मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

शुभेच्छा २०२२

अनुस्वार ·
या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा‌ पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या‌ पिसाऱ्याचा गुलाम होत नाही.‌ हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो‌. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल.

लिहिणं

श्रीगणेशा ·

पाषाणभेद 30/12/2021 - 12:30
लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो. खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते. छान मनोगत लिहीले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा 01/01/2022 - 23:25
धन्यवाद प्राची अश्विनी _/\_ प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं..... यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

सौन्दर्य 04/01/2022 - 00:05
२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

In reply to by सौन्दर्य

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:51
धन्यवाद सौंदर्य _/\_ मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव 04/01/2022 - 12:50
लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं. या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं - स्फुट: रचना!

In reply to by अनन्त्_यात्री

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:11
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_ आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे. त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

In reply to by राघव

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:57
धन्यवाद राघव _/\_ स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_ खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर 04/01/2022 - 18:31
मनोगत आवडले 👍 वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला. जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

In reply to by टर्मीनेटर

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:33
धन्यवाद टर्मीनेटर _/\_ आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार! आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

In reply to by मुक्त विहारि

श्रीगणेशा 06/01/2022 - 00:08
धन्यवाद मुवि _/\_ आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!

पाषाणभेद 30/12/2021 - 12:30
लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो. खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते. छान मनोगत लिहीले आहे.

In reply to by प्राची अश्विनी

श्रीगणेशा 01/01/2022 - 23:25
धन्यवाद प्राची अश्विनी _/\_ प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं..... यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

सौन्दर्य 04/01/2022 - 00:05
२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

In reply to by सौन्दर्य

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:51
धन्यवाद सौंदर्य _/\_ मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव 04/01/2022 - 12:50
लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं. या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं - स्फुट: रचना!

In reply to by अनन्त्_यात्री

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:11
धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_ आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे. त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

In reply to by राघव

श्रीगणेशा 05/01/2022 - 01:57
धन्यवाद राघव _/\_ स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_ खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर 04/01/2022 - 18:31
मनोगत आवडले 👍 वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला. जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

In reply to by टर्मीनेटर

श्रीगणेशा 05/01/2022 - 02:33
धन्यवाद टर्मीनेटर _/\_ आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार! आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

In reply to by मुक्त विहारि

श्रीगणेशा 06/01/2022 - 00:08
धन्यवाद मुवि _/\_ आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!
लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं! एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं.

गाव

अनुस्वार ·

सौंदाळा 20/12/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

तर्कवादी 20/12/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 20/12/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा 20/12/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार 20/12/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/12/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना 21/12/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे 21/12/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार 21/12/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना 22/12/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti 22/12/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार 22/12/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे 22/12/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी 22/12/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा 21/12/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार 21/12/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड 22/12/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार 22/12/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार 22/12/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump 22/12/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

तर्कवादी 22/12/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 22/12/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.

सौंदाळा 20/12/2021 - 11:25
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, सगळीकडेच मागच्या २५-३० वर्षात झपाट्याने बदल झाले. ११९०-९५ पासून गुटखा आणि मागच्या दशकापासून सोशल मिडीयाने गावाचे गावपण हरवायला लागले.

तर्कवादी 20/12/2021 - 16:11
छान लिहिलंय.. खेडेगावाशी माझा प्रत्यक्ष संबंध फारसा नाही पण सगळे बदल वाईटच असतील असं मला वाटत नाही. खासकरुन स्त्रीशिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन बदलला आहे असे मला काही नातेवाईकांकडे बघता जाणवते.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 20/12/2021 - 20:07
तुम्ही नशीबवान आहात. माझं गाव मराठवाड्यात आहे. आर्थिक मदतीपेक्षा संपूर्ण मराठवाड्याला वैचारिक चालना देणारी एखादी मोठी चळवळ लवकर उभी राहिली नाही तर नजीकच्या भविष्यकाळात हा भाग सरसकट दारिद्र्याचे दशावतार पाहील अशी परिस्थिती आहे.

श्रीगणेशा 20/12/2021 - 17:36
हूरहूर छान व्यक्त केली आहे. नॉस्टॅल्जिक वाटणं साहजिक आहे. गावच नाही तर सर्व काही बदललं आहे. चांगला बदलही आहे, जसं की मिसळपाव संकेतस्थळ :-)

In reply to by श्रीगणेशा

अनुस्वार 20/12/2021 - 20:14
'मिपा'च्या शहरी आणि ग्रामीण भागातील प्रसाराचा अंदाज घेण्यासाठी काहीतरी क्लृप्ती निघायला पाहिजे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Bhakti 20/12/2021 - 20:33
पहिला भाग वाचताना छान वाटत होतं,दुसरा भाग वाचताना :( मी दोन आठवड्यांपूर्वीच हिवरे बाजारला जाऊन आले,तिथे एक पोपटराव आले आणि गावाचा कायापालट केला.डिसले गुरूजींनी झेडपी शाळा बदलली, चिकाटी असणारे सद्गुणी व्यक्ती पाहिजेत.

साहना 21/12/2021 - 01:47
बहुतेक गांवात सध्या संडास निर्माण झाले आहेत, पाणी पाईप ने घरी पोचत आहे. अनेक ठिकाणी वीज उपलब्ध आहेच पण काहींनी तर सोलर पॅनेल्स सुद्धा बसवली आहेत असे दृश्य नजरेस आले. बहुतेक मुले शाळेंत जात आहेत आणि विशेषतः स्त्रिया शाळेंत जात आहेत. स्त्री आरोग्याची साधने सहजपणे उपलब्ध होते आहेत. बहुतेक मुली ग्रॅज्युएट होण्याची स्वप्ने पाहत आहेत. दारू पिऊन पत्नीला मारहाण करण्याची प्रकारणे शून्य होत आहेत. बहुतेक स्त्रिया सुद्धा आता मर खाऊन गप्प राहत नाहीत. अनेकांना फार तर ३ मुले असतात. मुलीला नवऱ्याने त्रास दिला तर सरळ जाऊन घरी घेऊन येतात. बहुतेक प्रसूती सुरक्षित होत आहेत. बहुतेक मुलांना सर्व व्हॅक्सीन्स मिळतात त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. पुरुषांनी "ठेवलेल्या" बाईचे प्रमाण गांवात कमी झाले आहे. स्त्री मजुरांचे लैगिक शोषण कमी झाले आहे. अंधश्रद्धेपोटी गरिबांचे शोषण कमी झाले आहे. बदल हा काळाचा नियम आहे. आपले वय वाढते तसे नॉस्टॅल्जिक होणे साहजिक आहे पण बहुतेक बदल हे चांगल्या दिशेनेच आहे. आपण चुकीच्या गोष्टीवर फोकस करतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या नजरेत पडत नाहीत. एके काळी कुठल्याही नेते मंडळींच्या चमच्यावर सुद्धा विनोद करणे कठीण होते आज काल साक्षांत शिळेसैनिक प्रमुख किंवा बाळ पेंग्विन ची खिल्ली लोक बिनधास्त उडवतात. > भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं त्याकाळी लोक तंबाखू दारू आणि इतर व्यसने करत नव्हते काय ? बाहेरचा राग आपल्या पत्नी किंवा पोरांवर काढत नव्हते काय ? खोलीत दाटीवाटीने राहणारे पुरुष मित्र महिलांची छेड काढणे वगैरे घाणेरड्या गोष्टी चव घेऊन करत नव्हते काय ? WHO च्या रिपोर्ट प्रमाणे भारतांतील गुटखा सेवन आणि धूम्रपान ह्या दोघांचेही प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. देशाच्या एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी साधारण २६% लोक तंबाखू सेवन करतात. आधी हे प्रमाण जास्त होते. जुन्या पिढी पेक्षा नवीन पिढीत तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी आहे. पण लोकसंख्या वाढल्याने आणि सेवनाचे प्रकार बदलल्याने आम्हाला जास्त लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत असे वाटते ती गोष्ट वेगळी. > संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. ह्याला काहीही आधार नाही. हे उगाच आपले "माझी ९९ वर्षाची आजी अतिशय पतिव्रता आहे हो" म्हणून ओरडण्यासारखे आहे. ज्याला पर्याय आहे आणि पर्याय असताना सुद्धा ज्याने सर्वत्र त्याग केला तो संन्यासी. नाहीतर तो फक्त दरिद्री. दारिद्र्याला उगाच संन्यासाची उपमा देऊन त्याला अलंकृत करणे चुकीचे आहे. गांवात आधी ज्याच्याकडे काहीच नव्हते त्याची धडपड रेडिओ साठी होती, रिडिओ आहे तो टीव्ही मिळवण्याचा मागे लागला होता. पायी चालणार सायकलचे स्वप्न पाहत होता आणि सायकल ने जाणारा स्कुटरचे. मजुरी करणाऱ्याला नोकरी आणि खाजगी करणाऱ्याला सरकारी नोकरीचा हव्यास होता. गावांत समाधान नव्हते तर होते ते दारिद्य. नवीन संधी निर्माण होतंच गावकर्यांनी मुक्तहस्ते त्यांचा स्वीकार केला आणि आपल्या आयुष्यांत सुख शोधले. चांगलेच झाले. बाबा रामदास (मूळ नाव रिचर्ड अल्पर्ट) ह्यांनी अगदी ह्याच विषयावर समर्पक लिहिले आहे : Is the vision of simple living provided by this village in the East the answer? Is this an example of a primitive simplicity of the past or of an enlightened simplicity of the future? So it is with the village. Its ecological and peaceful way of living is unconsciously won and thus is vulnerable to the winds of change that fan the latent desires of its people. Even now there is a familiar but jarring note in this sylvan village scene. The sound of static and that impersonal professional voice of another civilization — the radio announcer — cut through the harmony of sounds as a young man of the village holding a portable radio to his ear comes around a bend. On his arm there is a silver wrist watch, which sparkles in the sun. He looks at me proudly as he passes. And a wave of understanding passes through me. Just behind that radio and wristwatch comes an army of desires that for centuries have gone untested and untasted. As material growth and technological change activate these yearnings, they will transform the heart, minds, work and daily life of this village within a generation or two. Gradually I see that the simplicity of the village has not been consciously chosen as much as it has been unconsciously derived as the product of centuries of unchanging custom and tradition. The [villages] have yet to fully encounter the impact of technological change and material growth. When the [villages] have encountered the latent desires within its people, and the cravings for material goods and social position begin to wear away at the fabric of traditional culture, then it can begin to choose its simplicity consciously. Then the simplicity of the [villages] will be consciously won — voluntarily chosen. ---- पर्याय असून सेवेचे व्रत घेतलेले ते बाबा आमटे हे संन्यासी तर आमच्या गांवातील "होमलेस" गणोबा हे संन्यासी नसून नुसतेच दरिद्री. गणोबाला आज १०० दिले तर संध्याकाळी पर्यंत ते दारू आणि मटक्यावर उधळले जातील ह्यांत शंका नाही. Virginity is often lack of opportunity ही म्हण गांवातील दारिद्र्याचे उद्दात्तीकरणाला लागू पडते.

In reply to by साहना

सुबोध खरे 21/12/2021 - 09:39
असं कसं साहना ताई शहरात राहून भरपूर पैसा कमावल्यावर आपल्याला चार दिवस त्या मोबाईल लॅपटॉप लाऊडस्पिकर पासून दूर राहायला खेडी आणि गावे पूर्वीसारखीच विकासापासून दूर असायला नकोत का? एक दिवस बैलगाडी, झुणका भाकर, हुरडा आणि चुलीवरचं मटण खायला लांबच्या चुलत्याची अशिक्षित पण अगत्यशील बायको सगळ्यांनाच हवी आहे त्यावर तुम्ही असे पाणी फ़िरवताय? तुमचा तीव्र निषेध

In reply to by सुबोध खरे

अनुस्वार 21/12/2021 - 16:20
कदाचित आपण दोघांनी माझ्या निरिक्षणांचा वेगळा अर्थ घेतलेला दिसतोय. साहनाजी म्हणताहेत तसा बदल 'वास्तवात' होत असेल तर त्यावर गळा काढणारा अव्वल दर्जाचा नकारात्मक व्यक्ती असेल यात शंका नाही. सुधारणा आणि प्रगतीची आस नेहमीच प्रशंसनीय आहे. फक्त आहे त्यात 'बदल' होतोय म्हणून ते प्रगतिशीलच असेल याची खात्री नसते. काही बदल चुकले तर ते दुरुस्त करण्यासाठी शहरांकडे आर्थिक आणि भौतिक स्त्रोत तुलनेने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. गावांकडे तशी परिस्थिती नाही. एक उदाहरण देतो. माझं गाव आहे मराठवाड्यात. आमच्या भागात पिवळ्या बसगाड्यांच्या "CBSE पॅटर्न"च्या खाजगी इंग्रजी शाळांचे प्रचंड पेव फुटले आहे. अंगणवाडी ते दहावी. अंगणवाडीचे शुल्क कमीत कमी वर्षाचे ₹१०,००० आणि दहावीचे ₹२०-२५,००० च्या पुढे + कपडे (कमीत कमी २ प्रकारचे) + पुस्तके, दप्तर शाळेचेच हवे. शिक्षक इथलीच कुडमुडे इंग्रजी बोलू शकणारे डी.एड. वाली मंडळी. पुस्तके CBSCची नाही तर खाजगी प्रकाशनाची. या शाळेने पोरं काही विशेष हुशार होत नाहीत हे कळायला पाचवी-सहावी जाऊ द्यावी लागते. तोवर कुटुंबांची पाल्यांना शहरात शिक्षणाला पाठवायची आर्थिक क्षमता नष्ट झालेली असते. परिणामी पुढे बाहेर चांगल्या शिक्षणाची जी संधी मिळायची ती ही नष्ट होत आहे. हे केवळ एक उदाहरण आहे. शोधली तर मोठी यादी होईल. उदा. आमचे गाव १००% हागणदारीमुक्त असूनही तुम्ही सकाळी गावात यायचे टाळाल! (₹१०ह/वर्ष वगैरे आपणांस कमी वाटत असल्यास माझा मुळ लेख आणि प्रतिसाद निरर्थक रडगाणे आहे हे मी मान्य करतो.) WHO किंवा सरकारी अहवालावर विसंबून राहून सर्व काही आलबेल असल्याचे स्वप्नरंजन करणे चांगले आहे. पण त्यासाठी झोपायचं म्हणजे धृतराष्ट्राची नजर हवी. आमच्या गावात व्यसनाचे प्रमाण ३००-४००% टक्के वाढले असेल तर WHO चा अहवाल मला काय कामाचा? आपण 'असर' चा ग्रामीण शिक्षणाचा अहवाल पाहा. तसेच अहवालासाठी वापरलेली पद्धती ही तपासा, म्हणजे अहवाल किती सर्वसमावेशी आहे याचा अंदाज येतो. सुबोधजी, मी शाकाहारी आहे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या पाहुणचाराच्या आठवणीने मी व्यथित होण्याचे कारण नाही. साहनाजींनी वर्णिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर त्याहून सोन्याचा दिन दुसरा नाही. बाकी, हस्तिदंती मनोऱ्यांतून मनोहर चित्र पाहायला मलाही आवडेल पण तो मनोरा गावाच्या अस्थींवर उभा नसावा‌.

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:18
अनुस्वार, आपल्या खाजगी इंग्रजी शाळेच्या निरीक्षणाशी सहमत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना इंग्रजी (नावाला फक्त) शाळेत पाठवायचा हट्ट करणारी कुटुंबे मी स्वतः पाहिली आहेत. त्यापुढे जाऊन, मुलाला शाळेत शिकवलेलं समजत नाही म्हणून शिकवणी वर्गातही गर्दी होत आहे. काही पालक तर मुलगा घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी वर्गाला पाठवत आहेत, काहीतरी डोक्यात जाईल म्हणून. प्रगतीच प्रगती आहे!

In reply to by अनुस्वार

श्रीगणेशा 21/12/2021 - 18:25
शहरातील समाज मुळातच विखुरलेला असणे अपेक्षित आहे. तुलनेने गावातील समाज बऱ्यापैकी एकत्र राहणारा, जगणारा, आपली संस्कृती जपणारा. त्यामुळे शहर आणि गाव अशी सरसकट तुलना करणे योग्य वाटत नाही. धागा लेखकांचं म्हणणं खोडून काढण्यायोग्य निश्चितच नाही.

In reply to by अनुस्वार

साहना 22/12/2021 - 01:13
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही लिहिलेले पटते. पण ह्याचा संबंध बहुतांशी भारतीय सरकारच्या चुकीच्या आणि धांदात अन्यायी कायद्याशी आहे ज्यावर मी आधी खूप लिहिले आहे. सकस शिक्षणाचे ध्येय सोडून निव्वळ बेगडी आणि "हाऊ मे आय हेल्प यू मॅडम" वाली किर्यादांची (कोंकणी/ पोतुगीज शब्द) विंग्रजी शिकण्याच्या मागे अंधपणे धावणे ह्याचा बराच वाईट परिणाम ग्रामीण भागांतील लोकांवर होणार आहे. पण सहावीला शाळा सोडून घरी बसणे ह्या पेक्षा महागडी किर्यादांची इंग्रजी शिकणे जास्त चांगले नाही का ? सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का ? त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.

In reply to by साहना

Bhakti 22/12/2021 - 08:35
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल
बापरे!!

In reply to by साहना

अनुस्वार 22/12/2021 - 11:12
ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल.
आपल्या माणसांचा स्टाॅक एवढ्या सहजासहजी मुर्खात काढून बाजूला नाहीना करता येत साहनाजी. मानवी इतिहासात खेडी समाजजीवनाचा पाया राहिली आहेत आणि राहतील. उदा. कितीही मोठा फॅशन डिझाईनर असला तरी कापूस पिकवणारे शेतकरी आणि विणनारा कारागीर यांच्याशिवाय त्याची किंमत शून्य असते‌, नंतरच्या दोघांचे बाजार मूल्य कमी असले तरी. त्यामुळे ग्रामरुपी आत्मा नष्ट झाला की शहरांचा जीव जायला वेळ लागणार नाही. किंबहूना दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदेकरून (simultaneously) होतील.
सरकारी आकडे सुद्धा नजरअंदाज केले तरी शाळेंतून ड्रॉप होण्याचा दर आणि विशेषतः मुलींचा ड्रॉप होण्याचा दर खूपच कमी झाला आहे हे सुद्धा पाहायला नको का?
संख्यात्मक सुधारणा मान्यच. परंतु गुणात्मक फरक पडेना हे सरकारी अहवालच सांगत आहेत.
येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
भारतीय शहरांची (संख्येने) वाढ होणार नाही तर आहे तीच शहरे विक्राळ रूपात पसरतील. भारतातील "गरिबीचे शहरीकरण" (Urbanization of Poverty) हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. मला वाटतं मूळ लेखाकडे ग्रामीण किंवा शहरी परिप्रेक्ष्यातून पाहण्यापेक्षा समाजाच्या (कारण इच्छा असली तरी अंतिमतः तो शहरी-ग्रामीण असा वेगळा करताच येत नाही) एका सदृढ अंगाची (आपल्यावर प्रभाव पाडणारी) रोगराई असे पाहिल्यास प्रश्न समजून घेण्यास आणि उत्तरे शोधण्यास मदत होईल.

In reply to by साहना

सुबोध खरे 22/12/2021 - 11:28
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील १०० टक्के चुकीचे गृहीतक आहे. हे गृहीतक बरोबर असते तर शहरातील झोपड्यात राहणारे सगळेच लोक हुशार असायला पाहिजेत. आणि मुम्बईच्या महापालिकेच्या शाळेतील मुले बोर्डात यायला पाहिजे होती. असं अजिबातच नाही. बहुसंख्य लोक गावातून केवळ "जगायला" ( पोट भरण्यासाठी) बाहेर पडतात. गावात नोकरीच्या संधी नगण्य असतात. मागच्या काही पिढ्यात एकाएकाला चार पाच पोरं झाल्यामुळे शेतीचा केवळ छोटासा तुकडा वारसाहक्काने येतो तो दोन वेळचे पोट भरायला मुळीच पुरत नाही म्हणून अनेक तरुण आपले गाव सोडून शहरात येतात. त्याचा हुशारीशी असा संबंध जोडणे साफ चूक आहे.

In reply to by साहना

तर्कवादी 22/12/2021 - 20:27
याचे दुसरे एक कारण म्हणजे हुशार लोक आधीच गांव सोडून शहरांत गेले आहेत. बहुतांशी मागे जे राहिले ते एकतर नाईलाज म्हणून किंवा गरीब/कमी हुशार असल्याने मागे राहिले आहेत. ह्यातील हुशार मंडळी एका दोन पिढ्यांत शहरांत पोचतील आणि मागे राहणाऱ्या लोकांचा "स्टॉक", अधिकाधिक मूर्खांचा होत राहील आणि हि मूर्ख मंडळी आणखीन चुकीचे निर्यय घेत राहील. हि एक प्रकारची रेस टू बॉटम असेल. येत्या ५० वर्षांत भारतीय शहरांची खूप वाढ होऊन ग्रामीण भागांतील लोकसंख्या बरीच तुरळक होईल. त्यामुळे ह्या प्रकारचे एकूण व्हिक्टिम्स कमीच असतील.
म्हणजे शहरात जाणारे हे हुशार - गावात राहणारे कमी हुशार , किंबहूना त्याहून पुढे जावून मुर्ख.. आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्ख.. वा ... वा... म्हणजे आपला गाव न सोडणारे म्हणजे फारतर सामान्य बुद्धीमतेचे कुणी असेल तर त्यांची गणना मुर्खांत करायची मग त्यांच्या पुढच्या पिढ्याही मुर्खच निपजणार असे समजायचे. हसावे की रडावे तेच कळत नाही (परदेशी न जाता भारतात राहून काम करणारा सामान्य (किंवा मुर्ख) आय टी प्रोफेशनल ) तर्कवादी

साधं टुमदार, गणपती पुळे आता पर्यटन स्थळ झाले आहे... मोबाईल, टीव्ही यांचा वापर कशासाठी करायचा? हे भान नसेल तर, घरीघरी भस्मासुरच तयार होतात ... शूद्ध हवा सोडली तर, गावांत राहणे कठीणच झाले आहे. शहरांत निदान थोडाफार तरी ध्वनी प्रदूषणावर कंट्रोल आहे, गावांत तर तेही नाही ...

चौथा कोनाडा 21/12/2021 - 17:38
सही लिहिलंय ! +१ देऊळ सिनेमा आठवला ! जगण्याच्या कल्पना दिवसागणिक बदलत गेल्या त्या १९८५-९० नंतर .... अन बदलांचा वेगही वाढत गेला. जुने मागे पडत चालले ........ शांत, स्थिर जीवनाचा पाया सैलावत गेला. व्यसने चारी अंगानी वेढू लागली, तीच लाईफ-स्टाईल म्हणून मान्यता पावली ! यातनं कसं स्वतःला जपायच, आधूनिक होता होता काही अंगानी पारंपारिक कसं रहायचं हे आपल्या वरच (वैयक्तिक) अवलंबून आहे ! कालाय तस्मै नम: _/\_

In reply to by चौथा कोनाडा

अनुस्वार 21/12/2021 - 21:30
रील बनवण्यात, नशा‌ करण्यात यांना काही आनंद मिळतोय असंही नाही. पण या गोष्टींचा भडिमार एवढा ताकदवान आहे की जो तो या दिखाऊ आनंदाला मिठी मारतोय. अगदी ताजे उदाहरण: बेळगावातल्या घटनेचा निषेध म्हणून अगदी छोट्या खेड्यापाड्यांतही राजांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालण्याचे कार्यक्रम चालू आहेत. तिथे जमा होणाऱ्या ९०% जनतेला बेळगाव कुठे आहे हे माहिती नसेल आणि त्यातल्याही ९०% ना पुढे आयुष्यभर ते माहित होण्याचा संभव नाही. पण 'बाकीच्यांचे स्टेटस येत आहेत मग आपण मागे का रहायचं?' एवढाच त्यामागे विचार (विचाराच्या व्याख्येत बसत असल्यास)!

जेम्स वांड 22/12/2021 - 09:39
आपण पाहत असलेलं गाव एक प्रतिमा होऊन घट्ट रुजलेलं असतं मनात, ते आपलं संचित. आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात, आधीच अनोळखी शहरात स्वतःची ओळख बनवून एका कोपऱ्यात सेटल व्हायला आतुर आपल्याला इनसिक्युरिटी वाटणे साहजिक होते कारण आपल्या मनात "आपलं" असलेलं गाव बदलत असतं, साहजिक आहे ते फक्त कालाय तस्मै नमः म्हणून घडत असलेले बदल बघत राहणे हेच काय ते आपण करू शकतो.

In reply to by जेम्स वांड

अनुस्वार 22/12/2021 - 11:17
आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर पडतो, हळूहळू रोजीरोटीत व्यस्त होतो, पीएफ, घर बांधणी/ फ्लॅट खरेदी, पोरांची शिक्षणे ह्या रगाड्यात गावच्या चकरा कमी होतात, दरवेळी जाताना नवीन नवीन बदल दिसतात.
सगळं समोर घडत आहे म्हणून मन अस्वस्थ होतं.

आता मागे वळुन पहाता असे लक्षात येते की निरंतर समाज हळू हळू बदलत होता.गावात एक अलिखित नाते संबंध होते. बलुतेदारी जवळपास संपत आली होती पण तरीही दिवाळीच्या पणत्या, संक्रांतीची सुगडं , सणासुदीला पतरावळी द्रोण घरपोच होत होते .गुरविणीचा नैवेद्य नेमाने वाढला जात होता अमावस्येला आवस वाढा बाई आस ऐकताच पिठ, तेल, लाल मिरच्या लेकी, सुना वाढत होत्या. सुया घे, बिब्ब घे आशी हाक देणारी गंगू वैदिण सागरगोटे, सालम मिश्री, सफेद मिश्री पण देत होती.ह्या सगळ्या गोष्टी संपत चाललेल्या बलुतेदारी च्या पुसट खूणा आमच्या पिढीला दिसल्या. अजुनही नवरात्रात देवी चा भुत्या दिवटी बुदली घेऊन तेल मागायला येत होता. "बाजीराव नाना तुम्ही लग्नाला चला" म्हणत दिवाळी, होळीला सोंग घेऊन येणारा सोंगाड्या, देवळात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्ण जन्माष्टमी निमित्त किर्तन, चातुर्मासात प्रवचन, काकडा आरती हेच समाज मनोरंजनासाठी होते. गावातील यात्रा, तमाशाचा फड, कुस्तीचा आखाडा हाच विरंगुळा असे तर आर्थिक उलाढाल होत असे. जत्रा, गाड्यांच्या शर्यती, कुस्तीच्या स्पर्धा आणी तमाशा यावेळेस गावगाड्याच्या आर्थिक उलाढाल होत असे. दिव्याची आवस खुप जोरात साजरी होत असे. बैलपोळा अजुनही आठवतो. घायपताच्या पाताचा आसूड, कावेने रंगवलेली मातीचे बैल मुलांचे खास आकर्षण असायचे. वर्षाचे सण ,परंपरा ,कुळधर्म हौसेने साजरे होत होते. सडा, रांगोळी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर नागरमोथा व रिठ्याच्या बिया शोधून त्याचा उपयोग शिककई बरोबर केस धुण्यासाठी वापरत होते. हाच त्या काळात "सन सिल्क व पँन्टिन " होता. गावोगावी अजुनही विज पोहोचली नव्हती. चिमणी, किंवा कंदील प्रत्येक घरातून पेटायचे. चौकात दिव्याच्या खांबावर ग्रामपंचायतीचा कर्मचारी संध्याकाळी रॉकेलचा डबा व बांबू ची शिडी घेऊन दिवा पेटवत असे. दवंडी हा प्रकार पब्लिक कम्युनिकेशन करता मुख्य साधन होते.आताच्या मोबाईलच्या पिढीला सांगितले तर ते त्यांना खरे वाटत नाही. बाबा तुम्ही काहितरी सांगता आसे म्हटले जाते. असे असताना त्याचबरोबर रेडिओ, टुरींग टाकिज आणि गणपतीच्या दहा दिवसांत सिनेमा ह्या नवीन बदलाची नांदी सुरू झाली. पक्की सिनेमागृहे, मिनी थिएटर्स,टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, संगणक ,मोबाईल माँल असे अनेक बदल होत गेले. कौलारू घरं केव्हा सिमेंटच्या जंगलात गुडूप झाली कळलेच नाही. पुजा, संध्या,शुभंकरोती,श्रावणातली व्रतवैकल्ये, सत्यनारायण, सहस्त्र आवर्तने वाडवडिलानीं सांगीतले आणी कुठलाही प्रश्न न विचारता आम्ही करत गेलो. आज मात्र नातवांच्या प्रश्नानां उत्तर देताना नाकी नऊ येते. ज्या गणेशाला वंदन करून शिक्षणाचा श्रीगणेशा केला तर त्याच गणेशाला आताची पिढी " ओ माय फ्रेंड गणेशा" नावाची मालीका बघत आहे. कीर्तन ते कार्टुन आसे आयुष्य जगलेले आम्ही गावाकडे शेत, घर ,नातेवाईक मंडळी आशी काहीही नाळ ऊरली नाही तरी आजुनही वेळ मीळाला की गावाकडं पळतो. अजून सुद्धा माणूसकीच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसून येतात. जुने शाळकरी वाट बघतात. गाव बदलतयं चांगली गोष्ट आहे. गावाकडची माणसं व्यवहार कुशल पण अधुनीकतेच्या जगात त्यानां गावंढळ समजणं चुक वाटतं. गेलो होतो गावाकडं शोधत होतो पाऊलखुणा नदीकाठी होता उभा म्हातारा वड केविलवाणा हिरवगाऱ टुमदार गाव नाव त्याच होतं खेड सय येता गावाची मन अजुनही होतं वेडं......

In reply to by कर्नलतपस्वी

अनुस्वार 22/12/2021 - 21:23
मी फक्त सागरगोटे आणि काऊने (काव) रंगवलेले मातीचे बैल पाहिले आहेत. बाकी मला गोष्टी नवीनच. धन्यवाद. ‌

गेले वर्ष दीड वर्ष एका हिलस्टेशन जवळच्या निसर्गरम्य गावी राहतोय. इथल्या वास्तव्यावर आधारित माझी निरीक्षणे: (१) आठवड्यातून किमान एकदा दिवसाचे ४-५ तास व पाऊस / वादळ असल्यास २४ -३६ तास वीज पुरवठा बंद असतो. (२) सण, समारंभ, लग्न, वाढदिवस यापैकी कोणत्याही निमित्ताने कानठळ्या बसतील अशा आवाजात मराठी/हिंदी/पंजाबी/ गाणी जवळपासचे साधेभोळे गावकरी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळात कधीही लावतात. जवळच एक "डेस्टिनेशन वेडिंग रिसाॅर्ट व प्री वेडिंग फोटो शूटचा स्टुडिओ" मोठ्या झाडांची कत्तल करून मोकळ्या केलेल्या जागेत चालू झालाय. तिथे येणारी शहरी गिर्‍हाइकेही ध्वनीप्रदूषणाच्या महत्कार्याला इमाने इतबारे हातभार लावतात. शिवाय वीज नसल्यास कानठळ्या बसविण्याच्या अंगीकृत कार्यात खंड पडू नये म्हणून डीझल जनरेटर सेट्स मुक्तपणे वापरले जातात. जवळपासचे अनेक सेकंडहोम वाले मिळकत वाढावी म्हणून आपली घरे शहरातल्या पिकनिकर्सना भाड्याने देतात. हे पिकनिकर्स दारूच्या अंमलाखाली वावरताना दिवसरात्र म्युझिक सिस्टीमच्या peak performanceचा आनंद लुटतात. ध्वनीप्रदूषण ही संकल्पनाच स्थानिक पोलिसांसकट कोणालाही माहिती नसल्याने पोलीस कंप्लेंटही निरर्थक ठरते. (३) घरकामासाठी नोकर मिळणे व मिळाल्यास तो/ती नियमित कामावर येणे दुरापास्त आहे. (४) सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब. (५) कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बहुतांश गावकरी आपापला कचरा आपापल्या सवडीने स्वत:च्या घराजवळ जाळून टाकतात. "निसर्गरम्यता गेली खड्ड्यात, आपले शहरच बरे" ही भावना जेव्हा बळावते तेव्हा मग काही दिवस मुंबईतल्या घरी ४-८ दिवस राहून तिथल्या शांततेला कंटाळलो की इथल्या गदारोळात ,कमी प्रदूषित हवेसाठी, गावी परत येतो.

In reply to by अनन्त्_यात्री

Trump 22/12/2021 - 16:14
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी होउन घरी बसणे पसंत करतील, पण असे काम करनार नाहीत.
सुतार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन वगैरे लोक बर्‍याच मिनतवार्‍या केल्यावर काम करतात पण कामाचा दर्जा अतिशय खराब.

तर्कवादी 22/12/2021 - 16:57
अनुस्वार जी, लेख आधी मला काहीसा एकांगी वाटला होता. पण तुमचे इतर प्रतिसाद वाचून दिसतंय की तुम्ही खेडे गावाशी जोडलेले आहात त्यामुळे तुम्हाला तिथली सामाजिक परिस्थिती अचूक माहित आहे. प्रत्यक्ष जोडलेले असल्याने आलेली समज अर्थातच कुठल्यातरी जागतिक अहवालांपेक्षा अधिक वास्तववादी असणार यात वाद नाही. आधीच्या एका प्रतिसादात लिहिले त्याप्रमाणे माझा खेडे गावाशी प्रत्यक्ष संबंध नाही पण मला ग्रामीण समाज जीवनाबद्दल कुतुहल आहे. तुम्ही विविध पैलूंवर अधिक विस्ताराने लिहावे ही विनंती.

In reply to by तर्कवादी

अनुस्वार 22/12/2021 - 21:44
काही प्रतिसादांवरून आणखी लिहण्याची निकड प्रकर्षाने जाणवली. आता एक-एक बाजू समजून घेण्याच्या दृष्टीने लिहिल. धन्यवाद.
अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे.

रस्ते

अनुस्वार ·

इरसाल 10/12/2021 - 15:57
रस्ते आपली वाट पाहत थांबून आहेत. ते जर आपली वाट पाहत थांबुन आहेत तर आपण कां म्हणुन चालायच ?????

In reply to by इरसाल

अनुस्वार 10/12/2021 - 16:12
त्यांच्यासाठी ओ. चालायचं आपल्याच आहे, रस्ता नाही म्हणून थांबू नका. रस्त्यांची सेवा अविरत राहील. तरी नाही सापडला रस्ता तर दुसऱ्या वाक्यात म्हटलंय की, 'आणा अंगात हत्तीचं बळ आणि तुडवा जमीन'. बळ पुरलं तर तुमच्या पाऊलखुणांचा पण एक रस्ता होईल.

इरसाल 10/12/2021 - 15:57
रस्ते आपली वाट पाहत थांबून आहेत. ते जर आपली वाट पाहत थांबुन आहेत तर आपण कां म्हणुन चालायच ?????

In reply to by इरसाल

अनुस्वार 10/12/2021 - 16:12
त्यांच्यासाठी ओ. चालायचं आपल्याच आहे, रस्ता नाही म्हणून थांबू नका. रस्त्यांची सेवा अविरत राहील. तरी नाही सापडला रस्ता तर दुसऱ्या वाक्यात म्हटलंय की, 'आणा अंगात हत्तीचं बळ आणि तुडवा जमीन'. बळ पुरलं तर तुमच्या पाऊलखुणांचा पण एक रस्ता होईल.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

माणूस आणि पुस्तक

अनुस्वार ·

Bhakti 10/12/2021 - 19:57
आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते. थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा. +१११

Bhakti 10/12/2021 - 19:57
आताशा असंच होतंय, जुन्या पुस्तकांची पेटी उघडली की माझी चिमणी हट्ट धरते,चित्रांचे आवडणार एखादं चित्र बोलकं कर म्हणते.अशीच काही पानं दुधाच्या सायीसारखी मऊसर रूसलेली, संध्याकाळी कातर थकलेली,फुग्यासारखी फुगलेली , केशर ल्यायलीली अबोली मन पाने प्रत्यक्षात वाचायली लावते. थोडा काळ तरी माणसं उलगडतात..पण माणूस आणि पुस्तक कधीच अंतिम कळत नाही. दोन्हींचा जो काही अर्थ गवसेल तो त्या दिवसापुरताच लागू. उद्याचे अर्थ काळाच्या पोटात गडप! म्हणूनच आपण मतं बनवायची नाहीत. मिट्ट काळोखात काजव्याला ही हक्क आहे सूर्य म्हणवून घेण्याचा. +१११
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

पाषाणभेद ·

In reply to by चौकस२१२

सुरसंगम 06/12/2021 - 06:55
लाल झेंडा म्हणजे? कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय? मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?

साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो .... द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...

यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही. फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.

चित्रगुप्त 07/12/2021 - 08:55
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?

nutanm 12/12/2021 - 18:42
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.

पाषाणभेद 16/12/2021 - 00:56
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:- वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/

चौथा कोनाडा 16/12/2021 - 20:40
प्रचि दिसत नाहीत. नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.

फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?

चौथा कोनाडा 18/12/2021 - 16:07
धन्यू पाभे ! खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले ! प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा ! - चौको

In reply to by चौकस२१२

सुरसंगम 06/12/2021 - 06:55
लाल झेंडा म्हणजे? कळलं नाही कोणी स्पष्ट समजवून लिहलं काय? मुळात मराठी संमेलन असताना हिंदितुन का बरं निषेध?

साहित्य संमेलनात सरकारचा सहभाग वाढल्यामुळे, मी टाळतो .... द्रोणाचार्यांनी संजीवनी विद्या आणली, असा नविन इतिहास शिकण्यासाठी, आमची मानसिक तयारी नाही...

यंदाच्या अ .भा. मराठी साहित्य संमेलनाचा व विद्रोही साहित्य संमेलनाचा फोटो वृत्तांत आवडला. साहित्य संमेलनाच्या आयोजनातली भव्यता फोटोंतून स्पष्टपणे जाणवली. संपूर्ण भारतात साहित्याशी संबंधीत या प्रमाणातले संमेलन दर वर्षी होणारी केवळ मराठी भाषा आहे असा दावा ऐकला आहे. तो बहुधा खरा असावा कारण आजवर इतर कुठल्याही भाषेच्या अशा नियमित संमेलनाबद्दल ऐकले / वाचले नाही. फोटो वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वेळ मिळाल्यावर सविस्तर वृत्तांतही लिहावा ही विनंती.

चित्रगुप्त 07/12/2021 - 08:55
फोटोंवरून सासंविषयी एकंदरीत कल्पना आली परंतु प्रत्येक फोटोखाली पुन्हा पुन्हा तोच तोच मजकूर चोप्यपस्ते का केलाय हे समजले नाही. 'विद्रोही' या शब्दातून नेमके काय अभिप्रेत आहे ते जरा उलगडून सांगितले तर बरे होईल. त्या साहित्याचे वेगळे स्टॉल होते का? विद्रोही पुस्तकांचे फोटो कोणते आहेत? फोटोत नुसती माणसे बाया आणि ब्यानरच दिसत आहेत?

nutanm 12/12/2021 - 18:42
चित्रगुप्त यांच्याशी +100 सहमत. फोटोंखाली घटना उलगडून सांगायला हव्यात, लेसर लाईट्स व काठ्याकाठ्यांची सजावट समजून सांगाल काय? तसेच शांतता कोर्ट......हे ृदृश्य व ट्रेन समजत नाही.

पाषाणभेद 16/12/2021 - 00:56
@मनो आणि जे हा धागा आता नव्याने उघडतील त्यांचेसाठी:- वरील फोटो लिंक्स या फेबू वरून शेअर केल्या होत्या. फेबू चालूपणा करते. काही काळानंतर फोटोंचे टोकन बदलत राहते ते. मग काही काळानंतर टोकन जुळले नाही तर मग फोटो दिसेनासे होतात. तुम्ही आपल्या फेबूच्या मिपाकर - Mipakar या पेजवर जावून फोटो पाहू शकतात. https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806342332751179/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806341122751300/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806336689418410/ https://www.facebook.com/groups/163835483668577/posts/4806332576085488/

चौथा कोनाडा 16/12/2021 - 20:40
प्रचि दिसत नाहीत. नविन खिडकीत उघडले तर "URL signature expired" असा संदेश झळकतो.

फोटो विना-फेसबुक दिसु शकणार नाहीत काय ?

चौथा कोनाडा 18/12/2021 - 16:07
धन्यू पाभे ! खिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रचि फेबु खात्यावर टाक्ल्यामुळे पहायला मिळाले ! प्रचि छानच आहेत, धन्स वन्सएकदा ! - चौको
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

‘विक्रांत’

पराग१२२६३ ·
आज नौदल दिन. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात म्हणजेच बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. त्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या ‘विक्रांत’वरील त्याच संग्रहालयाविषयी... ‘विक्रांत’ने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते.

डॉ वि ह सरांना आठवताना... भाग १

शशिकांत ओक ·

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 20/11/2021 - 12:52
छान वाटले वाचून... काही किस्से लिहावेत... लंबक भविष्य कथनातून घोटाळे निर्माण व्हायची शक्यता असते... परवानगीशिवाय आत येऊ नये असे तंबी वजा लिहिलेली पाटी लंबक कथनकारांना उपयोगी पडते. आतल्या खोलीत सलवार, साडीतील एकटे ग्राहक असेल तर आपली पत्नी दर ५ मिनिटांनी प्यायला पाण्याचे ग्लास का आणते याचे उत्तर कदाचित लंबकाला देखील पेचात पाडते...

In reply to by शशिकांत ओक

"आतल्या खोलीत सलवार, साडीतील एकटे ग्राहक असेल तर आपली पत्नी दर ५ मिनिटांनी प्यायला पाण्याचे ग्लास का आणते याचे उत्तर कदाचित लंबकाला देखील पेचात पाडते..." ------ घर घर की कहानी

चित्रगुप्त 20/11/2021 - 13:55
मी केलेल्या प्रयोगांवर १० सप्टेंबर २०११ या दिवशी मिपावर 'एक वजनदार धागा' प्रकाशित केला होता. जिज्ञासूंनी अवश्य बघावा. https://www.misalpav.com/node/19105

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 20/11/2021 - 12:52
छान वाटले वाचून... काही किस्से लिहावेत... लंबक भविष्य कथनातून घोटाळे निर्माण व्हायची शक्यता असते... परवानगीशिवाय आत येऊ नये असे तंबी वजा लिहिलेली पाटी लंबक कथनकारांना उपयोगी पडते. आतल्या खोलीत सलवार, साडीतील एकटे ग्राहक असेल तर आपली पत्नी दर ५ मिनिटांनी प्यायला पाण्याचे ग्लास का आणते याचे उत्तर कदाचित लंबकाला देखील पेचात पाडते...

In reply to by शशिकांत ओक

"आतल्या खोलीत सलवार, साडीतील एकटे ग्राहक असेल तर आपली पत्नी दर ५ मिनिटांनी प्यायला पाण्याचे ग्लास का आणते याचे उत्तर कदाचित लंबकाला देखील पेचात पाडते..." ------ घर घर की कहानी

चित्रगुप्त 20/11/2021 - 13:55
मी केलेल्या प्रयोगांवर १० सप्टेंबर २०११ या दिवशी मिपावर 'एक वजनदार धागा' प्रकाशित केला होता. जिज्ञासूंनी अवश्य बघावा. https://www.misalpav.com/node/19105
9 1 डॉ विश्वनाथ हरी कुलकर्णी हे कैलासवासी झाल्याची माहिती ग्रहांकित च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. दिवाळी अंक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचणारे कमी होत आहेत. त्यातलाच मी एक. ज्योतिष तंत्र आणि मंत्रच्या दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा करायला रमल तज्ज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे यांनी विनंती केली होती.

अवघाचि संसार -रजायना,सास्काचवेन,कॅनडा

राजेंद्र मेहेंदळे ·

गवि 17/11/2021 - 16:34
एकूण संकल्पना छानच आहे. हा भाग आधीच्या मालिकेची लिंक / कालक्रम/ प्रवाह अगदीच मोडून वेगळाच जोडलेला वाटला. शेवटी पूर्वजांच्या नावांचा संबंध जोडून संगती आणली असली तरी एकूण शेवटचा भाग इतर सर्व भागांच्या सलग दिशेत आला असता तर बरं झालं असतं. या आधीच्या भागाचा शेवट आणि हा भाग यांचा सान्धा तुटला आहे.

In reply to by मुक्त विहारि

पण तसे केले नसते तर मग पुन्हा नारायणचा मृत्यु , मुलाचे शिक्षण, नोकरी, लग्न,स्थलांतर असे सायकल रिपीट झाले असते. त्यामुळे शेवटच्या भागात थोडे स्वातंत्र्य घेउन टाईम लीप घेतली आहे.

गवि 17/11/2021 - 16:34
एकूण संकल्पना छानच आहे. हा भाग आधीच्या मालिकेची लिंक / कालक्रम/ प्रवाह अगदीच मोडून वेगळाच जोडलेला वाटला. शेवटी पूर्वजांच्या नावांचा संबंध जोडून संगती आणली असली तरी एकूण शेवटचा भाग इतर सर्व भागांच्या सलग दिशेत आला असता तर बरं झालं असतं. या आधीच्या भागाचा शेवट आणि हा भाग यांचा सान्धा तुटला आहे.

In reply to by मुक्त विहारि

पण तसे केले नसते तर मग पुन्हा नारायणचा मृत्यु , मुलाचे शिक्षण, नोकरी, लग्न,स्थलांतर असे सायकल रिपीट झाले असते. त्यामुळे शेवटच्या भागात थोडे स्वातंत्र्य घेउन टाईम लीप घेतली आहे.

शिवशाहीर.....

अभ्या.. ·

समयोचीत मनोगत, आवडले. जाणता राजाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्यांचे जवळून दर्शन घेता आले होते. काही लोक असे असतात ज्यांच्यावर आपोआप जीव जडतो. बाबासाहेब हे त्यातलेच एक आहेत. भावपूर्ण श्रध्दांजली पैजारबुवा,

Bhakti 15/11/2021 - 17:13
तुम्ही तर साक्षात शिवरंगी रंगवलं आक्खं आयुष्य. मानाचा मुजरा तुम्हाला असा हिरा पुन्हा घडणार नाही.जाणता राजाचा प्रयोग म्हणजे शहरात उत्सव असायचा. नेमक्या शब्दात मांडले.

खेडूत 15/11/2021 - 17:18
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! __/\__ अनेक आठवणी मनात राहतील, त्यांनी ठेवलेला महाराजांच्या कथेचा ठेवा सोबत करत राहील.

प्रचेतस 15/11/2021 - 17:35
शिवशाहीरांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही, मात्र त्यांची ओजस्वी वाणी आणि तेजस्वी लेखणीने त्यांना अनुभवत आलोय. लखलखता हिरा निखळला आज. शिवशाहीरांना आदरांजली.

चौथा कोनाडा 15/11/2021 - 18:04
झोपाळ्यावर बसलेले शिवशाहीर बघताच मी अंग चोरुन वडिलांच्या मागे लपू लागलो. त्यांनी जवळ बोलावले. लहान मुलांनाही अहोजाहो करणारा तो मार्दवी स्वर, या बाळराजे हे कधीही न ऐकलेले संबोधन ऐकून का कोण जाणे रडायलाच येऊ लागले. वडिलांनी पुढे जाऊन त्यांना ते चित्र दाखवले. चित्राची सगळी कहाणी ऐकवली. शिवशाहीरांनी जवळ बोलावले अन इतक्या मायेन डोक्यावर हात फिरवला अन काय बोलले ते माझ्या कळण्याच्या पलिकडचे होते. घरी परत आलो ते एका धुंदीत. वडील काय सांगत होते उद्याच्या कार्यक्रमाचे तेही लक्षात आले नाही. दुसरे दिवशी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प होते. वडिलांसोबत पुन्हा माझेच वर्णी लागली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच शिवशाहीरांनी स्वतःजवळ ठेवलेले ते मी काढलेले चित्र लोकांना दाखवले. नंतरची काही मिनिटे नुसते अधांतरी वाटत होते. लहानसहान चित्रकला स्पर्धात मिळवलेली बक्षीसे स्वीकारणे मला माहीत होते पण हे काहीतरी नवे होते. मला आवडीचे आणि आनंद मिळवणारे काही केल्यानंतर होणारे कौतुक नवीन होते.

💖

साक्षात खरोखरीच्या थोर "जाणत्या राजाने" कौतुक करावे केवढी मोठी गोष्ट ! आयुष्यभर जपून कोंदणात जडवावा असा अमुल्य ठेवा ! शिवशाहिरांबद्दल काय बोलणार. असा शिवशाहिर पुन्हा न होणे ! शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली (अर्कचित्र जबरीच आहे, +१ आवडले

सौंदाळा 15/11/2021 - 18:22
सुंदर आठवण पिंपरीत एच. ए. मैदानावर आठ वर्षांपूर्वी जाणता राजाचा प्रयोग पाहिला होता. बाबासाहेब जरी नव्हते तरी हा प्रयोग त्यातले भावपूर्ण, जोषपूर्ण संवाद, खरे घोडे, उंट, शिवरायांचा जयजयकार, लढाईचे प्रसंग बघून रोमांचित झालो होतो. टाईम मशिनमधून साडे तीनशे वर्षे मागे जाऊन प्रत्यक्ष लढाई, राज्याभिषेकाला हजर आहे असे वाटत होते. बाबासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली

राघव 15/11/2021 - 18:58
मनोगत आवडले. कुणीतरी जवळचं सोडून गेल्यासारखं वाटतंय. भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_

फेरफटका 15/11/2021 - 20:02
वा अभ्या!! फार हृद्य आठवण सांगितलीत. सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधानानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा! माझी एक आठवण : पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये झालेल्या एका संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. शिवाजी ह्या विषयावर एक शब्द हि न बोलता, कृष्ण-अर्जुनाच्या गुरु-शिष्य नात्यावर अप्रतिम बोलले होते. (ते शिवाजी महाराजांवर बोलतील हा माझा स्टिरीओटाइप होता) त्या कार्यक्रमाची आणखीन एक गंमत म्हणजे कार्यक्रमानंतर कुणीतरी चुकून बाबासाहेबांच्या चपला घालून गेलं होतं. त्या कार्यक्रमानंतर वर्ष-दोन वर्षांनी बालगंधर्व रंगमंदिरात दुसऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमात मी त्यांच्या मानपत्राचं वाचन केलं होतं. कार्यक्रम संपल्यावर बालगंधर्व च्या बाहेर मी त्यांना भेटलो आणि म्हटलं कि आपली ह्या आधी भेट झालीये. संध्याकाळ झाली होती. अंधार होता (स्ट्रीट लाईट्स होते). मला म्हणाले कि तुम्ही सांगू नका (ते सगळ्यांनाच अहो जाहो करत हा त्यांचा मोठेपणा होता). आणि एखादा मिनिट विचार करून त्यांनी 'मागे ज्ञान प्रबोधिनीत एका कार्यक्रमात आपण भेटलो होतो. तेव्हा तुम्ही सूत्रसंचालन केलं होतं ... कार्यक्रमानंतर माझ्या चपला कुणीतरी घालून गेलं होतं' अशी सगळी घटना सांगितली होती. जो कुणी बाबासाहेबांची चप्पल त्या दिवशी घालून गेला त्याचे मला जाहीर आभार मानायचे आहेत. त्याच्यामुळे (का होईना), त्यांना मी लक्षात राहिलो आणि आम्हाला संभाषणाला विषय मिळाला.

फारएन्ड 15/11/2021 - 20:33
'राजा शिवछत्रपती' कधीही उघडले तरी अजूनही तितकेच वाचनीय वाटते. इथे अमेरिकेत काही वर्षांपूर्वी ते आले होते तेव्हा त्यांच्या एका व्याख्यानाला जाता आले. तेव्हाही त्यांचे बोलणे अगदी गुंगवून टाकणारे होते. 'जाणता राजा' जेव्हा जोरात होते तेव्हा नेमके कधी जायला जमले नाही. पण इतरांच्या वर्णनातून त्याची भव्यता, शिस्त वगैरे लक्षात येते. फेफ - तुझी आठवणही भारी! सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधानानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा! >>> १००%

In reply to by फारएन्ड

फेरफटका 15/11/2021 - 20:51
"पण इतरांच्या वर्णनातून त्याची भव्यता, शिस्त वगैरे लक्षात येते." - फा - 'शिस्त आणि भव्यता' - परफेक्ट!! जाणता राजा दोन-तीन वेळा बघण्याची संधी मिळाली. अगदी लहान असताना जाणवली ती त्याची भव्यता आणि त्यातून होणारा इंपॅक्ट. नंतर त्यात काम करणारे काहीजण ओळखीचे झाले, काहींबरोबर इतर नाटकांतून कामं केली आणि त्यांच्याकडून जाणता राजाच्या वेळच्या शिस्तीविषयी ऐकलं. इतका मोठा प्रॉजेक्ट शिस्तीशिवाय उभा रहाणं अशक्य आहे.

In reply to by फेरफटका

चौथा कोनाडा 15/11/2021 - 21:01
मानपत्राचं वाचन केलं होतं.
रोमांचक आठवण.
काहींबरोबर इतर नाटकांतून कामं केली
या वर ही सवडीने एकदा लिहावे ही विनंती

चित्रगुप्त 15/11/2021 - 22:29
वाहवा. खूप सुंदर लिहीले आहे. लेखाची सुरुवात - एकदम वेगळी आणि प्रांजळ - खासच. समयोचित लेखाबद्दल अनेक आभार.
कला अंगी राहिली पण पोटार्थी झाली. चार तुकड्याच्या मोहात त्या कलेला कसेही वळवले.
अस्सल कलावंताला ही खंत फार व्याकुळ करत असते.
आपल्याकडे दस्तावेजीकरण करताना अक्षरात लिहिले गेलं, मुखोद्गत केले गेले तो इतिहास चित्रात मात्र फार कमी दिसतो.
शिवशाहिरांनी आमचे वैगुण्य नेमके टिपले आहे. किमान 'शिवसेने'ने तरी हे काम अंगावर घेतले (पाहिजे होते) अजूनही घ्यावे. शेवटले चित्र कुणी रेखाटले आहे ?

सुक्या 16/11/2021 - 00:07
येणारा प्रत्येक जण कधी ना कधी जाणारच आहे हे माहीत असुनही काही लोकांच्या जाण्याने मनाला चुटपुट लागुन राहते. शिवशाहीर हे त्यातलेच एक. माझ्या गावात 'जाणाता राजा' चे प्रयोग एका मैदानावर झाले होते. त्याला काही नावही नव्हते .. नंतर मात्र ते मैदान आजपर्यंत "जाणता राजा मैदान" म्हणुन ओळखले जाते. एखाद्या गोष्टीची महिमा अशी असते . . शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापेचे (पक्षी: पाठीवर मिळालेली थाप) एवढे चित्रदर्शी वर्णन वाचायला मिळाले त्यासाठी अभ्या यांस दंडवत. एका पर्वाचा अस्त झाला. बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली. वीस वर्षांपूर्वी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्टेडियममधे जाणता राजाचा प्रयोग पाहिला होता. शेवती बाबासाहेबांचे थोडक्यात भाषण ऐकले होते त्याची आठवण या निमित्ताने झाली. त्या चित्राची छायाप्रत काढली होती का? मंदार जगताप यांनी रेखाटलेले बाबासाहेबांचे स्केच आवडले.

जुइ 16/11/2021 - 05:21
अभ्या भाऊ अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप अतिशय स्पृहणीय आहे.जाणता राजा पाहून अनेक वर्ष झाली पण अजूनही ते डोळ्यांसमोर अगदी जिवंत आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली_/\_

चौकस२१२ 16/11/2021 - 08:09
बाबासाहेबांचे आयुष्य छत्रपतींच्या जीवनकथाकथनात गेले आणि घाणेरड्या जातीय राजकारणामुळे बिचाऱ्यांना सरकारी पुरस्कार सुद्धा उघड्पणे देता आला नाही नतद्रष्ट मराठी समाज .. आज त्यांच्या कर्तृत्वपेक्षा याचिंच आठवण होते आहे .. हे दुर्दैव

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 16/11/2021 - 13:18
@चौकस२१२, शिवशाहीरांच्या जाण्यामुळे सगळी कडून ज्या भावना व्यक्त झाल्यात त्या पाहता सरकारी पुरस्कारासाठी जी घाणेरडे जातीय राजकारण केले गेले ते किती क्षुद्र होते हे यावेळी अधोरेखीत होते !

In reply to by चौथा कोनाडा

काय लिहिले आहे? हे न बघता, कुणी लिहिले आहे? असेच शिकवणारा मॅकाॅले आणि अशीच गुलामगिरीची मानसिकता असलेले राजकारणी, त्यामुळे अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ 17/11/2021 - 04:11
अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात ....तेवढा संत पणा नाही आपल्यात... अशाच गोष्टी मनात रुतून बसतात आणि जळफळाट होतो खोटेपणाची चीड येते - काही आठवड्यनपूर्वी शहरातील सार्वजनिक दिवाळी उत्सवाला गेलो होतो .. ऑस्ट्रेलियन ( अँग्लो सॅक्सन , बहुतेक ख्रिस्ती विधासभा सदस्य अगदी झब्बा सुरवर घालून आणि साड्या नेसून उत्सहात आले होते / होत्या आणि "फार्मर्स प्रोटेस्ट "नावाखाली काही माकड उड्या मारीत आली .. रंगाचा भंग .. केरळ पासून मणिपूरर पर्यंत च्या लोकांचे नाच गाणी होतती खरंच "भारत " म्हणजे काय याची झलक... फक्त पंजाब च्या सहभगायांनी "फार्मर्स" चा उल्लेख केला बंगाल आणि मराठी लोकांनी नाही केला का? तिथे "फार्मर्स" नाहीत ?! म्हणजे आत या पुढे कोणत्याही हिंदू भारतीय सार्वजनिक कार्यक्रमात हि खलिस्तानी ब्याद असणारच का.... - काही वर्षांपूर्वी प्रथेप्रमाणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ला जाऊन पूजा करायाची असते त्यात मोडता घालण्यात आला .. का? मुख्यमंत्री कांबळे असो, पाटील असो अंतुले असो कि जोशी ती परंपरा आहे... जातीयवादी पीक उगवानारया बारामतीचं सुपीक जमिनीत जाऊन एक सकाळाचाच विधी करून यावा असे वाटले ... ह....... खोर क्षमा मंडळी विषयांतर ... झाले

लई भाग्यवंत माणूस तू. एकतर अंगी कला, त्यात अशा तपस्वी कडून प्रत्यक्ष कौतुक!! जाणत्या राजाला खऱ्या अर्थाने जाणणाऱ्या बाबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा !!

जेम्स वांड 16/11/2021 - 13:46
अभ्या भावड्या, माझ्या ग्रामीण खरडण्याबर तुझ्या भरभरून आलेल्या प्रतिक्रिया पाहूनच तू असा भरीव माणूस असशीलच असा कयास बांधला होता, तो पक्का झाला आज, तुला त्या वयात कळत नव्हतं पण एक वयोवृद्ध जाणकार वल्ली एका अडनिड्या वयाच्या वल्लीला त्यारोजी भेटली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे..... नुसतं नाव ऐकलं की असं वाटतं समशेरीवर मूठ पक्की झाली आहे, घोड्यावर मांड पक्की रुतली आहे अन शिंदेशाही पगडीच्या वर पटका करकचून आवळत आम्ही बारगिरीला बाहेर पडलो आहोत, महाराजांनी महाराष्ट्राला प्राण दिला, स्वराज्य दिलं अन उर्जितावस्था दिली, आम्हाला "आम्हीपण" दिलं अन शिवशाहीर ? त्यांनी कैक वर्षांनंतर महाराजांनी जे आम्हाला दिलं ते परत लख्ख घासूनपुसून आम्हाला दाखवलं, ह्या माणसाने उभं केलेलं "जाणता राजा" जितकं भव्य होतं त्याला तोड नाही, "और मराठे कैसा हैं ?" अशी टीम मेंबरनं मारलेली हाक आजही कण्यातून एक शिरशिरी सोडते कारण महाराज आम्हाला स्वातंत्र्य अन ताठ गर्दन देऊन गेले आणि बाबासाहेबांनी तेच आम्हाला परत परत शिकवले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना भावपूर्ण श्रद्धांजली (सातारी मावळा, शिवतत्वपूजक आणि शिवशाहीर प्रेमी) वांडो

लहानपणी वाचन हेच खेळा व्यतिरिक्त एकमेव साधन, एकुलते एक वाचनालय, प्रथम ह ना आपटे नंतर गो. नी. दांडेकर ,बाबासाहेब मग रणजीत देसाई यांची पुस्तके म्हणजे दिवाळीचा फराळ.इतीहासाची गोडी लागली. बाबा साहेबांन बद्दल सुरेश भटांच्या खालील ओळी चपखल लागू पडतात. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही भावपूर्ण श्रद्धांजली शिवशाहीरांचे जीवन आणी साहित्य प्रेरणा स्त्रोत्र राहणार आहे.

अभ्या खूप छान , समयोचित लेख / आठवण . नशीबवान आहात . आपण त्यांना प्रत्यक्ष भेटला आहात . त्यांनी आपले कौतुक केले आहे . एक चालताबोलता कोष लयास गेला . श्रद्धांजली !

एक मित्र मोठा चित्रकार आहे . त्याचे बाबासाहेबांकडे जाणेयेणे , नेहमीचे . त्याने मला प्रॉमिस केलं होतं , त्यांची भेट घडविणे म्हणून . पण माझेच दुर्दैव नक्की . खूप वाईट वाटतंय ...

सिरुसेरि 08/12/2021 - 20:12
सुंदर आठवणी. मा. शिवशाहीर यांच्या "राजा शिवछत्रपती" ग्रंथामधील श्री. दिनानाथ दलाल या महान चित्रकाराने रेखाटलेल्या घटनाचित्रांची आठवण झाली .

समयोचीत मनोगत, आवडले. जाणता राजाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्यांचे जवळून दर्शन घेता आले होते. काही लोक असे असतात ज्यांच्यावर आपोआप जीव जडतो. बाबासाहेब हे त्यातलेच एक आहेत. भावपूर्ण श्रध्दांजली पैजारबुवा,

Bhakti 15/11/2021 - 17:13
तुम्ही तर साक्षात शिवरंगी रंगवलं आक्खं आयुष्य. मानाचा मुजरा तुम्हाला असा हिरा पुन्हा घडणार नाही.जाणता राजाचा प्रयोग म्हणजे शहरात उत्सव असायचा. नेमक्या शब्दात मांडले.

खेडूत 15/11/2021 - 17:18
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! __/\__ अनेक आठवणी मनात राहतील, त्यांनी ठेवलेला महाराजांच्या कथेचा ठेवा सोबत करत राहील.

प्रचेतस 15/11/2021 - 17:35
शिवशाहीरांना प्रत्यक्ष कधीच पाहिलं नाही, मात्र त्यांची ओजस्वी वाणी आणि तेजस्वी लेखणीने त्यांना अनुभवत आलोय. लखलखता हिरा निखळला आज. शिवशाहीरांना आदरांजली.

चौथा कोनाडा 15/11/2021 - 18:04
झोपाळ्यावर बसलेले शिवशाहीर बघताच मी अंग चोरुन वडिलांच्या मागे लपू लागलो. त्यांनी जवळ बोलावले. लहान मुलांनाही अहोजाहो करणारा तो मार्दवी स्वर, या बाळराजे हे कधीही न ऐकलेले संबोधन ऐकून का कोण जाणे रडायलाच येऊ लागले. वडिलांनी पुढे जाऊन त्यांना ते चित्र दाखवले. चित्राची सगळी कहाणी ऐकवली. शिवशाहीरांनी जवळ बोलावले अन इतक्या मायेन डोक्यावर हात फिरवला अन काय बोलले ते माझ्या कळण्याच्या पलिकडचे होते. घरी परत आलो ते एका धुंदीत. वडील काय सांगत होते उद्याच्या कार्यक्रमाचे तेही लक्षात आले नाही. दुसरे दिवशी व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प होते. वडिलांसोबत पुन्हा माझेच वर्णी लागली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच शिवशाहीरांनी स्वतःजवळ ठेवलेले ते मी काढलेले चित्र लोकांना दाखवले. नंतरची काही मिनिटे नुसते अधांतरी वाटत होते. लहानसहान चित्रकला स्पर्धात मिळवलेली बक्षीसे स्वीकारणे मला माहीत होते पण हे काहीतरी नवे होते. मला आवडीचे आणि आनंद मिळवणारे काही केल्यानंतर होणारे कौतुक नवीन होते.

💖

साक्षात खरोखरीच्या थोर "जाणत्या राजाने" कौतुक करावे केवढी मोठी गोष्ट ! आयुष्यभर जपून कोंदणात जडवावा असा अमुल्य ठेवा ! शिवशाहिरांबद्दल काय बोलणार. असा शिवशाहिर पुन्हा न होणे ! शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली (अर्कचित्र जबरीच आहे, +१ आवडले

सौंदाळा 15/11/2021 - 18:22
सुंदर आठवण पिंपरीत एच. ए. मैदानावर आठ वर्षांपूर्वी जाणता राजाचा प्रयोग पाहिला होता. बाबासाहेब जरी नव्हते तरी हा प्रयोग त्यातले भावपूर्ण, जोषपूर्ण संवाद, खरे घोडे, उंट, शिवरायांचा जयजयकार, लढाईचे प्रसंग बघून रोमांचित झालो होतो. टाईम मशिनमधून साडे तीनशे वर्षे मागे जाऊन प्रत्यक्ष लढाई, राज्याभिषेकाला हजर आहे असे वाटत होते. बाबासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली

राघव 15/11/2021 - 18:58
मनोगत आवडले. कुणीतरी जवळचं सोडून गेल्यासारखं वाटतंय. भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_

फेरफटका 15/11/2021 - 20:02
वा अभ्या!! फार हृद्य आठवण सांगितलीत. सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधानानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा! माझी एक आठवण : पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये झालेल्या एका संस्थेच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बाबासाहेब पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. शिवाजी ह्या विषयावर एक शब्द हि न बोलता, कृष्ण-अर्जुनाच्या गुरु-शिष्य नात्यावर अप्रतिम बोलले होते. (ते शिवाजी महाराजांवर बोलतील हा माझा स्टिरीओटाइप होता) त्या कार्यक्रमाची आणखीन एक गंमत म्हणजे कार्यक्रमानंतर कुणीतरी चुकून बाबासाहेबांच्या चपला घालून गेलं होतं. त्या कार्यक्रमानंतर वर्ष-दोन वर्षांनी बालगंधर्व रंगमंदिरात दुसऱ्या एका संस्थेच्या कार्यक्रमात मी त्यांच्या मानपत्राचं वाचन केलं होतं. कार्यक्रम संपल्यावर बालगंधर्व च्या बाहेर मी त्यांना भेटलो आणि म्हटलं कि आपली ह्या आधी भेट झालीये. संध्याकाळ झाली होती. अंधार होता (स्ट्रीट लाईट्स होते). मला म्हणाले कि तुम्ही सांगू नका (ते सगळ्यांनाच अहो जाहो करत हा त्यांचा मोठेपणा होता). आणि एखादा मिनिट विचार करून त्यांनी 'मागे ज्ञान प्रबोधिनीत एका कार्यक्रमात आपण भेटलो होतो. तेव्हा तुम्ही सूत्रसंचालन केलं होतं ... कार्यक्रमानंतर माझ्या चपला कुणीतरी घालून गेलं होतं' अशी सगळी घटना सांगितली होती. जो कुणी बाबासाहेबांची चप्पल त्या दिवशी घालून गेला त्याचे मला जाहीर आभार मानायचे आहेत. त्याच्यामुळे (का होईना), त्यांना मी लक्षात राहिलो आणि आम्हाला संभाषणाला विषय मिळाला.

फारएन्ड 15/11/2021 - 20:33
'राजा शिवछत्रपती' कधीही उघडले तरी अजूनही तितकेच वाचनीय वाटते. इथे अमेरिकेत काही वर्षांपूर्वी ते आले होते तेव्हा त्यांच्या एका व्याख्यानाला जाता आले. तेव्हाही त्यांचे बोलणे अगदी गुंगवून टाकणारे होते. 'जाणता राजा' जेव्हा जोरात होते तेव्हा नेमके कधी जायला जमले नाही. पण इतरांच्या वर्णनातून त्याची भव्यता, शिस्त वगैरे लक्षात येते. फेफ - तुझी आठवणही भारी! सार्वजनिक जीवनात एखाद्याच्या निधानानं इतकं वैय्यक्तिक दु:ख वाटावं अशी माणसं विरळा! >>> १००%

In reply to by फारएन्ड

फेरफटका 15/11/2021 - 20:51
"पण इतरांच्या वर्णनातून त्याची भव्यता, शिस्त वगैरे लक्षात येते." - फा - 'शिस्त आणि भव्यता' - परफेक्ट!! जाणता राजा दोन-तीन वेळा बघण्याची संधी मिळाली. अगदी लहान असताना जाणवली ती त्याची भव्यता आणि त्यातून होणारा इंपॅक्ट. नंतर त्यात काम करणारे काहीजण ओळखीचे झाले, काहींबरोबर इतर नाटकांतून कामं केली आणि त्यांच्याकडून जाणता राजाच्या वेळच्या शिस्तीविषयी ऐकलं. इतका मोठा प्रॉजेक्ट शिस्तीशिवाय उभा रहाणं अशक्य आहे.

In reply to by फेरफटका

चौथा कोनाडा 15/11/2021 - 21:01
मानपत्राचं वाचन केलं होतं.
रोमांचक आठवण.
काहींबरोबर इतर नाटकांतून कामं केली
या वर ही सवडीने एकदा लिहावे ही विनंती

चित्रगुप्त 15/11/2021 - 22:29
वाहवा. खूप सुंदर लिहीले आहे. लेखाची सुरुवात - एकदम वेगळी आणि प्रांजळ - खासच. समयोचित लेखाबद्दल अनेक आभार.
कला अंगी राहिली पण पोटार्थी झाली. चार तुकड्याच्या मोहात त्या कलेला कसेही वळवले.
अस्सल कलावंताला ही खंत फार व्याकुळ करत असते.
आपल्याकडे दस्तावेजीकरण करताना अक्षरात लिहिले गेलं, मुखोद्गत केले गेले तो इतिहास चित्रात मात्र फार कमी दिसतो.
शिवशाहिरांनी आमचे वैगुण्य नेमके टिपले आहे. किमान 'शिवसेने'ने तरी हे काम अंगावर घेतले (पाहिजे होते) अजूनही घ्यावे. शेवटले चित्र कुणी रेखाटले आहे ?

सुक्या 16/11/2021 - 00:07
येणारा प्रत्येक जण कधी ना कधी जाणारच आहे हे माहीत असुनही काही लोकांच्या जाण्याने मनाला चुटपुट लागुन राहते. शिवशाहीर हे त्यातलेच एक. माझ्या गावात 'जाणाता राजा' चे प्रयोग एका मैदानावर झाले होते. त्याला काही नावही नव्हते .. नंतर मात्र ते मैदान आजपर्यंत "जाणता राजा मैदान" म्हणुन ओळखले जाते. एखाद्या गोष्टीची महिमा अशी असते . . शिवशाहिरांना भावपूर्ण श्रध्दांजली

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेल्या कौतुकाच्या थापेचे (पक्षी: पाठीवर मिळालेली थाप) एवढे चित्रदर्शी वर्णन वाचायला मिळाले त्यासाठी अभ्या यांस दंडवत. एका पर्वाचा अस्त झाला. बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली. वीस वर्षांपूर्वी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्टेडियममधे जाणता राजाचा प्रयोग पाहिला होता. शेवती बाबासाहेबांचे थोडक्यात भाषण ऐकले होते त्याची आठवण या निमित्ताने झाली. त्या चित्राची छायाप्रत काढली होती का? मंदार जगताप यांनी रेखाटलेले बाबासाहेबांचे स्केच आवडले.

जुइ 16/11/2021 - 05:21
अभ्या भाऊ अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप अतिशय स्पृहणीय आहे.जाणता राजा पाहून अनेक वर्ष झाली पण अजूनही ते डोळ्यांसमोर अगदी जिवंत आहे.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली_/\_

चौकस२१२ 16/11/2021 - 08:09
बाबासाहेबांचे आयुष्य छत्रपतींच्या जीवनकथाकथनात गेले आणि घाणेरड्या जातीय राजकारणामुळे बिचाऱ्यांना सरकारी पुरस्कार सुद्धा उघड्पणे देता आला नाही नतद्रष्ट मराठी समाज .. आज त्यांच्या कर्तृत्वपेक्षा याचिंच आठवण होते आहे .. हे दुर्दैव

In reply to by चौकस२१२

चौथा कोनाडा 16/11/2021 - 13:18
@चौकस२१२, शिवशाहीरांच्या जाण्यामुळे सगळी कडून ज्या भावना व्यक्त झाल्यात त्या पाहता सरकारी पुरस्कारासाठी जी घाणेरडे जातीय राजकारण केले गेले ते किती क्षुद्र होते हे यावेळी अधोरेखीत होते !

In reply to by चौथा कोनाडा

काय लिहिले आहे? हे न बघता, कुणी लिहिले आहे? असेच शिकवणारा मॅकाॅले आणि अशीच गुलामगिरीची मानसिकता असलेले राजकारणी, त्यामुळे अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात

In reply to by मुक्त विहारि

चौकस२१२ 17/11/2021 - 04:11
अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात ....तेवढा संत पणा नाही आपल्यात... अशाच गोष्टी मनात रुतून बसतात आणि जळफळाट होतो खोटेपणाची चीड येते - काही आठवड्यनपूर्वी शहरातील सार्वजनिक दिवाळी उत्सवाला गेलो होतो .. ऑस्ट्रेलियन ( अँग्लो सॅक्सन , बहुतेक ख्रिस्ती विधासभा सदस्य अगदी झब्बा सुरवर घालून आणि साड्या नेसून उत्सहात आले होते / होत्या आणि "फार्मर्स प्रोटेस्ट "नावाखाली काही माकड उड्या मारीत आली .. रंगाचा भंग .. केरळ पासून मणिपूरर पर्यंत च्या लोकांचे नाच गाणी होतती खरंच "भारत " म्हणजे काय याची झलक... फक्त पंजाब च्या सहभगायांनी "फार्मर्स" चा उल्लेख केला बंगाल आणि मराठी लोकांनी नाही केला का? तिथे "फार्मर्स" नाहीत ?! म्हणजे आत या पुढे कोणत्याही हिंदू भारतीय सार्वजनिक कार्यक्रमात हि खलिस्तानी ब्याद असणारच का.... - काही वर्षांपूर्वी प्रथेप्रमाणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ला जाऊन पूजा करायाची असते त्यात मोडता घालण्यात आला .. का? मुख्यमंत्री कांबळे असो, पाटील असो अंतुले असो कि जोशी ती परंपरा आहे... जातीयवादी पीक उगवानारया बारामतीचं सुपीक जमिनीत जाऊन एक सकाळाचाच विधी करून यावा असे वाटले ... ह....... खोर क्षमा मंडळी विषयांतर ... झाले

लई भाग्यवंत माणूस तू. एकतर अंगी कला, त्यात अशा तपस्वी कडून प्रत्यक्ष कौतुक!! जाणत्या राजाला खऱ्या अर्थाने जाणणाऱ्या बाबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा !!

जेम्स वांड 16/11/2021 - 13:46
अभ्या भावड्या, माझ्या ग्रामीण खरडण्याबर तुझ्या भरभरून आलेल्या प्रतिक्रिया पाहूनच तू असा भरीव माणूस असशीलच असा कयास बांधला होता, तो पक्का झाला आज, तुला त्या वयात कळत नव्हतं पण एक वयोवृद्ध जाणकार वल्ली एका अडनिड्या वयाच्या वल्लीला त्यारोजी भेटली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे..... नुसतं नाव ऐकलं की असं वाटतं समशेरीवर मूठ पक्की झाली आहे, घोड्यावर मांड पक्की रुतली आहे अन शिंदेशाही पगडीच्या वर पटका करकचून आवळत आम्ही बारगिरीला बाहेर पडलो आहोत, महाराजांनी महाराष्ट्राला प्राण दिला, स्वराज्य दिलं अन उर्जितावस्था दिली, आम्हाला "आम्हीपण" दिलं अन शिवशाहीर ? त्यांनी कैक वर्षांनंतर महाराजांनी जे आम्हाला दिलं ते परत लख्ख घासूनपुसून आम्हाला दाखवलं, ह्या माणसाने उभं केलेलं "जाणता राजा" जितकं भव्य होतं त्याला तोड नाही, "और मराठे कैसा हैं ?" अशी टीम मेंबरनं मारलेली हाक आजही कण्यातून एक शिरशिरी सोडते कारण महाराज आम्हाला स्वातंत्र्य अन ताठ गर्दन देऊन गेले आणि बाबासाहेबांनी तेच आम्हाला परत परत शिकवले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना भावपूर्ण श्रद्धांजली (सातारी मावळा, शिवतत्वपूजक आणि शिवशाहीर प्रेमी) वांडो

लहानपणी वाचन हेच खेळा व्यतिरिक्त एकमेव साधन, एकुलते एक वाचनालय, प्रथम ह ना आपटे नंतर गो. नी. दांडेकर ,बाबासाहेब मग रणजीत देसाई यांची पुस्तके म्हणजे दिवाळीचा फराळ.इतीहासाची गोडी लागली. बाबा साहेबांन बद्दल सुरेश भटांच्या खालील ओळी चपखल लागू पडतात. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही भावपूर्ण श्रद्धांजली शिवशाहीरांचे जीवन आणी साहित्य प्रेरणा स्त्रोत्र राहणार आहे.

अभ्या खूप छान , समयोचित लेख / आठवण . नशीबवान आहात . आपण त्यांना प्रत्यक्ष भेटला आहात . त्यांनी आपले कौतुक केले आहे . एक चालताबोलता कोष लयास गेला . श्रद्धांजली !

एक मित्र मोठा चित्रकार आहे . त्याचे बाबासाहेबांकडे जाणेयेणे , नेहमीचे . त्याने मला प्रॉमिस केलं होतं , त्यांची भेट घडविणे म्हणून . पण माझेच दुर्दैव नक्की . खूप वाईट वाटतंय ...

सिरुसेरि 08/12/2021 - 20:12
सुंदर आठवणी. मा. शिवशाहीर यांच्या "राजा शिवछत्रपती" ग्रंथामधील श्री. दिनानाथ दलाल या महान चित्रकाराने रेखाटलेल्या घटनाचित्रांची आठवण झाली .
. काळ: असाच साधारण नव्वदीच्या आसपासचा. वय: असंच आडनिडं वडलांचा हात धरुन बाजारात फिरायचं. अक्कल: अशीच पाठ्यपुस्तकात अन घरात मिळायची तितकी. छंदः असाच गणिते टाळून घोड्यावरचे शिवाजीमहाराज काढायचा. आईवडील: असेच मध्यमवर्गीय चारचौघांसारखे. पोराचं अन त्याच्या छंदाचं कौतुक असणारे. परिस्थिती: तीही अशीच. जशी ह्या सर्व गोष्टीत असते तशी. . झालं असं की गावात एका बँकेच्या व्याख्यानमालेत तीन दिवस एक व्याख्यान चालणार होतं. बँक परिवाराची म्हणजे आपलीच. आमंत्रण होतंच पण घरटी दोन प्रवेश फक्त. मग चौघांच्या कुंटुंबात असं ठरलं की पहिल्यांदा आईसोबत मी जाईन. दुसरे दिवशी वडील माझ्या भावाला घेऊन जातील.