अवघाचि संसार - अनगाव ते अंबरनाथ
आधीचे भाग
आधीचे भाग
यथावकाश सरस्वतीचे बाळंतपण होऊन तिला एक गोड मुलगा झाला आणि कावेरीचेही सणवार आटोपून ती हरकूळला परतली. सड्यावरच्या जमिनीचा व्यवहार झाल्याने थोडके पैसे मिळाले त्यामुळे सर्व यथासांग पार पडले. बघता बघता वर्ष संपत आले. यावर्षी पीकपाणी ठीकठाक झाले होते.वरुण राजाने कृपा केली होती त्यामुळे सगळीकडे अगदी आबादी आबाद नव्हे पण समाधानकारक परिस्थिती होती. हरभटांची शेती गावातल्याच कुळांना खण्डाने कसायला दिली होती .त्याचे ४-५ पोती भात दसऱ्याला घरपोच आले असल्याने वर्षभराची बेगमी झाली होती. कोकणी माणसाला असे लागतेच काय? दोन वेळच्या जेवणात भात ,कधीतरी भाकरी.
अहो ऐकलंत का?
a {text-decoration:none;}
body {
font-family: 'Noto Sans', sans-serif;
font-size: 16px;
}
.quoted {font-size: 16px;}
प्रोपगंडा (Propaganda)
१.
आपल्यावर लहानपणापासून विविध संकल्पना आदळत असतात. आपल्या पालकांकडून, शिक्षकांकडून, समाजातील मोठय़ा लोकांकडून, पुस्तकांतून, चित्रपटांतून, चित्रांतून, संगीतातून, मित्रांच्या गप्पांतून.. आणि आपण घडत असतो.
नर-नारी, लोलूपता, नाते सम्बन्धातील श्रेणीथर
...........................................................
सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना ह्या दोन वीशयान्बाबतची लोलूपता हा नारी तत्वाचा गाभा असतो.
लोलूपता - Covetousness
............................
‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असतो.
‘लोलूपता’ जागृत झाल्यानन्तरच्या पहील्या टप्प्यात ‘गैरसमजूत नीर्माण होण्याचा’ टप्पा येतो.
.