मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

शशक- निवडणूक २

राजेंद्र मेहेंदळे ·
आधीचा भाग शशक- निवडणूक आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो. कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल. आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी? कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो. आबा - काय भाव आहे यावेळी? कार्यकर्ता- ५०० रुपये. आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो.

शशक-फ्रिज

राजेंद्र मेहेंदळे ·

भागो 24/02/2023 - 12:56
कुछ भी लिखा है. फ्रिज घेताना साईझ बघून घ्या. पाहिजे तर सेल्समन ला विश्वासात घेऊन विचार, " ह्या साईझ मध्ये काम होऊन जाईल ना?" तिच्या आवडीचाच घ्या. मागाहून तिची तक्रार नको. करवत घ्यायला पण विसरू नका. जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा लोक काय करत होते?

अशा कथा...किंव्वा फ्रीज ह्या विषयावर आलेले अनेक विनोद ऐकले . समाज एकुणच किती संवेदनहीन झालेला आहे ह्याची जाणीव झाली. शिवाय तथाकथित पुरोगामी लोकांचा आक्रोश किती खोटारडा आपमतलबी असतो हेही जाणवले ह्या फ्रीज प्रकरणानंतर . निर्भया प्रकरणानंतर जसा जनक्षोभ उसळलेला किंव्वा कोपर्डी प्रकरणानंतर जसे मोर्चे निघालेले त्या सारखे काडीमात्र काहीही झाले नाही. शेवटी जात महत्वाची अन धर्मही. इथे तर गुन्हेगाराचा धर्मच असा आहे कि पुरोगामींचे डेरिंगच होणार नाही ह्यावर टूलकिट काढायचे . जाऊ दे , आपलं काय जातंय ? तुका म्हणे उगी रहावे | जेजे होईल ते ते पहावे ||

In reply to by प्रसाद गोडबोले

मर्यादित सहमत. इश्कने निक्कमा कर दिया गालिब वरना हम भी सौ साल जी जाते. अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय, परजातीय मुलांच्या प्रेमात पडून स्वतःच स्वतःचा घात करून घेतात. समाज संवेदनाशीलच आहे पण हतबल आहे. आईबाप नातेवाईकांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नसेल ? आसपास होणाऱ्या घटना बघून काहीच बोध घेत नाहीत! खुप चर्चा होऊ शकेल पण संवेदनाशील विषय असल्याने फार लिहीत नाही. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 24/02/2023 - 19:51
अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय, परजातीय मुलांच्या प्रेमात पडून स्वतःच स्वतःचा घात करून घेतात>>> एकूण काय तर स्वधर्मीय स्वजातीय ह्यांनी तुकडे तुकडे करून फ्रिज मध्ये टाकले तर काय प्रोब्लेम नाय . हा नवरा बायकोचा मामला आहे. रोज अश्या घटना घडत आहेत. ह्यावर मी सुचवतो उपाय. पहा पटतंय काय. -- मुलीचे शिक्षण देणे बंद करा. -- मुलींनी मोबाईल वापरू नये असा फतवा काढावा. -- मुलींनी पडदा करावा. -- त्यांना हिंदी सिनेमे गाघायाला देऊ नये. -- मुलींनी नोकरी करू नये.

एकाने आपल्या बायकोचे डोके कापून हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. आख्खं पुणे हादरले होते. अशा अनेक अमानवीय घटना घडतात पण त्यात जर अंतर धर्माचा संबध जुडला तर पुरोगामी,प्रतिगामी सर्वच आपली पोळी शेकतात. वस्तुतः घटनेशी,त्यातील पात्रांशी यांना काही घेणे देणे नसते. नुकसान मात्र आईबाप नातेवाईक व संबधित व्यक्तीचे होते.

मला त्या प्रकरणाची जेव्हढी माहिती आहे त्यावरुन असे दिसते की १. मुलीचे आईवडील वेगळे झाले होते व ती आईकडे रहात होती. आई गेल्यावर वडीलांबरोबरही फारसे संबंध नव्हते. २. लहानपणीपासुन घरातले वादविवाद किवा तत्सम गढूळ वातावरण यामुळे तिला बाहेरच्या आधाराची गरज पडली असावी. धर्माचा संबंध नाही. ३. दोघांची ओळख बम्बल् बी डेटिंग अ‍ॅप् वर झाली होती. त्या मुलाने त्याच अ‍ॅप वरुन ईतरही अनेक मुलींना पटवले होते, त्यातली एक तर सायकिअ‍ॅट्रिस्ट होती आणि पहीलीचा मृतदेह फ्रिजमधे असताना त्याच्या फ्लॅटवर येउन राहुन गेली होती. अर्थात तिला खुनाची माहीती नसणार असे गृहित धरतो. ४.मुलाचा कमाईचा मार्ग नक्की काय होता माहित नाही पण तो शेफ होता. डेक्स्टर वेब सीरीज वरुन प्रभावित होउन त्याला ही कल्पना सुचली. त्याने थंड डोक्याने खून केला आणि पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो कूल होता व त्याना मस्त घुमवत होता. यात कुठेही मी लव जिहाद वगैरे बद्दल बोलत नाहीये. घडलेला प्रकार भयंकरच आहे आणि त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही. इत्यलम

भागो 24/02/2023 - 12:56
कुछ भी लिखा है. फ्रिज घेताना साईझ बघून घ्या. पाहिजे तर सेल्समन ला विश्वासात घेऊन विचार, " ह्या साईझ मध्ये काम होऊन जाईल ना?" तिच्या आवडीचाच घ्या. मागाहून तिची तक्रार नको. करवत घ्यायला पण विसरू नका. जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा लोक काय करत होते?

अशा कथा...किंव्वा फ्रीज ह्या विषयावर आलेले अनेक विनोद ऐकले . समाज एकुणच किती संवेदनहीन झालेला आहे ह्याची जाणीव झाली. शिवाय तथाकथित पुरोगामी लोकांचा आक्रोश किती खोटारडा आपमतलबी असतो हेही जाणवले ह्या फ्रीज प्रकरणानंतर . निर्भया प्रकरणानंतर जसा जनक्षोभ उसळलेला किंव्वा कोपर्डी प्रकरणानंतर जसे मोर्चे निघालेले त्या सारखे काडीमात्र काहीही झाले नाही. शेवटी जात महत्वाची अन धर्मही. इथे तर गुन्हेगाराचा धर्मच असा आहे कि पुरोगामींचे डेरिंगच होणार नाही ह्यावर टूलकिट काढायचे . जाऊ दे , आपलं काय जातंय ? तुका म्हणे उगी रहावे | जेजे होईल ते ते पहावे ||

In reply to by प्रसाद गोडबोले

मर्यादित सहमत. इश्कने निक्कमा कर दिया गालिब वरना हम भी सौ साल जी जाते. अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय, परजातीय मुलांच्या प्रेमात पडून स्वतःच स्वतःचा घात करून घेतात. समाज संवेदनाशीलच आहे पण हतबल आहे. आईबाप नातेवाईकांनी समजवून सांगण्याचा प्रयत्न केला नसेल ? आसपास होणाऱ्या घटना बघून काहीच बोध घेत नाहीत! खुप चर्चा होऊ शकेल पण संवेदनाशील विषय असल्याने फार लिहीत नाही. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

In reply to by कर्नलतपस्वी

भागो 24/02/2023 - 19:51
अशी काय गोष्ट आहे की परधर्मीय, परजातीय मुलांच्या प्रेमात पडून स्वतःच स्वतःचा घात करून घेतात>>> एकूण काय तर स्वधर्मीय स्वजातीय ह्यांनी तुकडे तुकडे करून फ्रिज मध्ये टाकले तर काय प्रोब्लेम नाय . हा नवरा बायकोचा मामला आहे. रोज अश्या घटना घडत आहेत. ह्यावर मी सुचवतो उपाय. पहा पटतंय काय. -- मुलीचे शिक्षण देणे बंद करा. -- मुलींनी मोबाईल वापरू नये असा फतवा काढावा. -- मुलींनी पडदा करावा. -- त्यांना हिंदी सिनेमे गाघायाला देऊ नये. -- मुलींनी नोकरी करू नये.

एकाने आपल्या बायकोचे डोके कापून हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. आख्खं पुणे हादरले होते. अशा अनेक अमानवीय घटना घडतात पण त्यात जर अंतर धर्माचा संबध जुडला तर पुरोगामी,प्रतिगामी सर्वच आपली पोळी शेकतात. वस्तुतः घटनेशी,त्यातील पात्रांशी यांना काही घेणे देणे नसते. नुकसान मात्र आईबाप नातेवाईक व संबधित व्यक्तीचे होते.

मला त्या प्रकरणाची जेव्हढी माहिती आहे त्यावरुन असे दिसते की १. मुलीचे आईवडील वेगळे झाले होते व ती आईकडे रहात होती. आई गेल्यावर वडीलांबरोबरही फारसे संबंध नव्हते. २. लहानपणीपासुन घरातले वादविवाद किवा तत्सम गढूळ वातावरण यामुळे तिला बाहेरच्या आधाराची गरज पडली असावी. धर्माचा संबंध नाही. ३. दोघांची ओळख बम्बल् बी डेटिंग अ‍ॅप् वर झाली होती. त्या मुलाने त्याच अ‍ॅप वरुन ईतरही अनेक मुलींना पटवले होते, त्यातली एक तर सायकिअ‍ॅट्रिस्ट होती आणि पहीलीचा मृतदेह फ्रिजमधे असताना त्याच्या फ्लॅटवर येउन राहुन गेली होती. अर्थात तिला खुनाची माहीती नसणार असे गृहित धरतो. ४.मुलाचा कमाईचा मार्ग नक्की काय होता माहित नाही पण तो शेफ होता. डेक्स्टर वेब सीरीज वरुन प्रभावित होउन त्याला ही कल्पना सुचली. त्याने थंड डोक्याने खून केला आणि पोलिसांच्या ताब्यात असतानाही तो कूल होता व त्याना मस्त घुमवत होता. यात कुठेही मी लव जिहाद वगैरे बद्दल बोलत नाहीये. घडलेला प्रकार भयंकरच आहे आणि त्याचे मी कधीच समर्थन करणार नाही. इत्यलम
ती-रोज रोज काय तेच तेच? तुला कंटाळा कसा येत नाही? मी-आलाय ना. मला तुझा कंटाळाच आलाय. तसेही आपल्याला एकत्र राहायला लागुन आता २ वर्षे होउन गेली आहेत. किती वेळा तेच तेच बघायचं? आणि तुझा ईंटरेस्ट आजकाल कमी झालाय फार. बाहेर काहीतरी चालु नाहीये ना? ती- मूर्ख आहेस का? एकच चूक माणुस पुन्हा पुन्हा कशाला करेल? आधीच डोक्याला ताप झालाय. उत्तराखंड ट्रिपवर गेलो होतो तिथेही तुझी कटकट होतीच. आणि तुला परत सांगते, माझ्या अंगावर हात उगारलास ना तर सरळ पोलिसात तक्रार करीन आणि तुझे घोडे लावीन. मग बस खडी फोडत तुरुंगात. मी- मला धमकी देतेस?

कॅलेंडर

आजी ·

चित्रगुप्त 21/02/2023 - 23:51
खरंच, एवढं काहीबाही कालनिर्णयात असतं हे आजच समजलं. बाकी कालनिर्णय आणल्यावर "अरे वा, खूप काही आहे वाचण्यासारखे, वाचले पाहिजे सावकाशीने केंव्हातरी" असं म्हणत ते एकदा भिंतीवर लटकवलं की एकदम पुढल्या वर्षी त्याच्यावरच नवीन टांगत तेच वाक्य दरवर्षी म्हणणारे जे महाभाग असतात त्यापैकी आम्ही एक. आता तर कालनिर्णय वा कोणतेच कॅलेंडर घरात नाही. (अरसिक किती हा मेला) आजींना अजून त्यात गोडी आहे हे थोरच.

नवीन दिनदर्शिका हातात आल्यावर आपला, आवडत्या व्यक्तीचा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कोणत्या वारी येतोय ते पाहून त्याप्रमाणे नियोजन करणे हा अजून एक विरंगुळा. बाकी वर्षभर दुधाचे, पेपरचे खाडे मांडून ठेवणे हा अजून एक उपयोग.

आंबट गोड 22/02/2023 - 12:06
मला ही कॅलेंडर खूप आवडतं. त्याकडे पहात बराच वेळ घालविता येतो. शिवाय डॉक्टरांची अपॉईंटमेंट, बाईला उधार दिलेले पैसे, सासूबाईंच्या गोळ्या जर हळू हळू कमी करत न्यायच्या असतील तर ती नोंद, लग्नाला जायचे असल्यास त्या तारखेवर नोंद, टोचलेली (आणि तिथे ठेवली असली तरच हमखास सापडणारी) सुई, चतुर्थी चा चंद्रोदय, घरातल्यांचे वाढदिवस, काही रिमाईंडर्स.... कॅलेंडरला कित्ती काम असतं! घरातला एक मेंबरच आहे तो!

Trump 22/02/2023 - 13:46
पुर्वी दिनदर्शिका म्हणजे कालनिर्णयच होती. गेल्या काही वर्षात महालक्षमी, दाते पंचांग चांगलेच परिचीत झाले आहे. पुर्वी कालनिर्णयच्या पाठीमागचे लेख वाचायला मजा वाटायची. हल्ली तसले लेख दिसत नाहीत.

चित्रगुप्त 21/02/2023 - 23:51
खरंच, एवढं काहीबाही कालनिर्णयात असतं हे आजच समजलं. बाकी कालनिर्णय आणल्यावर "अरे वा, खूप काही आहे वाचण्यासारखे, वाचले पाहिजे सावकाशीने केंव्हातरी" असं म्हणत ते एकदा भिंतीवर लटकवलं की एकदम पुढल्या वर्षी त्याच्यावरच नवीन टांगत तेच वाक्य दरवर्षी म्हणणारे जे महाभाग असतात त्यापैकी आम्ही एक. आता तर कालनिर्णय वा कोणतेच कॅलेंडर घरात नाही. (अरसिक किती हा मेला) आजींना अजून त्यात गोडी आहे हे थोरच.

नवीन दिनदर्शिका हातात आल्यावर आपला, आवडत्या व्यक्तीचा, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस कोणत्या वारी येतोय ते पाहून त्याप्रमाणे नियोजन करणे हा अजून एक विरंगुळा. बाकी वर्षभर दुधाचे, पेपरचे खाडे मांडून ठेवणे हा अजून एक उपयोग.

आंबट गोड 22/02/2023 - 12:06
मला ही कॅलेंडर खूप आवडतं. त्याकडे पहात बराच वेळ घालविता येतो. शिवाय डॉक्टरांची अपॉईंटमेंट, बाईला उधार दिलेले पैसे, सासूबाईंच्या गोळ्या जर हळू हळू कमी करत न्यायच्या असतील तर ती नोंद, लग्नाला जायचे असल्यास त्या तारखेवर नोंद, टोचलेली (आणि तिथे ठेवली असली तरच हमखास सापडणारी) सुई, चतुर्थी चा चंद्रोदय, घरातल्यांचे वाढदिवस, काही रिमाईंडर्स.... कॅलेंडरला कित्ती काम असतं! घरातला एक मेंबरच आहे तो!

Trump 22/02/2023 - 13:46
पुर्वी दिनदर्शिका म्हणजे कालनिर्णयच होती. गेल्या काही वर्षात महालक्षमी, दाते पंचांग चांगलेच परिचीत झाले आहे. पुर्वी कालनिर्णयच्या पाठीमागचे लेख वाचायला मजा वाटायची. हल्ली तसले लेख दिसत नाहीत.
आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे. दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात.

पुस्तक परिचय-शोध-लेखक मुरलीधर खैरनार

राजेंद्र मेहेंदळे ·

पुस्तकाची ओळख तर मस्त करून दिलीत बरोबर पुस्तक वाचण्याची उत्कंठापण वाढवली. आता हे पण सांगा की पुस्तक कुठे मिळेल किंवा घरचा पत्ता द्या येऊन घेऊन जातो.

सौंदाळा 17/02/2023 - 14:30
जबरदस्त, ओळख वाचूनच खूप उत्सुकता निर्माण झालीय. ढोबळमानाने 'विश्वस्त' सारखे कथानक वाटतय. पण एकंदर पात्र आणि कथेचा आवाका मोठा वाटतोय. पृष्ठसंख्या सांगु शकाल का ?

श्रीगुरुजी 17/02/2023 - 14:43
ही कादंबरी वाचली आहे. खूपच रहस्यमय व उत्कंठावर्धक आहे. कादंबरी वाचताना जेफ्री आर्चर, सिडने शेल्टन, फ्रेडरिक फॉर्सिथ अश्या नामवंत लेखकांनी लिहिलेली प्रदीर्घ रहस्यमय कादंबरी वाचल्यासारखे वाटते.

In reply to by प्रचेतस

इतिहास + कॉन्स्पिरसी थियरी + कल्पना + थ्रिलर + वेग = डॅन ब्राउनच्या रॉबर्ट लॅन्गडन मालिकेच्या शैलीशी तुलना करता येईल. बिकांसोबत बॅटमॅनचाही उल्लेख आहे.

In reply to by तुषार काळभोर

mayu4u 27/02/2023 - 13:40
या सप्ताहांता मध्ये "शोध" वाचून हातावेगळी केली. खूप छान जमून आली आहे. रॉबर्ट लँग्डन मालिकेसारखी वेगवान आणि थरारक! बिका आणि बॅट्या यांची नावं वाचून छान वाटलं! पण एक शंका: ही कादंबरी २०१५ मध्ये प्रकाशित झालेली; मग कथानक २०१७ मध्ये घडताना का दाखवलंय? कथेत २०१७ मध्ये शॉन कुणालातरी हजाराची गुलाबी नोट देतो, असा उल्लेख आहे.

सस्नेह 27/02/2023 - 17:04
एकदा वाचली होती, आणखी एकदा वाचतेय. पहिल्यांदा वाचताना आलेली शंका पुन्हा आली. ते अभोणकर पोलिसांना आपल्याच शिष्याचा ठावठिकाणा सांगून हीरो-हिरविणीच्या मार्गात अडचणी का आणतात ??

In reply to by सस्नेह

mayu4u 27/02/2023 - 19:13
या कादंबरीचा पुढ्ला भाग लिहायचं खैरनारांच्या मनात असावं; कारण शोध च्या उपसंहारात तसे अनेक संदर्भ आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यात मिळालं असतं.

In reply to by mayu4u

mayu4u 27/02/2023 - 19:41
हा या कथानकाचा पहिला भाग. सगळी मांडणी दोन खंडांमध्ये करायचं माझ्या मनात आहे. पहिल्या भागात ज्या व्यक्तिरेखा काहीशा अधुऱ्या, अस्पष्ट राहताहेत; त्याच दुसऱ्या भागात मध्यवर्ती बनतील. उदाहणार्थ- अभोणकर. माझ्या अभ्यासातून माझ्या मनात उभं राहिलेलं शिवाजीराजांचं जे चित्र- दूर भविष्यदर्शी नजर असलेला, त्या काळात एका पुरोगामी, प्रगतशील समाजाचं स्वप्न पाहणारा अन् ते प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा द्रष्टा राज्यकर्ता- ते चित्र दुसऱ्या भागात जास्त ठसठशीत बनेल. वाचकाच्या लक्षात येईल- खजिना हा द्रव्याचा नव्हता; खरा खजिना वेगळाच होता. खरा झगडा त्या वेगळ्या खजिन्यासाठी होता.’ दोन भागांचा विचार न करता ही कादंबरी संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशी लिहायची. मग नंतर काही काळानं या पाश्र्वभूमीवर दुसरी- अन् तीही संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशा कादंबरीचा विचार करायचा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/rajhans-publication-editor-dr-sadanand-bore-open-letter-written-to-writer-murlidhar-khairnar-1173853/

शशिकांत ओक 06/12/2023 - 11:33
डॉ अजीत जोशींच्या मनोहर गड संदर्भामुळे मला या कादंबरीचा शोध लागला. त्यामुळे हे मुरलीधर खैरनार कोण वगैरे शोध घेतला. ते निवर्तले असल्याने भेट झाली नाही. सुरतेची १६७० मधील लूट या वरील शिवाजी महाराजांच्या मोहिमेची माहिती मला त्यांच्या लिखाणातून समजली त्याचा उपयोग केला. राजेंद्र भागवतांनी राजगड आणि तोरणा मोहिमेतील सुंदर माहिती आणि कोलाज मुळे वाचता वाचता शोध कादंबरीचा परिचय वाचला. सर्व कथानक थोडक्यात लिहिले आहे. त्यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. राजेंद्र जी आपले धन्यवाद.

पुस्तकाची ओळख तर मस्त करून दिलीत बरोबर पुस्तक वाचण्याची उत्कंठापण वाढवली. आता हे पण सांगा की पुस्तक कुठे मिळेल किंवा घरचा पत्ता द्या येऊन घेऊन जातो.

सौंदाळा 17/02/2023 - 14:30
जबरदस्त, ओळख वाचूनच खूप उत्सुकता निर्माण झालीय. ढोबळमानाने 'विश्वस्त' सारखे कथानक वाटतय. पण एकंदर पात्र आणि कथेचा आवाका मोठा वाटतोय. पृष्ठसंख्या सांगु शकाल का ?

श्रीगुरुजी 17/02/2023 - 14:43
ही कादंबरी वाचली आहे. खूपच रहस्यमय व उत्कंठावर्धक आहे. कादंबरी वाचताना जेफ्री आर्चर, सिडने शेल्टन, फ्रेडरिक फॉर्सिथ अश्या नामवंत लेखकांनी लिहिलेली प्रदीर्घ रहस्यमय कादंबरी वाचल्यासारखे वाटते.

In reply to by प्रचेतस

इतिहास + कॉन्स्पिरसी थियरी + कल्पना + थ्रिलर + वेग = डॅन ब्राउनच्या रॉबर्ट लॅन्गडन मालिकेच्या शैलीशी तुलना करता येईल. बिकांसोबत बॅटमॅनचाही उल्लेख आहे.

In reply to by तुषार काळभोर

mayu4u 27/02/2023 - 13:40
या सप्ताहांता मध्ये "शोध" वाचून हातावेगळी केली. खूप छान जमून आली आहे. रॉबर्ट लँग्डन मालिकेसारखी वेगवान आणि थरारक! बिका आणि बॅट्या यांची नावं वाचून छान वाटलं! पण एक शंका: ही कादंबरी २०१५ मध्ये प्रकाशित झालेली; मग कथानक २०१७ मध्ये घडताना का दाखवलंय? कथेत २०१७ मध्ये शॉन कुणालातरी हजाराची गुलाबी नोट देतो, असा उल्लेख आहे.

सस्नेह 27/02/2023 - 17:04
एकदा वाचली होती, आणखी एकदा वाचतेय. पहिल्यांदा वाचताना आलेली शंका पुन्हा आली. ते अभोणकर पोलिसांना आपल्याच शिष्याचा ठावठिकाणा सांगून हीरो-हिरविणीच्या मार्गात अडचणी का आणतात ??

In reply to by सस्नेह

mayu4u 27/02/2023 - 19:13
या कादंबरीचा पुढ्ला भाग लिहायचं खैरनारांच्या मनात असावं; कारण शोध च्या उपसंहारात तसे अनेक संदर्भ आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यात मिळालं असतं.

In reply to by mayu4u

mayu4u 27/02/2023 - 19:41
हा या कथानकाचा पहिला भाग. सगळी मांडणी दोन खंडांमध्ये करायचं माझ्या मनात आहे. पहिल्या भागात ज्या व्यक्तिरेखा काहीशा अधुऱ्या, अस्पष्ट राहताहेत; त्याच दुसऱ्या भागात मध्यवर्ती बनतील. उदाहणार्थ- अभोणकर. माझ्या अभ्यासातून माझ्या मनात उभं राहिलेलं शिवाजीराजांचं जे चित्र- दूर भविष्यदर्शी नजर असलेला, त्या काळात एका पुरोगामी, प्रगतशील समाजाचं स्वप्न पाहणारा अन् ते प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा द्रष्टा राज्यकर्ता- ते चित्र दुसऱ्या भागात जास्त ठसठशीत बनेल. वाचकाच्या लक्षात येईल- खजिना हा द्रव्याचा नव्हता; खरा खजिना वेगळाच होता. खरा झगडा त्या वेगळ्या खजिन्यासाठी होता.’ दोन भागांचा विचार न करता ही कादंबरी संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशी लिहायची. मग नंतर काही काळानं या पाश्र्वभूमीवर दुसरी- अन् तीही संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशा कादंबरीचा विचार करायचा. https://www.loksatta.com/lokrang/lekha/rajhans-publication-editor-dr-sadanand-bore-open-letter-written-to-writer-murlidhar-khairnar-1173853/

शशिकांत ओक 06/12/2023 - 11:33
डॉ अजीत जोशींच्या मनोहर गड संदर्भामुळे मला या कादंबरीचा शोध लागला. त्यामुळे हे मुरलीधर खैरनार कोण वगैरे शोध घेतला. ते निवर्तले असल्याने भेट झाली नाही. सुरतेची १६७० मधील लूट या वरील शिवाजी महाराजांच्या मोहिमेची माहिती मला त्यांच्या लिखाणातून समजली त्याचा उपयोग केला. राजेंद्र भागवतांनी राजगड आणि तोरणा मोहिमेतील सुंदर माहिती आणि कोलाज मुळे वाचता वाचता शोध कादंबरीचा परिचय वाचला. सर्व कथानक थोडक्यात लिहिले आहे. त्यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. राजेंद्र जी आपले धन्यवाद.
नमस्कार मंडळी खूप दिवसांनी एक ऐतिहासिक , सत्य आणि कल्पिताच्या सीमेवर रेंगाळणारे , उत्कंठावर्धक पुस्तक हाती आले आणि २-४ दिवसात वाचूनही झाले त्याचाच मिपाकरांसाठी हा परिचय करून देतोय. पुस्तकाच्या संदर्भसूचीमध्ये आपले मिपाकर बिपीन कार्यकर्ते यांचा उल्लेख वाचून अभिमान वाटला तसेच माझे आवडते पुस्तक "नाशिक जिल्ह्याची दुर्गभ्रमंती" लिहून नाशिक बागलाण भागातील किल्ल्यांची आपल्याला ओळख करून देणारे अमित बोरोले यांचाही उल्लेख इथे आला आहे.

शशक--दरोडा

राजेंद्र मेहेंदळे ·

ना खून ना खराबा घातला कोटींचा दरोडा सुटा बुटातला चोर पोलिसांच्या जीवाला घोर पायथन कोड फळला बॅक बॅलन्स झाला खाली बच्चे लोग बजाव ताली &#128512

सौंदाळा 10/02/2023 - 12:51
मस्तच यातील काही रक्कम (कदाचित इंडोनेशिया मधून) रिकव्हर केली होती असे पण वाचले होते.

ना खून ना खराबा घातला कोटींचा दरोडा सुटा बुटातला चोर पोलिसांच्या जीवाला घोर पायथन कोड फळला बॅक बॅलन्स झाला खाली बच्चे लोग बजाव ताली &#128512

सौंदाळा 10/02/2023 - 12:51
मस्तच यातील काही रक्कम (कदाचित इंडोनेशिया मधून) रिकव्हर केली होती असे पण वाचले होते.
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत? अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर.... दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.

आजीचे बोल--फार अनमोल!!

राजेंद्र मेहेंदळे ·

शेर भाई 31/01/2023 - 18:33
|कदाचित अजुन बरेच काळाच्या ओघात गडप झाले असेल. आमची आजीबरोबर जंगल फिरणे हा एक अनुभव असायचा. चालता चालता कुठल्या तरी झाडाचा पालाच काढ किंवा एखादी मुळीच उचकट असे प्रकार करताना त्याचा वापर कसा आणि कोणत्यावेळी करावा याचे मंथन चालू असे. अजूनही तिने पाठवलेल्या औषधाचा खजिना वापरात आहे. तीच गोष्ट मसाल्यांची, पण या वेळी थोडा जाणता असल्याने त्याच्या नोंदी करून ठेवल्या होत्या त्यामुळे आमची Secret Recipe जपू शकलो. औषधाचा खजिना रिता झाल्यावर कसा भरायचा हे सांगणारी ती मात्र काळाच्या ओघात गडप झाली. Secret Recipe वाचवू शकलो. वेळेत जाणत्या लोकांकडून अशा गोष्टींचे दस्तावैजीकरण होणे अगत्याचे आहे.

हेमंतकुमार 31/01/2023 - 19:45
आजीची वाक्य चपखल आहेत. हे घ्या एक खास एकत्र कुटुंबातील : " आईचं दूध नाई गोड लागत पण बायकोचं मूत फार गोड !"

Bhakti 31/01/2023 - 20:52
अय्यो! वेगळ्या सात्विक आशेने धागा उघडला होता.पहिल्यांदाच एव्हढं सेन्सॉर वाचतेय ;)पण हहपुवा!

लेखात फुल्या फुल्या टाकाव्यात का असा विचार येत होता. पण मग त्याची जान हरवली असती, त्यामुळे आहे तसे लिहिले आहे. कंजुसकाका--त्या म्हणी व्यनि करा. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 01/02/2023 - 05:21
अगदी 'अंगात नाही जोर आणि . . . ' यासाठीही बॉम्बे श्टाईल बोली म्हण आहे. टपोरींच्या घोळक्यात ऐकायला मिळते. (कट्ट्याला कधी भेटू तेव्हा हा पाठ ठेवूया)

पण आमची मावशी खुप म्हणी वापरायची. म्हातारपणी केला पती अन् त्याला झाली रगतपिती थोडी जखम झाली व कुणी जास्त कांगावा करत असला तर म्हणायची, हुळहूळ्याला दुखणं झालं आणी चोळून चोळून लाल केलं बोलीभाषेतील म्हणीं संकलीत करून एक लेख लिहीलाय. मिपावर आहे. आगं आगं म्हशी.. https://www.misalpav.com/node/48535/backlinks

माझी पणजी आजी खूप म्हणी वापरायची. हे काय? आणि ते कशाला? असे विचारत बसले की म्हणे "पाय धू म्हटलं तर साखळ्या केव्हढ्याच्या" बिनकामाच्या चौकशा केल्या किंवा नको ते उद्योग केले कि म्हणे "रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी" माणसाने घडाघडा बोलावं हे सांगताना म्हणे "बोलणाऱ्याची माती खपते गपबशाचं सोनं खपत नाही" "आपण हसे लोकाला अन शेम्बुड आपल्या नाकाला", "खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा" या पण तिच्या आवडत्या म्हणी होत्या. घरगुती कामांबद्दल, कोथिंबीर आणल्या आणल्याच निवडून ठेवावी नाहीतर खराब होते यासाठी उखाणा घाली. "आई आई माझं लगीन कर, केलं तर आजच कर, उद्या केलं तर मी रुसेन मग मला कोण पुसेल" अजून खूप म्हणी आणि उखाणे आहेत आत्ता इतक्याच आठवत आहेत. जुन्या आठवणींमध्ये नेलंत. मजा यायची.

सौन्दर्य 02/02/2023 - 07:55
आमची आजीकडे म्हणींचा संग्रहच होता म्हणा ना. पूर्वीच्या म्हणी अगदी रोखठोक असायच्या त्यामुळे त्या सहजच मनात जाऊन रुतायच्या. हल्लीच्या लेखन संस्कृतीत त्या बसत नाहीत तरी परिणामाच्या दृष्टीने त्या जास्त चपखल होत्या. आमच्या आजीच्या ठेवणीतील काही म्हणी. १. लाडका लेक देवळी हागे अन ढुंगण पुसायला महादेव मागे. २. अति खाणे अन मसणात जाणे ३. अति घट्ट असले की फाटते. ४. हात गोड की हंजण (मसाला) गोड ? - ही म्हण ती दोन्ही प्रकारे वापरायची, तिच्या जेवणाची स्तुती केली की हात गोड पण तेच नाही आवडले तर "मी काय करणार मसालाच तसा होता' म्हणून सगळं दोष मसाल्यावर ढकलून द्यायची. ५. दिवस गेला रेटारेटी, चांदण्या रात्री कापूस वेची. ह्या तिच्या काही आवडीच्या म्हणी.

गवि 02/02/2023 - 08:11
माझ्या आजीची काही वाक्ये (म्हणी, शब्दप्रयोग, पद्धती) दोरीपासून जोडावं आणि सरीपासून मोडावं. याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. पण तरी.. किराणा सामान त्यावेळी रद्दीच्या कागदांच्या पुड्यात येत असे. त्याला बांधलेला दोराही संसारात कामाला येईल म्हणून जपून ठेवावा. आणि वेळ पडली की, संकट समयी सोन्याचे कोणतेही का असेनात, सर्व दागिनेही मोह सोडून मोडावेत. नातवंडे अगदी लहान असताना शाळेला जाताना मुलांनी वाटेत तमाशा पहात थांबू नये ही आणि इतर अशी प्रचलित काव्ये ती उद्धृत करीत असे. पूर्ण पाठ असतं. तिची आणखी एक पद्धत, जी त्यावेळी सर्वत्र मान्य नव्हती किंवा चुकीची देखील मानली जात असू शकेल, ती म्हणजे, पदार्थ बनत असताना योग्य स्टेजला किंवा बनला की सर्वांना वाढण्यापूर्वी थेंबभर, घासभर, तुकडा सरळ चाखून बघावा. काही कमीजास्त असेल तर ते काही प्रमाणात सुधारता येते. एरवी काही तिखट मीठ कमीजास्त असेल, कच्चे असेल तर थेट ताटात वाढल्यावर खाणाऱ्याला तो वाईट अनुभव शक्यतो येऊ नये अशी इच्छा. पदार्थाला लागू शकेल एका कोणत्या तरी अनिष्ट वासाला "शोपा" असे म्हणत असे. शेपूशी संबंध असावा काय? पण शेपूची भाजी आमच्याकडे प्रिय होतीच. कदाचित तत्सम वास इतर कोणत्या पदार्थाला येणे हे चुकीचे असेल.

सस्नेह 03/02/2023 - 14:27
का गं बाई रोड तर हिला सासरची ओढ सासरी जाच असतो पण एखादी माहेरवाशीण माहेरच्या सुखात सुद्धा सासरच्या ओढीने रोड व्हायची . छप्पन लुगडी आणि भागाबाई उघडी

टर्मीनेटर 03/02/2023 - 17:40
मस्त लेख! मला आजीचा (वडीलांच्या आईचा) सहवास लाभला नाही पण आईच्या आईचा मात्र भरपुर लाभला! ही आजी कोकणातली. त्यामूळे तिच्या बोलण्यात वारेमाप म्हणी असत. तिच्याकडून ऐकलेल्या तर काही वाचलेल्या अशा १०१ म्हणी २०११ साली मी एका फेसबुक ग्रुपवर शेअर केल्या होत्या (तुम्ही लिहिल्याप्रमाणे "आजी कोकणी होती त्यामुळे पुढील लेखात काही आक्षेपार्ह शब्द येऊ शकतात" त्याच प्रमाणे अनेक टाळल्या देखील होत्या.) त्या इथे शेअर करतो. १०१ निवडक म्हणी. १) आधी गुंतू नये , मग कुंथू नये. २) आली सर तर गंगेत भर. ३) उधारीचे पोते, सव्वा हात रिते. ४) एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही. ५) एक मांसा अन खंडीभर रस्सा. ६) एका कानावर पगडी, घरी बा‌ईल उघडी. ७) एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी. ८) एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवे बिडी. ९) कण्हती कुथती, मलिद्याला उठती. १०) करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती. ११) करून गेला गाव, आणि दाढी वाल्यावर नाव. १२) काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव ? १३) काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही. १४) काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम. १५) कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी. १६) कुडास कान ठेवी ध्यान. १७) केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले. १८) केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी. १९) कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं. २०) खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं. २१) खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते. २२) खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे. २३) खायची बोंब अन हगायचा तरफडा. २४) खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी? २५) खावून खग्रास हागुन सत्यानाश. २६) खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला. २७) गरीबाच्या दाराला सावकाराची कडी. २८) गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे. २९) गावंढ्या गावात गाढवी सवाशीण. ३०) गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे. ३१) गोरा गोमटा आणि कपाळ करंटा. ३२) गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट. ३३) घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे. ३४) घरात घरघर चर्चा गावभर. ३५) घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान. ३६) घा‌ईत घा‌ई अन म्हातारीला न्हाणं ये‌ई. ३७) घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर. ३८) घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक. ३९) घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा. ४०) घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर. ४१) चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव. ४२) चांदणे चोराला, उन घुबडाला. ४३) चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती. ४४) चिता जाळी मढयाला, नि चिंता जाळी जीत्याला. ४५) चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच. ४६) चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना. ४७) डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा. ४८) डोंगरा‌एवढी हाव, तिळा एवढी धाव. ४९) ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी. ५०) तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी. ५१) तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. ५२) तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे. ५३) तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ. ५४) तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे. ५५) तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी. ५६) तोंड करी बाता अन ढुंगण खा‌ई लाथा. ५७) तोबऱ्याला पुढे लगामाला मागे. ५८) थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे. ५९) थोरांचे दुखणे आणि मणभर कुंथणे. ६०) दानवाच्या घरी रावण देव. ६१) दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा. ६२) दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं. ६३) देह देवळात चित्त पायतणात. ६४) धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंड्या. ६५) नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती. ६६) नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण? ६७) पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे? ६८) पारध्याच गोड गाणं, हरिणीसाठी जीवघेण. ६९) फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका? ७०) बा‌ईल वेडी लेक पिसा, जाव‌ई मिळाला तोहि तसा. ७१) बाज बघुन बाळंतीण व्हावे. ७२) बापा परी बाप गेला बोंबलताना हात गेला. ७३) बारा झाली लुगडी तरी भागुबा‌ई उघडी. ७४) बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती. ७५) बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली. ७६) भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात. ७७) भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत. ७८) भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते. ७९) भुरक्यावाचून जेवण नाही अन मुरक्यावाचून बा‌ई नाही. ८०) भिकेत कावळा हागला. ८१) मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी. ८२) माळावर बोंबलायला पाटलाला काय विचारायचं? ८३) म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली. ८४) येडं पेरलयं अन उगवलयं खुळं. ८५) रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी! ८६) रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका. ८७) रंग गोरापान आनी घरात गु घान. ८८) रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या. ८९) लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खा‌ऊन घ्यावे. ९०) लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं. ९१) विचारांची तूट तेथे भाषणाला उत. ९२) वीतभर गजरा गावभर नजरा. ९३) शेळीचे शेपुट न माशा हाकालणारे न अब्रु झाकनारे. ९४) सारा गांव मामाचा एक नाही कामाचा. ९५) सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध. ९६) सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये. ९७) हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली. ९८) हाती नाही अडका, बाजारात धडका. ९९) आपण सांगे लोका , शेंबूड आपल्या नका. १००) अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ. १०१) अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. मूळ फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट अवांतर: मला लेखनात म्हणींचा वापर करायला आवडते 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 03/02/2023 - 19:40
२०११ ची ह्याच विषयावरची आणखीन एक पोस्ट....
आजची ''मराठी विनोदाची जातकुळी व परंपरा'' ५ ही इरसाल विनोदावर आधारित आहे, हाच धागा पकडून काही अस्सल इरसाल व नेहमीच्या बोलीभाषेत अर्धवट वापरल्या जाणा-या म्हणी येथे मांडत आहे. भाषेचे सौंदर्य हे म्हणी व अलंकारामध्ये असते. १०० शब्दांत स्पष्टीकरण देऊन जे साध्य होत नाही ते एका छोट्याशा म्हणी मुळे होते. ब-याचशा जुन्या, गावाकडच्या म्हणीं मध्ये काही असभ्य, चार चौघात बोलण्यास अवघड अशा शब्दांच वापर सर्रास केलेला दिसतो. याच कारणा साठी काही म्हणी पूर्ण म्हटल्या पण जात नाहीत. १) केवळ पाच ५ शब्दांत कौतुकाच्या अतिरेकाचा, लाळघोटेपणाचा कसा समाचार घेतला आहे पहा, '' कौतुकाची वरात अन हागायला परात '' २) खालील म्हण बहुदा ''बैल गेला आणि झोपा केला'' किंवा ''वराती मागून घोडे'' या म्हणीं ऐवजी वापरली जात असावी, '' कावळा गेला ऊडून, गू खा चाटून '' ३) कोकणात सर्रास वापरली जाणारी हि मजेशीर म्हण स्वतःच सर्व अर्थ सांगून जाते, '' लाडाची गुरवीण मंदिरी हागे , ढुंगण धुवायला महादेव मागे '' ४) आता हि म्हण जुनी आहे कि नवीन मला माहित नाही पण मजेशीर व अर्थ पूर्ण नक्कीच आहे, '' ढुंगण धुवायला नाही पाणी , विहीर सोडून खोदतात लेणी '' ५) सतत काही ना काही सबबी सांगणा-याला उद्देशून वापली जाणारी हि म्हण पण भन्नाटच आहे, ''पाद्र्याला पावट्याच निमित्त '' आता वळूयात काही अर्धवट म्हटल्या जाणा-या म्हणी कडे , '' ऐशी तिथे पंच्यांशी , कर ग रांडे पुरणपोळी '' ''नाचता येईना अंगण वाकडे , स्वयंपाक येईना ओली लाकडे '' '' XX ची नाही पत आणि नाव गणपत ''

nutanm 06/02/2023 - 04:22
1) घरात नाही दाणा अन् हवालदार म्हणा, २) शेंदाड शिपाई चुलीपुढे हागूबाई ३) आलागेला गोसावी दाढेला दिला ४)छडी लागे छमछम विद्या येई घमघम 5) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय ६) आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर____ संत बहिणबाईंची ही ओळ खूपच प्रसिध्द आहे.7) गरजवंताली अक्कल नसते 8) रिकामा न्हावी अन् तुंबड्या लावी. अर्थ नीटसा माहित नाही कुणाला माहित असल्यास स्पष्ट करावा. ९) विद्येनेच येते स्रेष्ठत्व ्जगामाजी १०) एकादशीच्या घरी शिवरात्र(पाहुणी)~~आधीच घरात खायला दाणा सुद्धा नाही आणि त्यात भुकेले कुणीतरी येणे.११) दुसर्याने सरी घातली म्हणून आपण दोरी का घालायची? अन् फास लागून जीव द्यायचा का? म्हणजे आपली ऐपत नसताना दुसर्यासारखे वागणे महागड्या , न परवडणार्या गोष्टी करणे.12) स्वयंपाक येईना ओली लाकडे, नाचता येईना अंगण वाकडे. 13) जातीच्या सुंदरा काहीही शोभे .14) मेरीने घातलय काळ काजळ मेरी दिसतेय काळे मांजर 15) रूप तर असे तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही .16)सदान् कदा मुरकुटलेले (पडलेले) तोंड १७)

In reply to by nutanm

सस्नेह 06/02/2023 - 16:23
रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी अशी म्हण आहे ती. पूर्वी न्हावी इतरांच्या जखमांतील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी तुंबड्या (जळवा) बाळगीत असत. काही काम नसलेला न्हावी रिकामटेकडे उद्योग म्हणून या जळवा माणसाऐवजी भिंतीलाच लावे. हा म्हणीचा अर्थ.

nutanm 06/02/2023 - 04:22
1) घरात नाही दाणा अन् हवालदार म्हणा, २) शेंदाड शिपाई चुलीपुढे हागूबाई ३) आलागेला गोसावी दाढेला दिला ४)छडी लागे छमछम विद्या येई घमघम 5) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय ६) आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर____ संत बहिणबाईंची ही ओळ खूपच प्रसिध्द आहे.7) गरजवंताली अक्कल नसते 8) रिकामा न्हावी अन् तुंबड्या लावी. अर्थ नीटसा माहित नाही कुणाला माहित असल्यास स्पष्ट करावा. ९) विद्येनेच येते स्रेष्ठत्व ्जगामाजी १०) एकादशीच्या घरी शिवरात्र(पाहुणी)~~आधीच घरात खायला दाणा सुद्धा नाही आणि त्यात भुकेले कुणीतरी येणे.११) दुसर्याने सरी घातली म्हणून आपण दोरी का घालायची? अन् फास लागून जीव द्यायचा का? म्हणजे आपली ऐपत नसताना दुसर्यासारखे वागणे महागड्या , न परवडणार्या गोष्टी करणे.12) स्वयंपाक येईना ओली लाकडे, नाचता येईना अंगण वाकडे. 13) जातीच्या सुंदरा काहीही शोभे .14) मेरीने घातलय काळ काजळ मेरी दिसतेय काळे मांजर 15) रूप तर असे तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही .16)सदान् कदा मुरकुटलेले (पडलेले) तोंड १७)

nutanm 06/02/2023 - 04:49
एक बुडवेपणा कर्जबाजारीपणाचे गाणेही प्रसिद्ध आहे, माझ्या पुण्याच्या सख्खया नसलेल्या बहिणी हे म्हणायच्या तुम्ही धीर धरा भावजी मी खीर करते साबुदाण्याची, लाकूड नाही ढलपी काढा तिसर्या मजल्याची ।तुम्ही धीर धरा । धृपद साखर नाही गहाण ठेवा पाटली सोन्याची तुम्ही धीर धरा ।।१।। पुढचे कुणाला माहित असल्यस पुरे करावे, आम्ही अश्या गाण्यांना बुडवी गाणी म्हणायचो लहान मुले आमच्या आमच्यात .

nutanm 06/02/2023 - 05:30
भकतीताई, आम्ही पुण्याच्या नातेवाईकडे गेलो की नेहमी अशी गाणी बोलणे ऐकून आम्हाला अशी बोलणी व गाण्यांचे महणंचे काहीच वाटत नाही ऊलटे खूप वर्षांनी असे काही ऐकल्यास नोकरीत रजा घेऊन घर enjoy करतोय असे वाटते. सवयच अशी बोलणी खाणे व नातेवाईकांतच फक्त बोलण्याची ते पण ठराविक नातेवाईकांत परतफेड करण्याची.

शेर भाई 31/01/2023 - 18:33
|कदाचित अजुन बरेच काळाच्या ओघात गडप झाले असेल. आमची आजीबरोबर जंगल फिरणे हा एक अनुभव असायचा. चालता चालता कुठल्या तरी झाडाचा पालाच काढ किंवा एखादी मुळीच उचकट असे प्रकार करताना त्याचा वापर कसा आणि कोणत्यावेळी करावा याचे मंथन चालू असे. अजूनही तिने पाठवलेल्या औषधाचा खजिना वापरात आहे. तीच गोष्ट मसाल्यांची, पण या वेळी थोडा जाणता असल्याने त्याच्या नोंदी करून ठेवल्या होत्या त्यामुळे आमची Secret Recipe जपू शकलो. औषधाचा खजिना रिता झाल्यावर कसा भरायचा हे सांगणारी ती मात्र काळाच्या ओघात गडप झाली. Secret Recipe वाचवू शकलो. वेळेत जाणत्या लोकांकडून अशा गोष्टींचे दस्तावैजीकरण होणे अगत्याचे आहे.

हेमंतकुमार 31/01/2023 - 19:45
आजीची वाक्य चपखल आहेत. हे घ्या एक खास एकत्र कुटुंबातील : " आईचं दूध नाई गोड लागत पण बायकोचं मूत फार गोड !"

Bhakti 31/01/2023 - 20:52
अय्यो! वेगळ्या सात्विक आशेने धागा उघडला होता.पहिल्यांदाच एव्हढं सेन्सॉर वाचतेय ;)पण हहपुवा!

लेखात फुल्या फुल्या टाकाव्यात का असा विचार येत होता. पण मग त्याची जान हरवली असती, त्यामुळे आहे तसे लिहिले आहे. कंजुसकाका--त्या म्हणी व्यनि करा. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 01/02/2023 - 05:21
अगदी 'अंगात नाही जोर आणि . . . ' यासाठीही बॉम्बे श्टाईल बोली म्हण आहे. टपोरींच्या घोळक्यात ऐकायला मिळते. (कट्ट्याला कधी भेटू तेव्हा हा पाठ ठेवूया)

पण आमची मावशी खुप म्हणी वापरायची. म्हातारपणी केला पती अन् त्याला झाली रगतपिती थोडी जखम झाली व कुणी जास्त कांगावा करत असला तर म्हणायची, हुळहूळ्याला दुखणं झालं आणी चोळून चोळून लाल केलं बोलीभाषेतील म्हणीं संकलीत करून एक लेख लिहीलाय. मिपावर आहे. आगं आगं म्हशी.. https://www.misalpav.com/node/48535/backlinks

माझी पणजी आजी खूप म्हणी वापरायची. हे काय? आणि ते कशाला? असे विचारत बसले की म्हणे "पाय धू म्हटलं तर साखळ्या केव्हढ्याच्या" बिनकामाच्या चौकशा केल्या किंवा नको ते उद्योग केले कि म्हणे "रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी" माणसाने घडाघडा बोलावं हे सांगताना म्हणे "बोलणाऱ्याची माती खपते गपबशाचं सोनं खपत नाही" "आपण हसे लोकाला अन शेम्बुड आपल्या नाकाला", "खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा" या पण तिच्या आवडत्या म्हणी होत्या. घरगुती कामांबद्दल, कोथिंबीर आणल्या आणल्याच निवडून ठेवावी नाहीतर खराब होते यासाठी उखाणा घाली. "आई आई माझं लगीन कर, केलं तर आजच कर, उद्या केलं तर मी रुसेन मग मला कोण पुसेल" अजून खूप म्हणी आणि उखाणे आहेत आत्ता इतक्याच आठवत आहेत. जुन्या आठवणींमध्ये नेलंत. मजा यायची.

सौन्दर्य 02/02/2023 - 07:55
आमची आजीकडे म्हणींचा संग्रहच होता म्हणा ना. पूर्वीच्या म्हणी अगदी रोखठोक असायच्या त्यामुळे त्या सहजच मनात जाऊन रुतायच्या. हल्लीच्या लेखन संस्कृतीत त्या बसत नाहीत तरी परिणामाच्या दृष्टीने त्या जास्त चपखल होत्या. आमच्या आजीच्या ठेवणीतील काही म्हणी. १. लाडका लेक देवळी हागे अन ढुंगण पुसायला महादेव मागे. २. अति खाणे अन मसणात जाणे ३. अति घट्ट असले की फाटते. ४. हात गोड की हंजण (मसाला) गोड ? - ही म्हण ती दोन्ही प्रकारे वापरायची, तिच्या जेवणाची स्तुती केली की हात गोड पण तेच नाही आवडले तर "मी काय करणार मसालाच तसा होता' म्हणून सगळं दोष मसाल्यावर ढकलून द्यायची. ५. दिवस गेला रेटारेटी, चांदण्या रात्री कापूस वेची. ह्या तिच्या काही आवडीच्या म्हणी.

गवि 02/02/2023 - 08:11
माझ्या आजीची काही वाक्ये (म्हणी, शब्दप्रयोग, पद्धती) दोरीपासून जोडावं आणि सरीपासून मोडावं. याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. पण तरी.. किराणा सामान त्यावेळी रद्दीच्या कागदांच्या पुड्यात येत असे. त्याला बांधलेला दोराही संसारात कामाला येईल म्हणून जपून ठेवावा. आणि वेळ पडली की, संकट समयी सोन्याचे कोणतेही का असेनात, सर्व दागिनेही मोह सोडून मोडावेत. नातवंडे अगदी लहान असताना शाळेला जाताना मुलांनी वाटेत तमाशा पहात थांबू नये ही आणि इतर अशी प्रचलित काव्ये ती उद्धृत करीत असे. पूर्ण पाठ असतं. तिची आणखी एक पद्धत, जी त्यावेळी सर्वत्र मान्य नव्हती किंवा चुकीची देखील मानली जात असू शकेल, ती म्हणजे, पदार्थ बनत असताना योग्य स्टेजला किंवा बनला की सर्वांना वाढण्यापूर्वी थेंबभर, घासभर, तुकडा सरळ चाखून बघावा. काही कमीजास्त असेल तर ते काही प्रमाणात सुधारता येते. एरवी काही तिखट मीठ कमीजास्त असेल, कच्चे असेल तर थेट ताटात वाढल्यावर खाणाऱ्याला तो वाईट अनुभव शक्यतो येऊ नये अशी इच्छा. पदार्थाला लागू शकेल एका कोणत्या तरी अनिष्ट वासाला "शोपा" असे म्हणत असे. शेपूशी संबंध असावा काय? पण शेपूची भाजी आमच्याकडे प्रिय होतीच. कदाचित तत्सम वास इतर कोणत्या पदार्थाला येणे हे चुकीचे असेल.

सस्नेह 03/02/2023 - 14:27
का गं बाई रोड तर हिला सासरची ओढ सासरी जाच असतो पण एखादी माहेरवाशीण माहेरच्या सुखात सुद्धा सासरच्या ओढीने रोड व्हायची . छप्पन लुगडी आणि भागाबाई उघडी

टर्मीनेटर 03/02/2023 - 17:40
मस्त लेख! मला आजीचा (वडीलांच्या आईचा) सहवास लाभला नाही पण आईच्या आईचा मात्र भरपुर लाभला! ही आजी कोकणातली. त्यामूळे तिच्या बोलण्यात वारेमाप म्हणी असत. तिच्याकडून ऐकलेल्या तर काही वाचलेल्या अशा १०१ म्हणी २०११ साली मी एका फेसबुक ग्रुपवर शेअर केल्या होत्या (तुम्ही लिहिल्याप्रमाणे "आजी कोकणी होती त्यामुळे पुढील लेखात काही आक्षेपार्ह शब्द येऊ शकतात" त्याच प्रमाणे अनेक टाळल्या देखील होत्या.) त्या इथे शेअर करतो. १०१ निवडक म्हणी. १) आधी गुंतू नये , मग कुंथू नये. २) आली सर तर गंगेत भर. ३) उधारीचे पोते, सव्वा हात रिते. ४) एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही. ५) एक मांसा अन खंडीभर रस्सा. ६) एका कानावर पगडी, घरी बा‌ईल उघडी. ७) एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी. ८) एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवे बिडी. ९) कण्हती कुथती, मलिद्याला उठती. १०) करतेस काय वाती अन ऐकतेस काय माती. ११) करून गेला गाव, आणि दाढी वाल्यावर नाव. १२) काका मामांनी भरला गांव, पाणी प्यायला कोठे जाव ? १३) काम कवडीचं नाही अनं फुरसत घडीची नाही. १४) काम ना धाम अनं उघड्या अंगाला घाम. १५) कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी. १६) कुडास कान ठेवी ध्यान. १७) केळी खाता हरकले, हिशेब देता टरकले. १८) केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी. १९) कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं. २०) खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं. २१) खाणाऱ्याचे खपते, कोठाराचे पोट दुखते. २२) खाणे बोकडासारखे आणि वाळणे लाकडासारखे. २३) खायची बोंब अन हगायचा तरफडा. २४) खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी? २५) खावून खग्रास हागुन सत्यानाश. २६) खिळ्यासाठी नाल गेला, नालीसाठी घोडा गेला. २७) गरीबाच्या दाराला सावकाराची कडी. २८) गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे. २९) गावंढ्या गावात गाढवी सवाशीण. ३०) गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे. ३१) गोरा गोमटा आणि कपाळ करंटा. ३२) गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट. ३३) घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे. ३४) घरात घरघर चर्चा गावभर. ३५) घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान. ३६) घा‌ईत घा‌ई अन म्हातारीला न्हाणं ये‌ई. ३७) घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर. ३८) घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक. ३९) घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा. ४०) घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर. ४१) चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव. ४२) चांदणे चोराला, उन घुबडाला. ४३) चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती. ४४) चिता जाळी मढयाला, नि चिंता जाळी जीत्याला. ४५) चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच. ४६) चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना. ४७) डाग झाला जुना आणि मला प्रतिव्रता म्हणा. ४८) डोंगरा‌एवढी हाव, तिळा एवढी धाव. ४९) ढुंगणाखाली आरी अऩ चांभार पोरं मारी. ५०) तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी. ५१) तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. ५२) तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे. ५३) तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ. ५४) तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे. ५५) तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी. ५६) तोंड करी बाता अन ढुंगण खा‌ई लाथा. ५७) तोबऱ्याला पुढे लगामाला मागे. ५८) थोडक्यात नटावे अन प्रेमाने भेटावे. ५९) थोरांचे दुखणे आणि मणभर कुंथणे. ६०) दानवाच्या घरी रावण देव. ६१) दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा. ६२) दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं. ६३) देह देवळात चित्त पायतणात. ६४) धनगराच्या मॆंढ्या अन शेतकऱ्याला लेंड्या. ६५) नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती. ६६) नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण? ६७) पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे? ६८) पारध्याच गोड गाणं, हरिणीसाठी जीवघेण. ६९) फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका? ७०) बा‌ईल वेडी लेक पिसा, जाव‌ई मिळाला तोहि तसा. ७१) बाज बघुन बाळंतीण व्हावे. ७२) बापा परी बाप गेला बोंबलताना हात गेला. ७३) बारा झाली लुगडी तरी भागुबा‌ई उघडी. ७४) बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती. ७५) बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली. ७६) भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात. ७७) भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत. ७८) भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते. ७९) भुरक्यावाचून जेवण नाही अन मुरक्यावाचून बा‌ई नाही. ८०) भिकेत कावळा हागला. ८१) मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी. ८२) माळावर बोंबलायला पाटलाला काय विचारायचं? ८३) म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली. ८४) येडं पेरलयं अन उगवलयं खुळं. ८५) रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी! ८६) रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका. ८७) रंग गोरापान आनी घरात गु घान. ८८) रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या. ८९) लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खा‌ऊन घ्यावे. ९०) लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं. ९१) विचारांची तूट तेथे भाषणाला उत. ९२) वीतभर गजरा गावभर नजरा. ९३) शेळीचे शेपुट न माशा हाकालणारे न अब्रु झाकनारे. ९४) सारा गांव मामाचा एक नाही कामाचा. ९५) सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध. ९६) सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये. ९७) हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली. ९८) हाती नाही अडका, बाजारात धडका. ९९) आपण सांगे लोका , शेंबूड आपल्या नका. १००) अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌ऊन पळ. १०१) अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. मूळ फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट अवांतर: मला लेखनात म्हणींचा वापर करायला आवडते 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 03/02/2023 - 19:40
२०११ ची ह्याच विषयावरची आणखीन एक पोस्ट....
आजची ''मराठी विनोदाची जातकुळी व परंपरा'' ५ ही इरसाल विनोदावर आधारित आहे, हाच धागा पकडून काही अस्सल इरसाल व नेहमीच्या बोलीभाषेत अर्धवट वापरल्या जाणा-या म्हणी येथे मांडत आहे. भाषेचे सौंदर्य हे म्हणी व अलंकारामध्ये असते. १०० शब्दांत स्पष्टीकरण देऊन जे साध्य होत नाही ते एका छोट्याशा म्हणी मुळे होते. ब-याचशा जुन्या, गावाकडच्या म्हणीं मध्ये काही असभ्य, चार चौघात बोलण्यास अवघड अशा शब्दांच वापर सर्रास केलेला दिसतो. याच कारणा साठी काही म्हणी पूर्ण म्हटल्या पण जात नाहीत. १) केवळ पाच ५ शब्दांत कौतुकाच्या अतिरेकाचा, लाळघोटेपणाचा कसा समाचार घेतला आहे पहा, '' कौतुकाची वरात अन हागायला परात '' २) खालील म्हण बहुदा ''बैल गेला आणि झोपा केला'' किंवा ''वराती मागून घोडे'' या म्हणीं ऐवजी वापरली जात असावी, '' कावळा गेला ऊडून, गू खा चाटून '' ३) कोकणात सर्रास वापरली जाणारी हि मजेशीर म्हण स्वतःच सर्व अर्थ सांगून जाते, '' लाडाची गुरवीण मंदिरी हागे , ढुंगण धुवायला महादेव मागे '' ४) आता हि म्हण जुनी आहे कि नवीन मला माहित नाही पण मजेशीर व अर्थ पूर्ण नक्कीच आहे, '' ढुंगण धुवायला नाही पाणी , विहीर सोडून खोदतात लेणी '' ५) सतत काही ना काही सबबी सांगणा-याला उद्देशून वापली जाणारी हि म्हण पण भन्नाटच आहे, ''पाद्र्याला पावट्याच निमित्त '' आता वळूयात काही अर्धवट म्हटल्या जाणा-या म्हणी कडे , '' ऐशी तिथे पंच्यांशी , कर ग रांडे पुरणपोळी '' ''नाचता येईना अंगण वाकडे , स्वयंपाक येईना ओली लाकडे '' '' XX ची नाही पत आणि नाव गणपत ''

nutanm 06/02/2023 - 04:22
1) घरात नाही दाणा अन् हवालदार म्हणा, २) शेंदाड शिपाई चुलीपुढे हागूबाई ३) आलागेला गोसावी दाढेला दिला ४)छडी लागे छमछम विद्या येई घमघम 5) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय ६) आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर____ संत बहिणबाईंची ही ओळ खूपच प्रसिध्द आहे.7) गरजवंताली अक्कल नसते 8) रिकामा न्हावी अन् तुंबड्या लावी. अर्थ नीटसा माहित नाही कुणाला माहित असल्यास स्पष्ट करावा. ९) विद्येनेच येते स्रेष्ठत्व ्जगामाजी १०) एकादशीच्या घरी शिवरात्र(पाहुणी)~~आधीच घरात खायला दाणा सुद्धा नाही आणि त्यात भुकेले कुणीतरी येणे.११) दुसर्याने सरी घातली म्हणून आपण दोरी का घालायची? अन् फास लागून जीव द्यायचा का? म्हणजे आपली ऐपत नसताना दुसर्यासारखे वागणे महागड्या , न परवडणार्या गोष्टी करणे.12) स्वयंपाक येईना ओली लाकडे, नाचता येईना अंगण वाकडे. 13) जातीच्या सुंदरा काहीही शोभे .14) मेरीने घातलय काळ काजळ मेरी दिसतेय काळे मांजर 15) रूप तर असे तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही .16)सदान् कदा मुरकुटलेले (पडलेले) तोंड १७)

In reply to by nutanm

सस्नेह 06/02/2023 - 16:23
रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी अशी म्हण आहे ती. पूर्वी न्हावी इतरांच्या जखमांतील दूषित रक्त काढून टाकण्यासाठी तुंबड्या (जळवा) बाळगीत असत. काही काम नसलेला न्हावी रिकामटेकडे उद्योग म्हणून या जळवा माणसाऐवजी भिंतीलाच लावे. हा म्हणीचा अर्थ.

nutanm 06/02/2023 - 04:22
1) घरात नाही दाणा अन् हवालदार म्हणा, २) शेंदाड शिपाई चुलीपुढे हागूबाई ३) आलागेला गोसावी दाढेला दिला ४)छडी लागे छमछम विद्या येई घमघम 5) गरजेल तो पडेल काय बोलेल तो करेल काय ६) आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर____ संत बहिणबाईंची ही ओळ खूपच प्रसिध्द आहे.7) गरजवंताली अक्कल नसते 8) रिकामा न्हावी अन् तुंबड्या लावी. अर्थ नीटसा माहित नाही कुणाला माहित असल्यास स्पष्ट करावा. ९) विद्येनेच येते स्रेष्ठत्व ्जगामाजी १०) एकादशीच्या घरी शिवरात्र(पाहुणी)~~आधीच घरात खायला दाणा सुद्धा नाही आणि त्यात भुकेले कुणीतरी येणे.११) दुसर्याने सरी घातली म्हणून आपण दोरी का घालायची? अन् फास लागून जीव द्यायचा का? म्हणजे आपली ऐपत नसताना दुसर्यासारखे वागणे महागड्या , न परवडणार्या गोष्टी करणे.12) स्वयंपाक येईना ओली लाकडे, नाचता येईना अंगण वाकडे. 13) जातीच्या सुंदरा काहीही शोभे .14) मेरीने घातलय काळ काजळ मेरी दिसतेय काळे मांजर 15) रूप तर असे तोंडावरची माशी सुद्धा हलत नाही .16)सदान् कदा मुरकुटलेले (पडलेले) तोंड १७)

nutanm 06/02/2023 - 04:49
एक बुडवेपणा कर्जबाजारीपणाचे गाणेही प्रसिद्ध आहे, माझ्या पुण्याच्या सख्खया नसलेल्या बहिणी हे म्हणायच्या तुम्ही धीर धरा भावजी मी खीर करते साबुदाण्याची, लाकूड नाही ढलपी काढा तिसर्या मजल्याची ।तुम्ही धीर धरा । धृपद साखर नाही गहाण ठेवा पाटली सोन्याची तुम्ही धीर धरा ।।१।। पुढचे कुणाला माहित असल्यस पुरे करावे, आम्ही अश्या गाण्यांना बुडवी गाणी म्हणायचो लहान मुले आमच्या आमच्यात .

nutanm 06/02/2023 - 05:30
भकतीताई, आम्ही पुण्याच्या नातेवाईकडे गेलो की नेहमी अशी गाणी बोलणे ऐकून आम्हाला अशी बोलणी व गाण्यांचे महणंचे काहीच वाटत नाही ऊलटे खूप वर्षांनी असे काही ऐकल्यास नोकरीत रजा घेऊन घर enjoy करतोय असे वाटते. सवयच अशी बोलणी खाणे व नातेवाईकांतच फक्त बोलण्याची ते पण ठराविक नातेवाईकांत परतफेड करण्याची.
नमस्कार मंडळी!! माझी आजी(आईची आई) कोकणातील देवरुखजवळच्या एका खेड्यातली होती. तिच्या लहानपणीच तिची आई वारली आणि सगळ्या भावंडात आजी मोठी असल्याने लहान वयातच तिच्यावर स्वयंपाक करण्यापासुन, सगळी घरकामे ,भावंडांचे करणे वगैरे जबाबदारी आली. वडील शाळामास्तर होते, त्यांनी मुलांना चांगले शिकवले, पण मुलींना त्या मानाने कमी शिकवले, कदाचित तो काळच तसा होता(१९२०-३०). पुढे आजी लग्न झाल्यावर ठाण्याला रहायला आली, पण २ मुली झाल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तिचा नवरा जलोदराने गेला.( म्हणजे काय नक्की माहित नाही).

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

शशक- औताचा बैल

राजेंद्र मेहेंदळे ·

माणूस पहिली चार पाच वर्ष सोडली तर पुढची बारा ते सोळा आठरा वर्ष शर्यतीचा बैल व पुढे साठ,सत्तर किंवा मरेपर्यंत औताचा बैल. कथा आवडली.

चित्रगुप्त 27/01/2023 - 21:53
छान लिहीले आहे, परंतु शीर्षकामुळे कथा 'औताच्या बैला'बद्दल असल्याचे आधीच ठाऊक झाल्याने शेवटी 'धक्का' लागला नाही. 'शर्यतीचा बैल' आणि 'औताचा बैल' यात तांत्रिक फरक काय असतो हे आम्हा ठावे नाही. म्हणजे शर्यतीचा 'बैल' हा प्रत्यक्षात 'सांड' असतो का? 'वळू', 'बैल' आणि 'सांड' हे तिन्ही वेगवेगळे असतात का? बाकी कोंबड्यांच्या झुंजी, बैलांच्या शर्यती, माकडांच्या कसरती, सर्कशीतले प्राणी वगैरेंवर बंदी घालायची आणि दररोज लाखो कोंबड्या, बकरे, गायी वगैरेंची खाण्यासाठी कत्तल करायची, हे काही पचनी पडत नाही राव. ती मनेका का कोण, भाषण वगैरे देऊन झाल्यावर चिकन -कबाब वगैरेवर ताव मारत असेल.

वळू-- देवाला सोडलेला बैल, याला कोणी मारत नाही उलट पूजा करतात सांड- पुनरुत्पादनासाठी उपयोगी बैल औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 28/01/2023 - 14:51
छान! शशक आवडली 👍 शर्यतीचा बैल आणि औताचा बैल म्हणजे रेसचा घोडा अणि टांग्याच्या घोड्या सारखाच प्रकार आहे 😀
औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.
थोड्याफार अशाच पद्धतीने बोकड आणि डुकरांनाही 'खच्ची' केले जाते. त्यामागे त्यांच्या शरिराची उर्जा विर्योत्पादनात खर्च न होता, त्यांचे वजन वाढुन मांसविक्रितुन अधिक उत्पन्न मिळवणे हा उद्देश असतो. हे सर्व अघोरी वाटते पण "सब गंदा है पर धंदा है ये..." "एखाद्याचे खच्चीकरण करणे" ह्या वक्यप्रयोगाचा जन्म ह्यातुनच झाला आहे.

चित्रगुप्त 28/01/2023 - 16:55
म्हणजे शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' नसतो ? मग त्याला शर्यतीचा वळू किंवा शर्यतीचा सांड का म्हणत नाहीत ? यावरून आठवले, आम्ही चित्रकलेच्या तिसर्‍या वर्गात आल्यावर शिक्षकांनी आम्हाला तैलरंग, पॅलेट, ऑइल पेपर आणि 'हॉग हेयर' ब्रश आणायला सांगितले. hog म्हणजे नेमके काय, हे कुणालाच ठाऊक नव्हते. मग मी घरी जाऊन इंग्रजी शब्दकोषात हुडकल्यावर hog म्हणजे 'अण्ड बडवलेला डुक्कर' असे होते. या घटनेनंतर आज बावन्न वर्षांनंतर गूगल ट्रान्स्लेट मधे बघता खालील अर्थ दिलेले दिसले: hog = स्वार्थी. आपमतलबी मनुष्य. दुष्ट मनुष्य. (... दुष्ट माणसाच्या केसांचा ब्रश ? कमाल आहे) आणखी भाषांतराच्या साईटांवरः स्वतःकडे ठेवा, वर्चस्व ठेवा, ताब्यात घ्या, कोपरा, नियंत्रण करा, , पेरणे, स्वाईन, पोर्क, पिगलेट, डुक्कर, --- अन्यायकारक किंवा स्वार्थी मार्गाने स्वतःसाठी सर्व (काहीतरी) ठेवा किंवा वापरा. (जहाजाच्या संदर्भात) त्याच्या लांबीच्या बाजूने वाकणे किंवा वाकलेले उत्तल बनणे परिणामी एकतर हुल मध्यभागी समर्थित आहे आणि टोकांना नाही (जड समुद्राप्रमाणे) किंवा जहाज अधिक टोकावर लोड केले जात आहे . पाळीव डुक्कर, विशेषत: 120 पौंड (54 किलो) पेक्षा जास्त आणि कत्तलीसाठी पाळले जाते. एक मोठी मोटरसायकल, विशेषतः हार्ले डेव्हिडसन. पहिल्या काटण्याआधी एक तरुण मेंढी. HelloEnglish: India's no. 1 English Learning Apphttps://helloenglish.com › hog meaning in marathi: स्वार्थी तात्पर्यः कितीही गूगल, ट्रान्सलेशन अ‍ॅप वगैरे नवनवीन प्रकार आले, तरी जुन्या पुस्तकंना पर्याय नाही.

केव्हढा तो अभ्यास!! शशक लिहिताना मी एव्हढा विचार केला नव्हता बुवा. आता मिपावर लिहिताना अजुन जास्त अभ्यास करुन लिहावे लागणार असे दिसतेय :)

श्रीगुरुजी 30/01/2023 - 00:22
दुर्दैवाने खरे आहे. बैल या मुक्या प्राण्यावर जिवंतपणी अत्यंत क्रूर अत्याचार केले जातात. भूल न देता त्याचे वृषण दगडाने किंवा दांडक्याने ठेचून नष्ट करतात. हे करताना बैलाला किती यातना होत असतील या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो. वृषण नष्ट करून त् त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घेतला जातो. आडवे पाडून पाय बांधून त्यात लोखंडी खिळे ठोकून नाल बसविताना होणाऱ्या वेदनांमुळे बैलाच्या डोळ्यातून पाणी वाहत असते. पण माणसाला त्याची दया येत नाही. नंतर आयुष्यभर नाकात वेसण घालून भर उन्हात नांगराला जुंपून राबवितात आणि गाडीला जुंपून अमाप ओझे ओढायला लावतात. हे करताना चाबकाचे फटके मिळतातच. शेवटी बैल म्हातारा झाला की कसायाला विकतात. शर्यतीच्या किंवा जालिकट्टू मध्ये पळविणाऱ्या बैलांचेही अतोनात हाल करतात. कानात लाल मुंग्या सोडणे, दारू पाजणे, काटेरी टोकदार चाबकाने मारणे, शेपटी पिरगाळणे हे अत्याचार या बैलांवर होतात. आपल्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर व निर्दयी का होतो हे समजत नाही. हीच माणसे भजन वगैरे करतात, वारी करतात, बैल आमच्या कुटुंबातील सदस्य आहे वगैरे सांगतात, पण थंडपणे बैलाला आयुष्यभर यातना देतात. हा विरोधाभासच समजत नाही. मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने बरेच मिपाकर बैलांवर केल्या जाणाऱ्या क्रूर अत्याचारांचे समर्थन करीत होते.

श्रीगुरुजी 30/01/2023 - 13:41
कधी थांबणार हा क्रूरपणा? या लेखाचा मूळ उद्देश समजून न घेता किंवा समजूनही मुद्दाम दुर्लक्ष करून स्कोर सेटलिंग, वैयक्तिक पातळीवर घसरणे, उपहास अश्या स्वरूपाचे प्रतिसाद दिले गेले.. काही जणांनी बैलांवर अत्याचार करण्याचे जोरदार समर्थन केले.

In reply to by श्रीगुरुजी

काही प्रतिक्रिया वाचुन धाग्याचे काश्मीर केल्याचे जाणवले.पण लेखाशी मी सहमत आहे. एकुणातच सहज जाता येता कुत्र्यांना दगड मारणे, मांजरांना काही होत नाही म्हणुन उंचावरुन फेकणे, चतुर वगैरे किड्यांच्या पायाला किवा गोगलगायींना दोरा बांधुन त्यांची मजा बघणे, बुल फाईट, कोंबडे/बकरे झुंजवणे वगैरे प्रकारांचा तिटकारा आहे.

हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला असल्याने त्यावेळेस अंगावर आलेला काटा पुन्हा आला. नेमकी शशक. इतरांप्रमाणेच म्हणेन, शीर्षक दुसरे हवे.

चित्रगुप्त 30/01/2023 - 18:27
'शर्यतीचा बैल' हे शीर्षक दिले असते तर जास्त चपखल झाले असते, म्हणजे पिच्चरांमधे वगैरे 'असली कातिल' कौन है, कत्ल किसने किया ... वगैरे जसे अगदी शेवटी समजते, तसे. पण मग एवढा उहापोह पण झाला नसता बहुतेक. एवढा सगळा उहापोह होऊनही आम्हाला 'शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' असतो की नाही ? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही ते नाहीच.

माणूस पहिली चार पाच वर्ष सोडली तर पुढची बारा ते सोळा आठरा वर्ष शर्यतीचा बैल व पुढे साठ,सत्तर किंवा मरेपर्यंत औताचा बैल. कथा आवडली.

चित्रगुप्त 27/01/2023 - 21:53
छान लिहीले आहे, परंतु शीर्षकामुळे कथा 'औताच्या बैला'बद्दल असल्याचे आधीच ठाऊक झाल्याने शेवटी 'धक्का' लागला नाही. 'शर्यतीचा बैल' आणि 'औताचा बैल' यात तांत्रिक फरक काय असतो हे आम्हा ठावे नाही. म्हणजे शर्यतीचा 'बैल' हा प्रत्यक्षात 'सांड' असतो का? 'वळू', 'बैल' आणि 'सांड' हे तिन्ही वेगवेगळे असतात का? बाकी कोंबड्यांच्या झुंजी, बैलांच्या शर्यती, माकडांच्या कसरती, सर्कशीतले प्राणी वगैरेंवर बंदी घालायची आणि दररोज लाखो कोंबड्या, बकरे, गायी वगैरेंची खाण्यासाठी कत्तल करायची, हे काही पचनी पडत नाही राव. ती मनेका का कोण, भाषण वगैरे देऊन झाल्यावर चिकन -कबाब वगैरेवर ताव मारत असेल.

वळू-- देवाला सोडलेला बैल, याला कोणी मारत नाही उलट पूजा करतात सांड- पुनरुत्पादनासाठी उपयोगी बैल औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 28/01/2023 - 14:51
छान! शशक आवडली 👍 शर्यतीचा बैल आणि औताचा बैल म्हणजे रेसचा घोडा अणि टांग्याच्या घोड्या सारखाच प्रकार आहे 😀
औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.
थोड्याफार अशाच पद्धतीने बोकड आणि डुकरांनाही 'खच्ची' केले जाते. त्यामागे त्यांच्या शरिराची उर्जा विर्योत्पादनात खर्च न होता, त्यांचे वजन वाढुन मांसविक्रितुन अधिक उत्पन्न मिळवणे हा उद्देश असतो. हे सर्व अघोरी वाटते पण "सब गंदा है पर धंदा है ये..." "एखाद्याचे खच्चीकरण करणे" ह्या वक्यप्रयोगाचा जन्म ह्यातुनच झाला आहे.

चित्रगुप्त 28/01/2023 - 16:55
म्हणजे शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' नसतो ? मग त्याला शर्यतीचा वळू किंवा शर्यतीचा सांड का म्हणत नाहीत ? यावरून आठवले, आम्ही चित्रकलेच्या तिसर्‍या वर्गात आल्यावर शिक्षकांनी आम्हाला तैलरंग, पॅलेट, ऑइल पेपर आणि 'हॉग हेयर' ब्रश आणायला सांगितले. hog म्हणजे नेमके काय, हे कुणालाच ठाऊक नव्हते. मग मी घरी जाऊन इंग्रजी शब्दकोषात हुडकल्यावर hog म्हणजे 'अण्ड बडवलेला डुक्कर' असे होते. या घटनेनंतर आज बावन्न वर्षांनंतर गूगल ट्रान्स्लेट मधे बघता खालील अर्थ दिलेले दिसले: hog = स्वार्थी. आपमतलबी मनुष्य. दुष्ट मनुष्य. (... दुष्ट माणसाच्या केसांचा ब्रश ? कमाल आहे) आणखी भाषांतराच्या साईटांवरः स्वतःकडे ठेवा, वर्चस्व ठेवा, ताब्यात घ्या, कोपरा, नियंत्रण करा, , पेरणे, स्वाईन, पोर्क, पिगलेट, डुक्कर, --- अन्यायकारक किंवा स्वार्थी मार्गाने स्वतःसाठी सर्व (काहीतरी) ठेवा किंवा वापरा. (जहाजाच्या संदर्भात) त्याच्या लांबीच्या बाजूने वाकणे किंवा वाकलेले उत्तल बनणे परिणामी एकतर हुल मध्यभागी समर्थित आहे आणि टोकांना नाही (जड समुद्राप्रमाणे) किंवा जहाज अधिक टोकावर लोड केले जात आहे . पाळीव डुक्कर, विशेषत: 120 पौंड (54 किलो) पेक्षा जास्त आणि कत्तलीसाठी पाळले जाते. एक मोठी मोटरसायकल, विशेषतः हार्ले डेव्हिडसन. पहिल्या काटण्याआधी एक तरुण मेंढी. HelloEnglish: India's no. 1 English Learning Apphttps://helloenglish.com › hog meaning in marathi: स्वार्थी तात्पर्यः कितीही गूगल, ट्रान्सलेशन अ‍ॅप वगैरे नवनवीन प्रकार आले, तरी जुन्या पुस्तकंना पर्याय नाही.

केव्हढा तो अभ्यास!! शशक लिहिताना मी एव्हढा विचार केला नव्हता बुवा. आता मिपावर लिहिताना अजुन जास्त अभ्यास करुन लिहावे लागणार असे दिसतेय :)

श्रीगुरुजी 30/01/2023 - 00:22
दुर्दैवाने खरे आहे. बैल या मुक्या प्राण्यावर जिवंतपणी अत्यंत क्रूर अत्याचार केले जातात. भूल न देता त्याचे वृषण दगडाने किंवा दांडक्याने ठेचून नष्ट करतात. हे करताना बैलाला किती यातना होत असतील या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो. वृषण नष्ट करून त् त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घेतला जातो. आडवे पाडून पाय बांधून त्यात लोखंडी खिळे ठोकून नाल बसविताना होणाऱ्या वेदनांमुळे बैलाच्या डोळ्यातून पाणी वाहत असते. पण माणसाला त्याची दया येत नाही. नंतर आयुष्यभर नाकात वेसण घालून भर उन्हात नांगराला जुंपून राबवितात आणि गाडीला जुंपून अमाप ओझे ओढायला लावतात. हे करताना चाबकाचे फटके मिळतातच. शेवटी बैल म्हातारा झाला की कसायाला विकतात. शर्यतीच्या किंवा जालिकट्टू मध्ये पळविणाऱ्या बैलांचेही अतोनात हाल करतात. कानात लाल मुंग्या सोडणे, दारू पाजणे, काटेरी टोकदार चाबकाने मारणे, शेपटी पिरगाळणे हे अत्याचार या बैलांवर होतात. आपल्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर व निर्दयी का होतो हे समजत नाही. हीच माणसे भजन वगैरे करतात, वारी करतात, बैल आमच्या कुटुंबातील सदस्य आहे वगैरे सांगतात, पण थंडपणे बैलाला आयुष्यभर यातना देतात. हा विरोधाभासच समजत नाही. मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने बरेच मिपाकर बैलांवर केल्या जाणाऱ्या क्रूर अत्याचारांचे समर्थन करीत होते.

श्रीगुरुजी 30/01/2023 - 13:41
कधी थांबणार हा क्रूरपणा? या लेखाचा मूळ उद्देश समजून न घेता किंवा समजूनही मुद्दाम दुर्लक्ष करून स्कोर सेटलिंग, वैयक्तिक पातळीवर घसरणे, उपहास अश्या स्वरूपाचे प्रतिसाद दिले गेले.. काही जणांनी बैलांवर अत्याचार करण्याचे जोरदार समर्थन केले.

In reply to by श्रीगुरुजी

काही प्रतिक्रिया वाचुन धाग्याचे काश्मीर केल्याचे जाणवले.पण लेखाशी मी सहमत आहे. एकुणातच सहज जाता येता कुत्र्यांना दगड मारणे, मांजरांना काही होत नाही म्हणुन उंचावरुन फेकणे, चतुर वगैरे किड्यांच्या पायाला किवा गोगलगायींना दोरा बांधुन त्यांची मजा बघणे, बुल फाईट, कोंबडे/बकरे झुंजवणे वगैरे प्रकारांचा तिटकारा आहे.

हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला असल्याने त्यावेळेस अंगावर आलेला काटा पुन्हा आला. नेमकी शशक. इतरांप्रमाणेच म्हणेन, शीर्षक दुसरे हवे.

चित्रगुप्त 30/01/2023 - 18:27
'शर्यतीचा बैल' हे शीर्षक दिले असते तर जास्त चपखल झाले असते, म्हणजे पिच्चरांमधे वगैरे 'असली कातिल' कौन है, कत्ल किसने किया ... वगैरे जसे अगदी शेवटी समजते, तसे. पण मग एवढा उहापोह पण झाला नसता बहुतेक. एवढा सगळा उहापोह होऊनही आम्हाला 'शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' असतो की नाही ? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही ते नाहीच.
सकाळची वेळ. बंडू शाळेत जाताना माझे लाड केल्याशिवाय पुढे जातच नाही. मालकही रोज पाठीवर थाप मारणारच, दिमतीला गडी ठेवलाय.मी माझ्या बापासारखाच शर्यतीचा बैल आहे.या मालकाला माझ्या बापाने भरपूर बक्षिसे मिळवून दिली म्हणे. पण बरेच दिवस झाले नेहमीसारखा खुराक मिळत नाहीये. मालक कायतरी बोलत होते. बैलगाडा शर्यत ,कोर्टाचा निर्णय, औताला जुंपूया. संध्याकाळची वेळ.मालक मला शेतात घेऊन आलेत. मस्त वारा वाहतोय. अरेच्चा!!हे काय?चारी पाय बांबूला बांधून मला खाली पाडले. अचानक खाट खाट आवाज आले. सण्णकन डोक्यात कळ गेली आणि डोळ्यापुढे अंधारी आली. मोठ्याने ओरडायचे होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत.

शशक- निवडणूक

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 23/01/2023 - 10:48
खरयं पण अजून थोडा वेळ आहे. महानगपालिका निवडणुका तारखा जाहीर होऊ द्या. नाहीतर २०२४ मधे तर नक्कीच. पण तेव्हा रक्कम जास्त असेल.

सौंदाळा 23/01/2023 - 10:48
खरयं पण अजून थोडा वेळ आहे. महानगपालिका निवडणुका तारखा जाहीर होऊ द्या. नाहीतर २०२४ मधे तर नक्कीच. पण तेव्हा रक्कम जास्त असेल.
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे. मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा. तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा. मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले. तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल. मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत? तो-- जास्त नाही. ५० लाख.