मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

औषधोपचार

(ती पहा पडली गझल)

सूड ·
ती पहा पडली गझल ती,पिंक पडल्यासारखी दादही मिळते मला का पानठेल्यासारखी!? पावसाचे थेंब..वणवा, काय आणि मी लिहू... वाचकांची जाण मेल्याहून मेल्यासारखी! कोपऱ्यावरती विडंबन काय कोणी टाकते रंगते मैफील तिथली जान आल्यासारखी! हो!जरा साशंक होतो,पोस्ट क्लिकतानाच मी उडवतील का टेर माझी मोरु झाल्यासारखी! काय तो पडला जरासा जीव भांड्यामाजी या प्रतिक्रिया जल्लोष करते,बाद केल्यासारखी -व्रात्यजित

चकल्या….. ३४२५

ज्ञानोबाचे पैजार ·

खेडूत 24/04/2017 - 12:24
:):) लोलच लोल! सोत्ता पाणडुब्बीत बसून आमाला भिजिवलंत हास्यरसात! लै भारी.

गामा पैलवान 01/05/2017 - 13:08
हा हा हा पैजारबुवा! ज्याम मजा आली. विशेषत: भजन गाण्यासाठी दारंखिडक्या बंद करण्याची वेळ आली यावरून बराच हसलो. आ.न., -गा.पै.

खेडूत 24/04/2017 - 12:24
:):) लोलच लोल! सोत्ता पाणडुब्बीत बसून आमाला भिजिवलंत हास्यरसात! लै भारी.

गामा पैलवान 01/05/2017 - 13:08
हा हा हा पैजारबुवा! ज्याम मजा आली. विशेषत: भजन गाण्यासाठी दारंखिडक्या बंद करण्याची वेळ आली यावरून बराच हसलो. आ.न., -गा.पै.
नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा मजेदार आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता? … १) १२३४५६७८९…… मी माझ्या बायकोच्या दबावा मूळे या प्रयोगात सामिल झालो होतो. माझ्या कवटीला भोक पाडताना सुध्दा ती डॉक्टरांना अखंड सूचना देत होती. माझे डोके बधिर असल्यामुळे परत बधिर करायची गरज नाही असे तिनेच डॉक्टरांना सांगीतले होते, ऑपरेशन सक्सेसफुल, डॉक्टरांनी जाहिर केले, आणि हिच्या चेहर्यावर आन्ंदाचा महापुर उसळला, लगेच तिने पर्स मधुन एक बटाटा काढून डोक्याच्या पोकळीत टाकला. आणि आन्ंदाने म्हणाली “ बरं झाल!

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

सामाजिक उपक्रम - २०१७

निशदे ·

निशदे 09/03/2017 - 01:42
संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय. संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड. संस्थेचे कार्यक्षेत्र:- ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम. संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:- 1) 10 बंक बेड (अंदाजे खर्च 60,000 ते 65,000 रु.). 2) 3 कपाटे (अंदाजे खर्च 18,000 ते 19,500 रु.). 3) 2 पाण्याच्या टाक्या 2000 लिटर क्षमतेच्या (अंदाजे खर्च 18,000 रु.). 4) सोलर वॉटर हिटर (अंदाजे खर्च 25,000 रु.) 5) वॉटर कुलर 6) इनव्हर्टर 300 के व्ही. (35000) 4) किराणा साहित्य १. तूरडाळ 100 किलो. २. खाद्य तेल 60 किलो. ३. निरमा 30 किलो. ४. कपडा साबण 2 बॉक्स. ५. मटकी 30 किलो. ६. बाथसोप 16 डझन ७. पोहा 50 किलो. ८. शेंगदाणा 50 किलो. ९. साखर 50 किलो. १०. वाटाणा 25 किलो. आयकरातील सवलत :- ८०जी. संपर्क :- संतोष गर्जे, +९१९७६३०३१०२० नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed. वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/

निशदे 09/03/2017 - 01:43
संस्थेचे नाव:- सुहित जीवन ट्रस्ट रजिस्ट्रेशन नंबर : ऐ-४२८ (रायगड),तालुका पेण, जिल्हा रायगड संस्थेचा पत्ता: सुहित जीवन ट्रस्ट, दामोदर नगर, चिंचपाडा, पेण ४०२ १०७ ता. पेण, जिल्हा: रायगड संस्थेचे कार्य: संस्थेचा मुख्य उद्देश: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे पुनर्वसन करणे. १) सुमंगल विद्यालय: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलामुलींसाठीची ही शाळा जवळपासच्या ४१ गावांमधल्या मुला मुलींच्या शिक्षणाची गरज पूर्ण करते. आर्थिकदृष्ट्य़ा मागास असलेल्या मुलांसाठी नि:शुल्क सेवा दिली जाते. घरातून शाळेत ने आण करण्यासाठी शाळेची स्वत:ची बस सेवा उपलब्ध आहे. २) एकलव्य वोकेशनल केंद्र (एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र) : येथील विकलांग मुलांना स्वावलंबी बनवण्याचे काम हे केंद्र करते. २०१०मध्ये ११ मुलांना घेऊन सुरू झालेल्या या केंद्रात आज ४४ मुलेमुली आहेत. ३) लाईट हाऊस स्पेशल टिचर्स ट्रेनिंग सेंटर (विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र) : मानसिक विकलांग शाळांमधून शिकवण्यासाठी ज्या विशेष शिक्षकांची गरज भासते त्याकरिता या विषयातील तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम येथील डिएडच्या अभ्यासक्रमात होते. (रिहॅबिलिटेशन काऊंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे.) आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- डॉ. सुरेखा पाटील - Ph.D in Education (Mental Retardation) 09892191918/ 09423379210/ 02143-253085 e-mail :- suhitjeevantrust@gmail.com dr.surekha26@gmail.com sjt3pen@gmail.com वेबसा‌ईट : www.suhitjivan.org संस्थेला यावर्षी ज्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी खालीलप्रमाणे:. 1. Sound System with Amplifier 1 Pair: 45,000/- 2. Therapy Ball (Big): 1: 1,000/- 3. Folding C P Chair: 1: 12,500/- 4. Balance Beam: 1 Set: 20,000/- 5. Bolster: 2 Pair: 2,000/- 6. Therapy Mirror: 2 Pc: 4,000/- 7. static cycle: 1: 15,000/- 8. Balance Board: 1: 5,000/- (Total) : 1,04,500/-

निशदे 09/03/2017 - 01:45
संस्थेचे नाव:- अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला संस्थेचा पत्ता: रामनगर, सांगली -कोल्हापूर रस्त्यालगत, सांगली. संस्थेचे कार्य: या भागात बहुतांश वस्ती भाजी फळे विकणारे, बांधकाम मजूर आणि असेच किरकोळ उद्योग मजुरी करणारे यांची आहे. १९९८पासून काही ध्येयवादी शिक्षकांनी इथे ही प्राथमिक शाळा सुरु केली. सर्व जातीधर्माच्या मुलांना भारतीयतेचे संस्कार मिळावेत अशा दृष्टीने शाळेचे उपक्रम योजले जातात. आपण सांगलीस याल तेव्हा ही शाळा पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- श्री. गडगे, श्री. सागर फडके 09890321103 (Gadage) / Cell – 09423869385, 0233-2332385 e-mail :- sagar.ca@gmail.com वेबसाईट : सध्या काम सुरु केले आहे. संस्थेला यावर्षी खालील अतीमहत्वाच्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी: १. भरपूर चित्रे असलेली पुस्तके अथवा एन्सायक्लोपिडीया खरेदी करणे (अंदाजे रु.४,५००/- ते ५,०००/-) २. स्थानिक एन्.जी.ओ. च्या मदतीने आरोग्यशिबीर घेऊन, वैद्यकीय सल्ल्याने मुलांना आहारपूरके व औषधे वितरित करणे. (अंदाजे रु.१५,०००/- ते रु. २०,०००/-) ३. १००-१५० मुलांसाठी नवीन शालेय वर्षासाठी दप्तर आणि गणवेश खरेदी करणे. . (अंदाजे रु.१५,०००/-)

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:10
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:48
संस्थेचे नाव:- घरकुल परिवार पत्ता:- आनंद नगर, पिंपळगाव बाहुला, त्र्यंबक रोड, नाशिक 422213. संस्थेचे कार्यक्षेत्र::- प्रौढ मतिमंद महिलांच्या पुनर्वसन आणि सबलीकरणासाठी निवासी व्यवस्था मतिमंद महिलांचे सक्षमीकरण मतिमंद स्त्रियांचा नैसर्गिक कल आणि उपजत गुण ओळखून विकसित करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे अशा मतिमंद स्त्रियांना सुरक्षित व प्रेमळ निवारा देणे. संस्थेचे प्रकल्प व आर्थिक गरजा : संस्थेकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशासाठी विनंती येत असते (सध्याची प्रतीक्षा यादी 12 जणींची आहे ). संस्था निवड व्यवस्था अजून 50 जणींसाठी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नवीन निवासी व्यवस्थेसाठी संस्थेला खालील गोष्टींची गरज आहे. १) जेवणाची टेबले - 25. (प्रति टेबल 15,000 रु. खर्च) २) जेवणाच्या खुर्च्या - 50 (प्रति खुर्ची 2,000 रु. खर्च) ३) बेड - 50 (प्रति बेड 3,000 रु. खर्च) रजिस्ट्रेशन क्रमांक : f 9220 आयकरातील सवलत:- 80G संपर्क : सौ विद्या फडके +919860552324 वेबसाईट :- www.gharkulparivar.org Documentary: https://www.youtube.com/watch?v=4Q5g2j7w-Ok

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:11
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:49
संस्थेचे नाव:- माऊली सेवा प्रतिष्ठान संस्थेचा पत्ता: शिंगावे, अहमदनगर, (अहमदनगर-शिर्डी रस्त्यावर) संस्थेचे कार्य: माऊली सेवा प्रतिष्ठान समाजाने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रिया व त्यांच्या मुलांसाठी काम करते. डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे यांनी सुरू केलेल्या या संस्थेने आजच्या घडीला सुमारे १०५ स्त्रिया व १४ मुले यांच्यासाठी कायम निवासाची व्यवस्था केली आहे. मनोरुग्ण स्त्रियांना अन्न, वस्त्र, निवारा व काम मिळवून देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान झटत आहे. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क:- डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे फोन / मोबाईल क्र. : +91-9860847954 ईमेल: rajendra.dhamane@gmail.com वेबसाईट : http://msp.org.in/index.htm संस्थेला यावर्षी खालील महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे: सोनी कंपनीची ऑडिओ सिस्टीम (MHC-v440 ) ही सर्वसमावेशक सिस्टीम माऊली सेवा प्रतिष्ठानला विकत घ्यायची आहे. सदर उपकरणाचा उपयोग महिलांना मुख्यत्वेकरून संगीतामार्फत थेरपीसाठी तसेच करमणुकीसाठी होईल. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा होते असा डॉक्टरांचा अनुभव आहे. किं. रु. २८,५००/-

निखिल - हे अगदी मस्त झाले आत्ता आपण थोड्या जास्त संस्थांना मदत मिळवुन देऊ शकू

अरुंधती 21/06/2017 - 19:36
नमस्कार मिपाकरहो, सांगायला आनंद वाटतो की या धाग्यामुळे सहारा अनाथालय संस्थेस लंडनस्थित काळे ट्रस्टकडून भरघोस देणगी मिळाली आहे. सदर ट्रस्टकडून मिपाकर अनिवासी यांचे माध्यमातून सहारा अनाथालयास पंचावन्न हजार पाचशे पंचाहत्तर रुपये देणगीदाखल मिळाले. या रकमेतून मुलांसाठी बंक बेड्स तयार करवून घेतले असून बेड्सचे फोटो व देणगीची पावती देणगीदारांपर्यंत पोचली आहे. काळे ट्रस्ट व अनिवासी यांचे मन:पूर्वक आभार! :)

In reply to by अरुंधती

अरुंधती 22/06/2017 - 12:37
वरील संस्थांपैकी सर्वच संस्थांना देणगीदारांनी देणग्या देऊ केल्या आहेत हे नमूद करायचे राहून गेले. :)

निशदे 09/03/2017 - 01:42
संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय. संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड. संस्थेचे कार्यक्षेत्र:- ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम. संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:- 1) 10 बंक बेड (अंदाजे खर्च 60,000 ते 65,000 रु.). 2) 3 कपाटे (अंदाजे खर्च 18,000 ते 19,500 रु.). 3) 2 पाण्याच्या टाक्या 2000 लिटर क्षमतेच्या (अंदाजे खर्च 18,000 रु.). 4) सोलर वॉटर हिटर (अंदाजे खर्च 25,000 रु.) 5) वॉटर कुलर 6) इनव्हर्टर 300 के व्ही. (35000) 4) किराणा साहित्य १. तूरडाळ 100 किलो. २. खाद्य तेल 60 किलो. ३. निरमा 30 किलो. ४. कपडा साबण 2 बॉक्स. ५. मटकी 30 किलो. ६. बाथसोप 16 डझन ७. पोहा 50 किलो. ८. शेंगदाणा 50 किलो. ९. साखर 50 किलो. १०. वाटाणा 25 किलो. आयकरातील सवलत :- ८०जी. संपर्क :- संतोष गर्जे, +९१९७६३०३१०२० नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed. वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/

निशदे 09/03/2017 - 01:43
संस्थेचे नाव:- सुहित जीवन ट्रस्ट रजिस्ट्रेशन नंबर : ऐ-४२८ (रायगड),तालुका पेण, जिल्हा रायगड संस्थेचा पत्ता: सुहित जीवन ट्रस्ट, दामोदर नगर, चिंचपाडा, पेण ४०२ १०७ ता. पेण, जिल्हा: रायगड संस्थेचे कार्य: संस्थेचा मुख्य उद्देश: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे पुनर्वसन करणे. १) सुमंगल विद्यालय: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलामुलींसाठीची ही शाळा जवळपासच्या ४१ गावांमधल्या मुला मुलींच्या शिक्षणाची गरज पूर्ण करते. आर्थिकदृष्ट्य़ा मागास असलेल्या मुलांसाठी नि:शुल्क सेवा दिली जाते. घरातून शाळेत ने आण करण्यासाठी शाळेची स्वत:ची बस सेवा उपलब्ध आहे. २) एकलव्य वोकेशनल केंद्र (एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र) : येथील विकलांग मुलांना स्वावलंबी बनवण्याचे काम हे केंद्र करते. २०१०मध्ये ११ मुलांना घेऊन सुरू झालेल्या या केंद्रात आज ४४ मुलेमुली आहेत. ३) लाईट हाऊस स्पेशल टिचर्स ट्रेनिंग सेंटर (विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र) : मानसिक विकलांग शाळांमधून शिकवण्यासाठी ज्या विशेष शिक्षकांची गरज भासते त्याकरिता या विषयातील तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम येथील डिएडच्या अभ्यासक्रमात होते. (रिहॅबिलिटेशन काऊंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे.) आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- डॉ. सुरेखा पाटील - Ph.D in Education (Mental Retardation) 09892191918/ 09423379210/ 02143-253085 e-mail :- suhitjeevantrust@gmail.com dr.surekha26@gmail.com sjt3pen@gmail.com वेबसा‌ईट : www.suhitjivan.org संस्थेला यावर्षी ज्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी खालीलप्रमाणे:. 1. Sound System with Amplifier 1 Pair: 45,000/- 2. Therapy Ball (Big): 1: 1,000/- 3. Folding C P Chair: 1: 12,500/- 4. Balance Beam: 1 Set: 20,000/- 5. Bolster: 2 Pair: 2,000/- 6. Therapy Mirror: 2 Pc: 4,000/- 7. static cycle: 1: 15,000/- 8. Balance Board: 1: 5,000/- (Total) : 1,04,500/-

निशदे 09/03/2017 - 01:45
संस्थेचे नाव:- अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला संस्थेचा पत्ता: रामनगर, सांगली -कोल्हापूर रस्त्यालगत, सांगली. संस्थेचे कार्य: या भागात बहुतांश वस्ती भाजी फळे विकणारे, बांधकाम मजूर आणि असेच किरकोळ उद्योग मजुरी करणारे यांची आहे. १९९८पासून काही ध्येयवादी शिक्षकांनी इथे ही प्राथमिक शाळा सुरु केली. सर्व जातीधर्माच्या मुलांना भारतीयतेचे संस्कार मिळावेत अशा दृष्टीने शाळेचे उपक्रम योजले जातात. आपण सांगलीस याल तेव्हा ही शाळा पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- श्री. गडगे, श्री. सागर फडके 09890321103 (Gadage) / Cell – 09423869385, 0233-2332385 e-mail :- sagar.ca@gmail.com वेबसाईट : सध्या काम सुरु केले आहे. संस्थेला यावर्षी खालील अतीमहत्वाच्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी: १. भरपूर चित्रे असलेली पुस्तके अथवा एन्सायक्लोपिडीया खरेदी करणे (अंदाजे रु.४,५००/- ते ५,०००/-) २. स्थानिक एन्.जी.ओ. च्या मदतीने आरोग्यशिबीर घेऊन, वैद्यकीय सल्ल्याने मुलांना आहारपूरके व औषधे वितरित करणे. (अंदाजे रु.१५,०००/- ते रु. २०,०००/-) ३. १००-१५० मुलांसाठी नवीन शालेय वर्षासाठी दप्तर आणि गणवेश खरेदी करणे. . (अंदाजे रु.१५,०००/-)

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:10
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:48
संस्थेचे नाव:- घरकुल परिवार पत्ता:- आनंद नगर, पिंपळगाव बाहुला, त्र्यंबक रोड, नाशिक 422213. संस्थेचे कार्यक्षेत्र::- प्रौढ मतिमंद महिलांच्या पुनर्वसन आणि सबलीकरणासाठी निवासी व्यवस्था मतिमंद महिलांचे सक्षमीकरण मतिमंद स्त्रियांचा नैसर्गिक कल आणि उपजत गुण ओळखून विकसित करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे अशा मतिमंद स्त्रियांना सुरक्षित व प्रेमळ निवारा देणे. संस्थेचे प्रकल्प व आर्थिक गरजा : संस्थेकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशासाठी विनंती येत असते (सध्याची प्रतीक्षा यादी 12 जणींची आहे ). संस्था निवड व्यवस्था अजून 50 जणींसाठी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नवीन निवासी व्यवस्थेसाठी संस्थेला खालील गोष्टींची गरज आहे. १) जेवणाची टेबले - 25. (प्रति टेबल 15,000 रु. खर्च) २) जेवणाच्या खुर्च्या - 50 (प्रति खुर्ची 2,000 रु. खर्च) ३) बेड - 50 (प्रति बेड 3,000 रु. खर्च) रजिस्ट्रेशन क्रमांक : f 9220 आयकरातील सवलत:- 80G संपर्क : सौ विद्या फडके +919860552324 वेबसाईट :- www.gharkulparivar.org Documentary: https://www.youtube.com/watch?v=4Q5g2j7w-Ok

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:11
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:49
संस्थेचे नाव:- माऊली सेवा प्रतिष्ठान संस्थेचा पत्ता: शिंगावे, अहमदनगर, (अहमदनगर-शिर्डी रस्त्यावर) संस्थेचे कार्य: माऊली सेवा प्रतिष्ठान समाजाने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रिया व त्यांच्या मुलांसाठी काम करते. डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे यांनी सुरू केलेल्या या संस्थेने आजच्या घडीला सुमारे १०५ स्त्रिया व १४ मुले यांच्यासाठी कायम निवासाची व्यवस्था केली आहे. मनोरुग्ण स्त्रियांना अन्न, वस्त्र, निवारा व काम मिळवून देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान झटत आहे. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क:- डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे फोन / मोबाईल क्र. : +91-9860847954 ईमेल: rajendra.dhamane@gmail.com वेबसाईट : http://msp.org.in/index.htm संस्थेला यावर्षी खालील महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे: सोनी कंपनीची ऑडिओ सिस्टीम (MHC-v440 ) ही सर्वसमावेशक सिस्टीम माऊली सेवा प्रतिष्ठानला विकत घ्यायची आहे. सदर उपकरणाचा उपयोग महिलांना मुख्यत्वेकरून संगीतामार्फत थेरपीसाठी तसेच करमणुकीसाठी होईल. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा होते असा डॉक्टरांचा अनुभव आहे. किं. रु. २८,५००/-

निखिल - हे अगदी मस्त झाले आत्ता आपण थोड्या जास्त संस्थांना मदत मिळवुन देऊ शकू

अरुंधती 21/06/2017 - 19:36
नमस्कार मिपाकरहो, सांगायला आनंद वाटतो की या धाग्यामुळे सहारा अनाथालय संस्थेस लंडनस्थित काळे ट्रस्टकडून भरघोस देणगी मिळाली आहे. सदर ट्रस्टकडून मिपाकर अनिवासी यांचे माध्यमातून सहारा अनाथालयास पंचावन्न हजार पाचशे पंचाहत्तर रुपये देणगीदाखल मिळाले. या रकमेतून मुलांसाठी बंक बेड्स तयार करवून घेतले असून बेड्सचे फोटो व देणगीची पावती देणगीदारांपर्यंत पोचली आहे. काळे ट्रस्ट व अनिवासी यांचे मन:पूर्वक आभार! :)

In reply to by अरुंधती

अरुंधती 22/06/2017 - 12:37
वरील संस्थांपैकी सर्वच संस्थांना देणगीदारांनी देणग्या देऊ केल्या आहेत हे नमूद करायचे राहून गेले. :)
नमस्कार, मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार ·

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा 25/12/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ 25/12/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर 26/12/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ 23/09/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm 26/09/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा 25/12/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ 25/12/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर 26/12/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ 23/09/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm 26/09/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार ·

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

मटार उसळीची लागलेली चटक कशी सोडवावी?????

निनाद ·
तर मंडळी " दिसा माजी काहीतरी ते डोके खावे,प्रसंगी अखंडीत खातच जावे" असे टफीस्वामींनी सांगुन ठेवले आहे .या उक्तीमुळे रोज काहीतरी हितगुज आपल्याशी करावे असे वाटत राहाते. असो. तर आजचा विषय आहे मटार उसःळ. आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. उ. त्क्रांतीवादानुसार माणुस हा मिसळ आहारी आहे .तो मिसळाहार आणि उसळाहार दोन्ही आवडीने करतो.त्याला मी कसा अपवाद असणार? जसे मला कळत आहे तेव्हापासुन मि मटार उसळीचा भोक्ता आहे. आम्ही सदस्य लहान असताना आठवड्यातून एकदा आमच्या डोक्यामध्ये मटार उसळ किंवा मिसळ शिजायची.

antibiotic resistance ,मानवासमोर उभा ठाकलेला सर्वात मोठा धोका.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर ·

माझ्या माहिती मधील 4 जणांचा या वर्षात मृत्यू झाला डॉ नि सांगितलेले कारण, infection कुठल्याही अँटीबीओटीक ला दाद देत नव्हते नॉन मेडिको असल्याने फार विचारले नाही

ही समस्या खरोखरच भयंकर बनत चालली आहे. त्यामागे रुग्ण आणि डॉक्टर या दोघांचाही तोडीसतोड बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. यासंबंधात, 'सरकारी कायदे' आणि 'रुग्ण व डॉक्टर शिक्षण' दोन्हीही करणे जरूर आहे. कोणताही एक पुरेसे यश देणार नाही.

जॉनी 23/11/2016 - 16:24
अनेक डॉक्टर्स साध्या व्हायरल इन्फेक्शनलाही ॲन्टीबायोटीक्स देतात ,हे थांबले पाहीजेत. हे अगदी खरंय. काहीही असलं तरी प्रिस्क्रिप्शन मध्ये अँटी बायोटिक असतातच.

खरेतर लहानपणा पासुनच हा प्रतिजैविकाचा मारा शरीरावर होतो आहे. सध्यच्या काळात आई व बाप दोघांनाही वेळ नसल्याने अपत्यांची आजारपणे त्वरीत निस्तरण्यावर भर असतो त्यामुळे ज्याच्या औषधामुळे मूल लवकर बरे होईल असा डॉक्टर चांगला असे समीकरण बनुन जाते. लहान वयात होणारी काही आजारपणे ही औषधांपेक्षा पुरेसा वेळ दिल्याने बरे होतात व पुढे प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते पण इतका वेळ आहे कुणाला ?

In reply to by कानडाऊ योगेशु

जॉनी 25/11/2016 - 13:04
अतिशय वैयक्तिक असं मत सांगतोय. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रायल अँड एरर प्रकार वाटतात. Allergic rhinitis, म्हणजे ऍलर्जी ची सर्दी, यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं घेऊन पाहिलं. काही उपयोग नाही झाला. शेवटी फॅमिली डॉक च साधं पण लाखमोलाचं वाक्यच उपयोगी पडलं. ते म्हणाले ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते टाळायचा प्रयत्न करायचा, बस.. Levocitrizine च काय ती उपयोगी पडते. अर्थात अँटिबायोटिक्स चा काही संबंध नाही ह्यात, पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वरची साशंकता वाढली आहे.

मी डॉक्टर नाही मला मेडिकलचे कुठलेही ज्ञान नाही. प्रश्न हास्यास्पद वाटू शकतो ऍलोपॅथी बरोबर जर आयुर्वेदिक औषधांचा वापर चालू केला तर यात काही फरक पडेल का ??? कारण सध्या वेळ नाहीये लोकांना त्यामुळे पटकन बरे होण्यासाठी अँटिबायोटिक दिली जातात. जर आयुर्वेदाची मदत घेतली तर हि समस्या दूर होऊ शकते का???

In reply to by प्रान्जल केलकर

जॉनी 25/11/2016 - 13:28
अतिशय वैयक्तिक असं मत सांगतोय. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रायल अँड एरर प्रकार वाटतात. Allergic rhinitis, म्हणजे ऍलर्जी ची सर्दी, यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं घेऊन पाहिलं. काही उपयोग नाही झाला. शेवटी फॅमिली डॉक च साधं पण लाखमोलाचं वाक्यच उपयोगी पडलं. ते म्हणाले ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते टाळायचा प्रयत्न करायचा, बस.. Levocitrizine च काय ती उपयोगी पडते. अर्थात अँटिबायोटिक्स चा काही संबंध नाही ह्यात, पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वरची साशंकता वाढली आहे. चुकून हा प्रतिसाद वर पण पडला.

But 99 per cent of microbes will not grow in laboratory conditions leaving researchers frustrated that they could not get to the life-saving natural drugs.हे वाचले का? सध्यातरी कष्टाचं काम आहे पण नवीन ॲन्टीबायोटीक सापडतील ,फक्त त्याचा वेग वाढवायला हवा.

मी आजारी पडलो तरी शक्यतो औषधं घेतं नाही. नैसर्गिकरित्या बरा होण्याकडे माझा कल असतो. रच्याकने मेडिकल इम्युनिटी हि पिढीजात ट्रान्सफर होते का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कुणी हि विनाकारण बेछूट औषधे घेतलि कि बॅक्टेरिया त्याला दाद न देणारे बनत जातात जसे डासांच्या औषधाचा उपयोग कमी कमी होत आहे आणि त्या डासांचा त्रास तुम्हाला होतो, डास विरोधी औषधे तुम्ही वापरली नाही तरी तसेच उद्या आपल्याला जर बॅक्टेरिअल infection झाले, तर ते बॅक्टेरिया प्रतिजैविकाना दाद देणार नाहीत कारण दुसऱ्या कोणीतरी त्याना immune किंवा evolve करायला मदत केली आहे

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कुणी हि विनाकारण बेछूट औषधे घेतलि कि बॅक्टेरिया त्याला दाद न देणारे बनत जातात जसे डासांच्या औषधाचा उपयोग कमी कमी होत आहे आणि त्या डासांचा त्रास तुम्हाला होतो, डास विरोधी औषधे तुम्ही वापरली नाही तरी तसेच उद्या आपल्याला जर बॅक्टेरिअल infection झाले, तर ते बॅक्टेरिया प्रतिजैविकाना दाद देणार नाहीत कारण दुसऱ्या कोणीतरी त्याना immune किंवा evolve करायला मदत केली आहे

घाबरून जाऊ नका. सरकार लवकरच याविरोधात एक सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. सगळ्या बॅक्टेरियांची फे फे होणार आहे. बॅक्टेरिया औषधालाही उरणार नाही. सध्या अत्यंत गोपनीयरित्या यावर काम चालू आहे (मग मला कसे कळाले हे विचारु नका)

योगेश कोकरे 25/11/2016 - 12:14
superbug तयार होण्यामागची कारणे हि अतिशय सोप्या सोयीस्कर रित्या उपलब्ध असलेली औषधे , डॉक्टरांच्या परवान्गीऊ शिवाय घेतली जाणारी औषधें हे आहे. त्यात जर रोग्याने दिलेली औषधे पूर्ण न घेता अर्ध्यातून सोडून दिल्या मुळे superbug चे प्रमाण वाढले आहे. आणि जगातील सगळ्यात ज्यास्त superbug भारतात असण्याची शक्यता आहे. त्यावर अल जजिरा या अंतर राष्ट्रीय वाहिनीने documentry ची लिंक देतोय. https://youtu.be/_LGA2tcS-Fs आणि भारतीय लोक स्वतःची मनाने औषध घेण्यात माहीर आहेत. आपण डॉक्टरांच्या ऐवजी,आपले शेजारी ,मित्र यांचा वैद्यकीय बाबतीत सल्ला ऐकायचे आणि त्यानुसार स्वतः औषधे घ्यायचं बंद केलं पाहिजे.एकूणच काय वैद्यकीय बाबतीत जे काही करायचंय ते डॉक्टरनं करुद्यात स्वतःच डोकं लावू नये . हाच एक उपाय सुपेर्बुग ला थांबवण्यावर आहे.आणि अवैध्य रित्या औषधे ,गोळ्या विक्री ताबडतोब थांबणे गरजेचे आहे.

माझ्या माहिती मधील 4 जणांचा या वर्षात मृत्यू झाला डॉ नि सांगितलेले कारण, infection कुठल्याही अँटीबीओटीक ला दाद देत नव्हते नॉन मेडिको असल्याने फार विचारले नाही

ही समस्या खरोखरच भयंकर बनत चालली आहे. त्यामागे रुग्ण आणि डॉक्टर या दोघांचाही तोडीसतोड बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. यासंबंधात, 'सरकारी कायदे' आणि 'रुग्ण व डॉक्टर शिक्षण' दोन्हीही करणे जरूर आहे. कोणताही एक पुरेसे यश देणार नाही.

जॉनी 23/11/2016 - 16:24
अनेक डॉक्टर्स साध्या व्हायरल इन्फेक्शनलाही ॲन्टीबायोटीक्स देतात ,हे थांबले पाहीजेत. हे अगदी खरंय. काहीही असलं तरी प्रिस्क्रिप्शन मध्ये अँटी बायोटिक असतातच.

खरेतर लहानपणा पासुनच हा प्रतिजैविकाचा मारा शरीरावर होतो आहे. सध्यच्या काळात आई व बाप दोघांनाही वेळ नसल्याने अपत्यांची आजारपणे त्वरीत निस्तरण्यावर भर असतो त्यामुळे ज्याच्या औषधामुळे मूल लवकर बरे होईल असा डॉक्टर चांगला असे समीकरण बनुन जाते. लहान वयात होणारी काही आजारपणे ही औषधांपेक्षा पुरेसा वेळ दिल्याने बरे होतात व पुढे प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते पण इतका वेळ आहे कुणाला ?

In reply to by कानडाऊ योगेशु

जॉनी 25/11/2016 - 13:04
अतिशय वैयक्तिक असं मत सांगतोय. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रायल अँड एरर प्रकार वाटतात. Allergic rhinitis, म्हणजे ऍलर्जी ची सर्दी, यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं घेऊन पाहिलं. काही उपयोग नाही झाला. शेवटी फॅमिली डॉक च साधं पण लाखमोलाचं वाक्यच उपयोगी पडलं. ते म्हणाले ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते टाळायचा प्रयत्न करायचा, बस.. Levocitrizine च काय ती उपयोगी पडते. अर्थात अँटिबायोटिक्स चा काही संबंध नाही ह्यात, पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वरची साशंकता वाढली आहे.

मी डॉक्टर नाही मला मेडिकलचे कुठलेही ज्ञान नाही. प्रश्न हास्यास्पद वाटू शकतो ऍलोपॅथी बरोबर जर आयुर्वेदिक औषधांचा वापर चालू केला तर यात काही फरक पडेल का ??? कारण सध्या वेळ नाहीये लोकांना त्यामुळे पटकन बरे होण्यासाठी अँटिबायोटिक दिली जातात. जर आयुर्वेदाची मदत घेतली तर हि समस्या दूर होऊ शकते का???

In reply to by प्रान्जल केलकर

जॉनी 25/11/2016 - 13:28
अतिशय वैयक्तिक असं मत सांगतोय. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रायल अँड एरर प्रकार वाटतात. Allergic rhinitis, म्हणजे ऍलर्जी ची सर्दी, यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक सगळं घेऊन पाहिलं. काही उपयोग नाही झाला. शेवटी फॅमिली डॉक च साधं पण लाखमोलाचं वाक्यच उपयोगी पडलं. ते म्हणाले ज्या पदार्थांची ऍलर्जी आहे ते टाळायचा प्रयत्न करायचा, बस.. Levocitrizine च काय ती उपयोगी पडते. अर्थात अँटिबायोटिक्स चा काही संबंध नाही ह्यात, पण आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी वरची साशंकता वाढली आहे. चुकून हा प्रतिसाद वर पण पडला.

But 99 per cent of microbes will not grow in laboratory conditions leaving researchers frustrated that they could not get to the life-saving natural drugs.हे वाचले का? सध्यातरी कष्टाचं काम आहे पण नवीन ॲन्टीबायोटीक सापडतील ,फक्त त्याचा वेग वाढवायला हवा.

मी आजारी पडलो तरी शक्यतो औषधं घेतं नाही. नैसर्गिकरित्या बरा होण्याकडे माझा कल असतो. रच्याकने मेडिकल इम्युनिटी हि पिढीजात ट्रान्सफर होते का?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कुणी हि विनाकारण बेछूट औषधे घेतलि कि बॅक्टेरिया त्याला दाद न देणारे बनत जातात जसे डासांच्या औषधाचा उपयोग कमी कमी होत आहे आणि त्या डासांचा त्रास तुम्हाला होतो, डास विरोधी औषधे तुम्ही वापरली नाही तरी तसेच उद्या आपल्याला जर बॅक्टेरिअल infection झाले, तर ते बॅक्टेरिया प्रतिजैविकाना दाद देणार नाहीत कारण दुसऱ्या कोणीतरी त्याना immune किंवा evolve करायला मदत केली आहे

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कुणी हि विनाकारण बेछूट औषधे घेतलि कि बॅक्टेरिया त्याला दाद न देणारे बनत जातात जसे डासांच्या औषधाचा उपयोग कमी कमी होत आहे आणि त्या डासांचा त्रास तुम्हाला होतो, डास विरोधी औषधे तुम्ही वापरली नाही तरी तसेच उद्या आपल्याला जर बॅक्टेरिअल infection झाले, तर ते बॅक्टेरिया प्रतिजैविकाना दाद देणार नाहीत कारण दुसऱ्या कोणीतरी त्याना immune किंवा evolve करायला मदत केली आहे

घाबरून जाऊ नका. सरकार लवकरच याविरोधात एक सर्जिकल स्ट्राईक करणार आहे. सगळ्या बॅक्टेरियांची फे फे होणार आहे. बॅक्टेरिया औषधालाही उरणार नाही. सध्या अत्यंत गोपनीयरित्या यावर काम चालू आहे (मग मला कसे कळाले हे विचारु नका)

योगेश कोकरे 25/11/2016 - 12:14
superbug तयार होण्यामागची कारणे हि अतिशय सोप्या सोयीस्कर रित्या उपलब्ध असलेली औषधे , डॉक्टरांच्या परवान्गीऊ शिवाय घेतली जाणारी औषधें हे आहे. त्यात जर रोग्याने दिलेली औषधे पूर्ण न घेता अर्ध्यातून सोडून दिल्या मुळे superbug चे प्रमाण वाढले आहे. आणि जगातील सगळ्यात ज्यास्त superbug भारतात असण्याची शक्यता आहे. त्यावर अल जजिरा या अंतर राष्ट्रीय वाहिनीने documentry ची लिंक देतोय. https://youtu.be/_LGA2tcS-Fs आणि भारतीय लोक स्वतःची मनाने औषध घेण्यात माहीर आहेत. आपण डॉक्टरांच्या ऐवजी,आपले शेजारी ,मित्र यांचा वैद्यकीय बाबतीत सल्ला ऐकायचे आणि त्यानुसार स्वतः औषधे घ्यायचं बंद केलं पाहिजे.एकूणच काय वैद्यकीय बाबतीत जे काही करायचंय ते डॉक्टरनं करुद्यात स्वतःच डोकं लावू नये . हाच एक उपाय सुपेर्बुग ला थांबवण्यावर आहे.आणि अवैध्य रित्या औषधे ,गोळ्या विक्री ताबडतोब थांबणे गरजेचे आहे.
ॲन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविकाचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला हे अनेकांना ज्ञात असेलच.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर बॅक्टेरीअल इन्फेक्शन ट्रिट करणे सोपे झाले .त्यानंतर अनेक प्रकारची प्रतिजैविके शोधली गेली.यातून बॅक्टेरीयल एन्फेक्शनने होणारे मृत्यु वा इतर कॉम्प्लीकेशन टाळता येऊ लागली.साहजिकच जगाचे आयुर्मान त्यामुळे वाढले. पण मानवाने लावलेल्या या शोधाला लवकरच ग्रहण लागले ते म्हणजे ॲन्टीबायोटीक रेझिस्टंटचे.एखादे ॲन्टीबायोटीक ठराविक काळ वापरले गेल्यानंतर बॅक्टेरीया त्याच्या विरोधात प्रतिरोध तयार करतात.बॅक्टेरीया स्वतःच्या genetic makeup मधे बदल घडवतात,इतर बॅक्टेरीयाकडून ठराविक जनुकं मिळ

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद