भागात फिरायचे त्याचा map google map app वरून >> offline map download करून ठेवत असे. मग ट्रेक करताना फोनचे डेटा बंद ठेवून स्ट्रावा सुरू केले की गूगल map वर रूट ट्रेस व्हायचा. आता स्ट्रावावर "mapbox" ही खूण दिसते. तर openstreetmap वरचा map तिथे कसा वापरायचा?

In reply to by कंजूस

मार्गी 06/12/2021 - 11:23
@ कंजूसजी, मला वाटतं स्ट्राव्हावर हा मॅप प्रकार आता उपलब्ध नाही आहे. पण त्यामुळे काही अडचण येत नाही. मॅप सेव्ह नसेल तरीही तुम्ही स्ट्राव्हावर ऑफलाईन रेकॉर्ड करू शकता.

In reply to by मार्गी

कंजूस 08/12/2021 - 18:17
तुमच्या एका धाग्यात ( http://www.misalpav.com/node/41277 ) Strata map होता का? तेव्हा google map दिसतंय. त्यांनी हल्लीच mailbox चालू केलंय बहुतेक. मी रूट ट्रेस करून पाहिले ओफलाईन. mapbox map येतो.

कंजूस 06/12/2021 - 13:42
पण माझ्या माहितीप्रमाणे तिथला offline map activate होतो. बऱ्याच रूट ट्रेसिंगमध्ये गूगलmap असतो. उदाहरणार्थ endomondo ( बंद होणार होते.) My tracks ( मी हे वापरतो.) OsmAnd+ ( हे नवीन open street map वापरते. पण सेवड फाईल obf आहे ती दुसरीकडे चालत नाही.)

......अशा वातावरणामध्ये आपसूकच ध्यान लागतं. फक्त आपल्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे आपल्या मनातले नेहमीचे उपद्व्याप बंद ठेवून जे समोर आहे, त्यासाठी मन आणि डोळे उघडे ठेवावे लागतात! आपली ओंजळ जर रिकामी असेल तर ती नक्की भरली जाते!..... अगदी अगदी .... स्वानुभव आहे..
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना २६ ऑक्टोबरचा दिवस! अतिशय थकवणा-या प्रवासानंतर मस्त झोप झाली. अलार्म ऑफ केला असूनही लवकर जाग आली. पूर्ण उजाडलेलं नसताना खोलीच्या बाहेर आलो. अहा हा! समोर एका दृष्टीक्षेपामध्ये अक्षरश: हजारो झाडं आणि घनदाट हिरवा रंग! सत्गडवरून एका दृष्टीक्षेपामध्ये किमान तीन हजार देवदार झाडं सहज दिसत आहेत! आत्ता कुठे जाणीव होते आहे की आम्ही मध्यरात्री कुठे आलो आहोत. आणि ही जाणीवही होते आहे की, आम्ही किती नशीबवान आहोत. ह्या सगळ्या परिसराची व दृश्यांचा आनंद घेताना जाम हुडहुडी भरत होती.

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखनवाला ·

In reply to by कंजूस

चौकस२१२ 12/10/2021 - 06:45
हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

सुक्या 11/10/2021 - 05:47
वास्तवदर्शी वर्णन . . भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल. सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

In reply to by सुक्या

चौकस२१२ 12/10/2021 - 06:55
लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता ! सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे -सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते ! - माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो... - गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ... - जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं ! - नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स - दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे ! -पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता. प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही. कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते. पैजारबुवा,

प्रचेतस 11/10/2021 - 09:18
मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं. कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

In reply to by गॉडजिला

++१ हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

In reply to by तुषार काळभोर

चौकस२१२ 12/10/2021 - 06:36
वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

In reply to by प्रचेतस

सुक्या 11/10/2021 - 22:14
शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल. म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

In reply to by प्रचेतस

श्रीगणेशा 12/10/2021 - 07:48
+१ सहमत. ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:20
प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत ! आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

In reply to by प्रचेतस

Rajesh188 13/10/2021 - 20:14
गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत. काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे. आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

सर टोबी 11/10/2021 - 23:38
हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल? रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको. आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:17
व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !

💖

अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो. फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ? धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

In reply to by लेखनवाला

चौथा कोनाडा 13/10/2021 - 17:40
प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.
तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ? तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी. उदा: HNBDH2234123 तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे : https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_907038816574441_5804544928364672606_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=-sOKBX9j1UsAX9shyFx&_nc_ht=scontent.fpnq20-1.fna&oh=dbd67b2482d6c093a393c3e334d35a98&oe=618C3F91

चौथा कोनाडा 17/10/2021 - 13:14
गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.
+१

In reply to by कंजूस

चौकस२१२ 12/10/2021 - 06:45
हो ना .. तेव्हा फक्त मंदिर होत आणि त्याच्या गुहेत राहिलो होतो आता कल्पना करवत नाही.... अर्हताःत एव्हरेस्ट चा जर हायवे झालाय तर महाराष्ट्रातील गडाच काय.... घेऊन बसलात त्याआधी एकदा पन्हाळा विशाळगड प्रवास केलं होता तेव्हा विशाळगडावर "जागृत दर्गा" असल्यामुळे तिथे खरंच जत्रा असायची.. ती बकाल बाजू सोडून दूर असलेलया देवळाच्या गुरवाला पैसे देऊन त्याचं अंगणात आम्ही मस्त रात्र घालवली होती .. ती आठवण झाली ,,,,,

सुक्या 11/10/2021 - 05:47
वास्तवदर्शी वर्णन . . भारतात .. त्यातही महाराष्ट्रात वन पर्यटनाच्या खुप संध्या आहेत असे दिसते. मला भारतातला हायकिंग किंवा ट्रेकिंग चा अनुभव नाहे परंतु इकडे खुप डोंगर पालथे घातले आहेत. बर्‍याच ठिकाणी बेसिक सुविधा (टॉयलेट / मार्गदर्शक रस्ते/ बर्‍यापैकी बनवलेली पायवाट) असतात. अगदी फ्लश टॉयलेट नसले तरी किमान पीट टॉयलेट असतेच असते. जर मुक्काम करवा लागत असेल तर कँपींग करण्या साठी कँपसाईट केल्या तरी बराच फरक पडतो. त्यातुन उत्पन्न पण मिळेल. सरकार काही करत नसेल तर गावकरी तेसे करुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करु शकतात.

In reply to by सुक्या

चौकस२१२ 12/10/2021 - 06:55
लोकसंख्येचया परिणाम.. पूर्वी दादर चोपाटी पण स्वच्छ आणि सुंदर होती आता ! सुवर्ण मधय कसा गाठाण्याचा मार्ग कसा सापडणार अवघड आहे -सध्याची गंमत बघा भाडीपा वर "कॅम्पिंग विथ स्टार्स" चालू आहे .. डोम्बलाचे कॅम्पिंग, पत्राचे च्या शेड खाली तंबू बांधणार , तयार जेवण .. म्हणे कॅम्पिंग.... नुसता दिखावा ... ग्लॅम्पिंग आहे ते ! - माती कशी खायची हे आपण उत्तम जाणतो... - गणपती पुळे देवस्थान ज्याचा जीर्नोधाहर झाला... पैसाभरपूर पण नवीन बांधतांना जणू राजस्थान मधील आणि ते सुद्धा दगडाचे नाही तर साच्यातील काँक्रीट चे देऊळ बांधले... जुन्य कोकणी स्थाहपत्याचे पडसाद काहीही नाहीत ... - जीर्णोद्धार म्हणलं कि दगडी देवळाना भडक तेलाचे रंग देणं ! - नैनिताल ला गेलो तर जणू आपण लक्ष्मी रस्त्यावर आहोत असा भास . शांतता नाही , भडक फेल्क्स - दुर्मिळ गडावर मोबाइलला आहे कि नाही हे महत्वाचे ! -पैश्यची कमी नसते , कमी असते ते दृष्टीची

दोनवर्षांपूर्वी आमच्या हापिसच्या मित्रांसोबत पाचनई मार्गेच गडावर गेलो होतो. दोन दिवस वरती मुक्काम केला होता. प्रेमात पडावा असाच गड आहे, कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. कोकण कड्याची भव्यता पाहून नजरेचे पारणे फिटते, तिथुन परत परत फिरावेसेच वाटत नाही. कोकण कड्यावर गेले की मोबाईल ला थोडी रेंज मिळते. पैजारबुवा,

प्रचेतस 11/10/2021 - 09:18
मुळात हरिश्चंद्रगड हे पिकनिक ठिकाण नाही. गडावर यावं, गडाचं गडपण पहावं, हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर मंदिरं निरखून पाहावीत. त्यावरचे प्राचीन शिलालेख वाचावेत, तारामती रोहिदास शिखरांवर जावे. जुन्नर दरवाजाची प्राचीन वाट न्याहाळावी. कधी नळीच्या वाटेने चढावं तर कधी बैलघाटानं सादडे घाटात उतरावं. कशाला हवाय शाश्वत विकास? तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाय मास्क लाईट्स लावले तर रात्रीच्या अंधारातला अनुभव कसा येणार? ग्रह, तारे, नक्षत्र कसं बघणार? तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आताच गडावर इतकी जत्रा आहे तर सरकारने सोयीसुविधा निर्माण केल्या तर गडाची काय अवस्था होईल विचार करा. निसर्गाची हानी करुन होणार्‍या विकासाला काय अर्थ आहे? तसाही आत्ता स्थानिकांना रोजगार बर्‍यापैकी उत्तम आहे तिथं. नुसते फलक लावण्यापेक्षा गडाच्या प्राचीन इतिहासाविषयी, वास्तूंच्या महत्वाविषयक शिकवण देऊन स्थानिकांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले पाहिजे. यामुळे रोजगार पण मिळेल आणि गडाचं गडपण पण जपलं जाईल.

In reply to by गॉडजिला

++१ हाय मास्ट दिव्यांच्या उल्लेखापाशीच अडखळलो. पुढे शंभर दोनशे जणांची गर्दी गडावर हे वाचून ठेच लागली. मध्यममार्ग वगैरे काही नसतो. चोरपावलांनी जत्रा सुरू झालीच आहे. एसी रूम्स, पंजाबी-चायनीज जेवण, नाश्त्याला मसाला डोसा काही लांब नाही.

In reply to by तुषार काळभोर

चौकस२१२ 12/10/2021 - 06:36
वाजून मौज वाटली या बाबत सिंहगडाची आठवण झाली .. पुण्याच्या एवढया जवळ असल्यामुळे आणि वरती जागा पण कमी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असतेच ( साहजिक आहे) पण तिथे जे जेवण मिळते त्या ईद्योगशील गावकऱ्यांचे एक कौतिक मात्र करावेसे वाटले त्यांनी " तंदुरी चिकन/ छोले भटुरे ,, भुट्टा मिलेगा क्या" या मागणीच्या दबावाला बाली ना पडता आपली कांनंदा भजी, झुणका, वांग्याची भाजी / भरीत / भाकरी आणि मातीचं बुडकुळ्यातील दही हा बेत कायम ठेवला आहे ( साधारण ५ वर्षापूर्वीचे सांगतोय )

In reply to by प्रचेतस

सुक्या 11/10/2021 - 22:14
शाश्वत विकास म्हणजे सगळ्या हाय फाय सुविधा आल्याच पाहिजे असे नाही. निसर्गाचे संवर्धन करुन सोयी सुविधा निर्माण करता येउ शकतात. सध्या मला तरी तिथे येणारी गर्दी ही अनियंत्रीत आहे असे जाणवते. वरती हाय मास्ट दिवे वगेरे याची गरज नाही परंतु येणारी गर्दी थोडी नियंत्रीत केली तरी बराच फरक पडेल. म्हणजे नैसर्गीक विधी साठी जागा , रात्री मुक्काम करता येइल अशी कँपसाईट जिथे टेंट लावायची सुविधा, बांधलेली पायवाट, कुंपण वगेरे वगेरे. यामुळे एक नियंत्रीत्पणा येतो. आता जसे आओ जाओ घर तुम्हारा आहे ते कमी होइल. हे करुन रात्रीच्या अंधारातला अनुभव जरुर घेता येईल. त्याला कसलीही बाधा येणार नाही. तिथे येणारा पर्यटकही थोडा सिरियस होइल.

In reply to by प्रचेतस

श्रीगणेशा 12/10/2021 - 07:48
+१ सहमत. ऐतिहासिक/नैसर्गिक ठेवा आपण आहे तसा जपून ठेवणं खूप गरजेचं आहे. शिवनेरी किल्ला हे एक छान उदाहरण म्हणता येईल - किल्ल्याच्या फक्त पायथ्याला/सुरुवातीला तुम्हाला खाण्या-पिण्याच्या आणि इतर सुविधा आहेत, नंतर तुम्ही इतिहासात प्रवेश करता.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:20
प्रचेतस यांच्याशी १००१ % सहमत ! आजकाल सांदणदरीत सुद्धा एवढी गर्दी व्ह्यायला लागली आहे म्हणे की काही दिवसात " सांदणदरीत चेंगराचेंगरीचे आमुकतमुक बळी" अशी बातमी वाचन्यात आली तर नवल वाटायला नको !

In reply to by प्रचेतस

Rajesh188 13/10/2021 - 20:14
गड किल्ल्यांची अवस्था भयानक आहे .ज्या काही वास्तू शिल्लक आहेत त्यांची नीट डागडुजी नाही.पाण्याची व्यवस्थित सोय नाही.नियंत्रण ठेवा पण लोकांची राहण्याची उत्तम सोय,रस्ते,हे असेलच पाहिजेत. काही वर्षा नंतर फक्त डोंगर राहील बाकी सर्व खुणा पुसून जातील अशी अवस्था आहे. आणि योग्य ते नियम करून सर्व व्यवस्था असलीच पाहिजे.

सर टोबी 11/10/2021 - 23:38
हा विषय अजून फारसा आपल्या जिव्हाळ्याचा झालेला नाही. तसेही हवा आणि पाणी याचे प्रदूषण आपल्या अस्तित्वाशी निगडित असूनही आपण हट्टाने मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन, होळी साजरी करतो तेथे प्रकाशाच्या प्रदूषणाची कोण काळजी करेल? रात्रीच्या वेळेस प्रकाशाची गरज माणूस सोडल्यास कोणत्याच सजीवाला नसते. त्यांच्या दृष्टीने ती अडचणच असते. असे असतानाही झाडाच्या खोडाला तीव्र उष्णता निर्माण करणारे दिवे बांधल्यावर ते झाड आणि त्या झाडावरील जीव जंतूंना काय यातना होत असतील याची कल्पनाच नको. आसामात काही आदिवासी रात्रीच्या वेळेस प्रकाश निर्माण करून पक्ष्यांची शिकार करतात. दिव्यावर पतंग आणि किडे झेप घेतात रात्रीच्या अंधारात कृत्रिम प्रकाश इतर साजिवांसाठी अनैसर्गिक असतो.

चौथा कोनाडा 12/10/2021 - 12:17
व्वा लेखनवाला, सुंदर तपशीलवार व वृतांत आवडला !

💖

अतिशय ओघवतं लेखन आहे, वाचायला सुरुवात केली आणि शेवटालाच पोहोचलो. फोटो का दिसत नाहीयत ? कोणत्या साईटवरुन शेअरिंग केलेत ? धागा संपादित करून फोटो पुन्हा डकवा. लेखाला चारचंद्र लागतील !

In reply to by लेखनवाला

चौथा कोनाडा 13/10/2021 - 17:40
प्रयत्न करून पण त्या attachment दिसत नाही. फेसबुक ची लिंक देतो.
तुम्ही फेसबु़कवरचे प्रचि टाकल्यामुळे दिसत नाहीत का ? त्याला "शेअर ऑल" करण्याची सोय नसते का ? तुम्ही दिलेल्या फेबुलिंकवरुन प्रचि उघडले, पण ते फेबु मध्ये. त्याच प्रचिवर उजवी टिचकी ( राईट क्लिक) मारून ""Open Image in New Tab" हा पर्यायात प्रचि उघडावे. नंतर त्याची URL लिंक कॉपी करून इथे धाग्यात इन्सर्ट करावी. उदा: HNBDH2234123 तुम्ही शेअर केलेल्या फेबुवरच्या प्रचिची मी सांगितल्या प्रमाणे केल्यास खालील लिंक मिळते (एकदा खात्री करुन तपासुन घ्या) हिच लिंक मी इन्सर्ट केली आहे : https://scontent.fpnq20-1.fna.fbcdn.net/v/t1.6435-9/244702476_907038816574441_5804544928364672606_n.jpg?_nc_cat=105&ccb=1-5&_nc_sid=730e14&_nc_ohc=-sOKBX9j1UsAX9shyFx&_nc_ht=scontent.fpnq20-1.fna&oh=dbd67b2482d6c093a393c3e334d35a98&oe=618C3F91

चौथा कोनाडा 17/10/2021 - 13:14
गाडीच्या प्रवासातली गाणी हा एक वेगळाच विषय, गाणी वाजतात, तुमचं मन मग नुसतं प्रवासात लागत नाही त्यासोबतच तुम्ही कुठल्यातरी विषयाला,आठवणीला स्पर्श केलेला असतो काही विषय नाजूक होऊन बसतात, मन तिथेचं अडून राहत, काहीसे मग तुम्ही नुसतेच नॉस्टेलियजिया फील करु पाहता, मग एका क्षणाला गाणं संपत आणि मग तुम्ही होता तिथचं भानावर येतं प्रवासात असल्याचं कळतं, मन पुन्हा एकदा प्रवासातल्या रस्त्यावर येतं, आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागतं. कसारा घाटाच्या मागे आसनगावच्या आसपास रेल्वे ट्रॅक वरून जाणारी मालगाडी लक्ष वेधून घेत होती, आणि आपल्या चारचाकीशी स्पर्धा तर करत नाही ना अशी उगाच मनात कल्पना येऊन गेली. सकाळचे साडे नऊ वाजले असतील, गाडी इगतपुरीच्या रस्त्यावर नाश्त्यासाठी थांबली, जिकडे बघावं तिकडे नुसतचं मोकळं हिरवगार रानोमाळ, इतका विस्तीर्ण मोकळा निसर्ग मागच्या दोन वर्षात नजरेस पडलाच नव्हता.
+१
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!