मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा देव

शब्दानुज ·

तर्कवादी 02/12/2021 - 16:45
ऑपरेशन वगैरे व्यवस्थित पार पडूनही बाईंचा मृत्यू कशामुळे झाला ? आजार काय होता ? तपशील नीट समजले नाही ..

In reply to by तर्कवादी

शब्दानुज 02/12/2021 - 20:33
माझ्यामते या कथेत पुजा-याची बदलणारी मानसिकता हा मुख्य गाभा आहे. पत्नीच्या आजारामुळे केवळ त्याला चालना मिळाली. त्यामूळे त्या आजारपणाच्या खोलात कथेला फारसे नोंदवले गेलेले नाही.

जेम्स वांड 02/12/2021 - 16:59
दुःखांती झाली, पण त्यातूनही कथानायक देवत्वाच्या शोधाला लागला, अजून काय बोलणार, असंघटित गटांत पुजारी भिक्षुक मंडळींचे एकंदरीत कठीण असते, अश्या लोकांना फायनान्स प्लॅन करणे, सेविंग, वेल्थ क्रियेशन समजवून सांगता येईल किमान फुल न फुलांची पाकळी जाणकार लोकांकडून

स्वधर्म 02/12/2021 - 17:48
आवडली. मदीरातल्या देवाबद्दल बरंच लिहीलेलं आहे, पण नायकाला देव बॅंक मॅनेजर शिंदे यांच्या रूपात भेटला, हे नायकाच्या लक्षात आले असते, तर काही वेगळाच शेवट झाला असता.

In reply to by स्वधर्म

शब्दानुज 02/12/2021 - 20:51
तसा शेवट केला असता तर तो खुपच अपेक्षित असा झाला असता. तसे पाहता पत्नीच्या मरणानंतर देवावर राग काढणे , डूख धरून बसणे अशा नैसर्गिक प्रतिक्रिया पुजा-यांकडून अपेक्षित आहेत त्याऐवजी पुजारी आपली दैवत्वाची व्याख्या बदलू पाहत आहे. मुख्य म्हणजे कथेमद्धे दैवत्वाला कोणत्याही साच्यात बसवलेले नाही. ना मंदिराच्या , ना मदतिला धावून येणा-या माणसांमद्धे. ! देव मदतीला धावून येईल , वा कोणत्यातरी रुपात येऊन मदत करेलच या साच्यात ही कथा बसत नाही. पुजारी देवाच्या जास्त जवळ असतात या कथित समजूतीमुळे पुजा-याचे पात्र उभे केले आहे.मंदिराचा उल्लेख केवळ पात्र पुजारी असल्यामुळे आला आहे

चौथा कोनाडा 03/12/2021 - 17:10
सुंदर कथा. भावनेला हात घातला. लेखनशैलीमुळे कथेबरोबर वहात गेलो. शेवट धक्कादायक झाला. बाई वाचल्या असत्या तर जीवाला बरे वाटले असते.

तर्कवादी 02/12/2021 - 16:45
ऑपरेशन वगैरे व्यवस्थित पार पडूनही बाईंचा मृत्यू कशामुळे झाला ? आजार काय होता ? तपशील नीट समजले नाही ..

In reply to by तर्कवादी

शब्दानुज 02/12/2021 - 20:33
माझ्यामते या कथेत पुजा-याची बदलणारी मानसिकता हा मुख्य गाभा आहे. पत्नीच्या आजारामुळे केवळ त्याला चालना मिळाली. त्यामूळे त्या आजारपणाच्या खोलात कथेला फारसे नोंदवले गेलेले नाही.

जेम्स वांड 02/12/2021 - 16:59
दुःखांती झाली, पण त्यातूनही कथानायक देवत्वाच्या शोधाला लागला, अजून काय बोलणार, असंघटित गटांत पुजारी भिक्षुक मंडळींचे एकंदरीत कठीण असते, अश्या लोकांना फायनान्स प्लॅन करणे, सेविंग, वेल्थ क्रियेशन समजवून सांगता येईल किमान फुल न फुलांची पाकळी जाणकार लोकांकडून

स्वधर्म 02/12/2021 - 17:48
आवडली. मदीरातल्या देवाबद्दल बरंच लिहीलेलं आहे, पण नायकाला देव बॅंक मॅनेजर शिंदे यांच्या रूपात भेटला, हे नायकाच्या लक्षात आले असते, तर काही वेगळाच शेवट झाला असता.

In reply to by स्वधर्म

शब्दानुज 02/12/2021 - 20:51
तसा शेवट केला असता तर तो खुपच अपेक्षित असा झाला असता. तसे पाहता पत्नीच्या मरणानंतर देवावर राग काढणे , डूख धरून बसणे अशा नैसर्गिक प्रतिक्रिया पुजा-यांकडून अपेक्षित आहेत त्याऐवजी पुजारी आपली दैवत्वाची व्याख्या बदलू पाहत आहे. मुख्य म्हणजे कथेमद्धे दैवत्वाला कोणत्याही साच्यात बसवलेले नाही. ना मंदिराच्या , ना मदतिला धावून येणा-या माणसांमद्धे. ! देव मदतीला धावून येईल , वा कोणत्यातरी रुपात येऊन मदत करेलच या साच्यात ही कथा बसत नाही. पुजारी देवाच्या जास्त जवळ असतात या कथित समजूतीमुळे पुजा-याचे पात्र उभे केले आहे.मंदिराचा उल्लेख केवळ पात्र पुजारी असल्यामुळे आला आहे

चौथा कोनाडा 03/12/2021 - 17:10
सुंदर कथा. भावनेला हात घातला. लेखनशैलीमुळे कथेबरोबर वहात गेलो. शेवट धक्कादायक झाला. बाई वाचल्या असत्या तर जीवाला बरे वाटले असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हातातल्या चावीचा जुडगा सावरत त्यातली नेहमीची चावी वेगळी केली आणि समोरच्या कुलुपाला लावली. बराचवेळा चावी फिरवूनही कुलूप काही उघडेना. शेवटी कुलुपाला धरून जोरात ओढले. कुजलेल्या बिजागरीने कुलपाची साथ सोडली आणि कुलूप हातात आले. कडीही निघून खाली पडली. आत काय असणार याचा मला पुरेपुर अंदाज होता. तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी आत डोकावून बघितले. दहा रुपयाच्या दोन नोटा एका कोप-यात पडून होत्या. दुस-या कोप-यात एक कोळी आपले जाळे मांडून बसला होता. त्या दोन नोटा बाहेर काढून मी खिशात टाकल्या आणि देव्हा-याकडे निघालो.समोरची गणेशची मुर्ती माझ्याकडे रोखून बघत होती.

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

विवेकपटाईत ·

कपिलमुनी 19/11/2021 - 16:36
लाज आधीच सोडली होती आता थापा मारताना ताळतंत्र सुद्धा सोडले आहेत करोना काळात रिसर्च आधारित अत्यंत स्वस्त औषधी देऊन भारतात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले हे विधान सप्रमाण सिद्ध करा

कपिलमुनी 19/11/2021 - 16:36
लाज आधीच सोडली होती आता थापा मारताना ताळतंत्र सुद्धा सोडले आहेत करोना काळात रिसर्च आधारित अत्यंत स्वस्त औषधी देऊन भारतात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले हे विधान सप्रमाण सिद्ध करा
लेखनविषय:
लेखनप्रकार
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.

हायवे-रनवे

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

खेडूत ·

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा

एकुलता एक डॉन ·

कंजूस 02/08/2021 - 08:10
खर्च हा मुख्य विषय नसून हमी हवी ती एरटेलकडे अजून आहे. रेंज आणि स्पीड. जिओ सध्या काही भागांत जिओ कनेक्ट होत नाही कारण भारंभार ग्राहक झाले आहेत आणि त्यांची कनेक्टिविटी संपूर्णपणे डेटाआधारित आहे. कॉल्स आणि इंटरनेट दोन्हींसाठी. तसं एरटेलचं नाही. २०१८ आणि अगोदरच्या फोनांत डूल सिम+ डूल 4g LTE नाहीत. त्यामुळे जिओ ओन केल़ की दुसरी सिम 3g वर जाते आणि त्याच्या डेटाचा स्पीड गंडतो. त्याला डेटासाठी ठेवलं तर जिओबंद होते. हा प्रॉब्लेम २०१९-२० मधल्या फोनांत कमी आहे. तंत्रज्ञान प्रगत आणि प्रसेसर प्रगत. वोडाइडियाचे प्लान डबल डेटावगैरे असून नसल्यासारखेच होते. स्पीडच मिळत नव्हता. ग्राहक ४० कोटीवरून कमी झाल्यावर (२८-३०) आता थोडा स्पीड वाढला. एकूण कामाचे नाही. --------- सामान्य ग्राहक कॉल्ससाठी एक सिम वापरतो त्यास रेंज मिळाली तरी पुरते. --------- जिओ रिचार्ज मारायचा नसेल तर जिओन्यूज आणि जिओटीवी apps चाल ठेवण्यासाठी कुणाचा जिओवाल्याचा ओटीपी घेऊन रेजिस्टर करून वापरायचे. ते हवेच.

कंजूस 02/08/2021 - 08:10
खर्च हा मुख्य विषय नसून हमी हवी ती एरटेलकडे अजून आहे. रेंज आणि स्पीड. जिओ सध्या काही भागांत जिओ कनेक्ट होत नाही कारण भारंभार ग्राहक झाले आहेत आणि त्यांची कनेक्टिविटी संपूर्णपणे डेटाआधारित आहे. कॉल्स आणि इंटरनेट दोन्हींसाठी. तसं एरटेलचं नाही. २०१८ आणि अगोदरच्या फोनांत डूल सिम+ डूल 4g LTE नाहीत. त्यामुळे जिओ ओन केल़ की दुसरी सिम 3g वर जाते आणि त्याच्या डेटाचा स्पीड गंडतो. त्याला डेटासाठी ठेवलं तर जिओबंद होते. हा प्रॉब्लेम २०१९-२० मधल्या फोनांत कमी आहे. तंत्रज्ञान प्रगत आणि प्रसेसर प्रगत. वोडाइडियाचे प्लान डबल डेटावगैरे असून नसल्यासारखेच होते. स्पीडच मिळत नव्हता. ग्राहक ४० कोटीवरून कमी झाल्यावर (२८-३०) आता थोडा स्पीड वाढला. एकूण कामाचे नाही. --------- सामान्य ग्राहक कॉल्ससाठी एक सिम वापरतो त्यास रेंज मिळाली तरी पुरते. --------- जिओ रिचार्ज मारायचा नसेल तर जिओन्यूज आणि जिओटीवी apps चाल ठेवण्यासाठी कुणाचा जिओवाल्याचा ओटीपी घेऊन रेजिस्टर करून वापरायचे. ते हवेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा १) जिओ समझ तुमचे ड्युअल सिम मोबाईल आहे आणि एकच सिम जिओ जीओ चे सिम रिचार्जे करूच नका कारण ,जिओ रिचार्जे नाही केले तरी इनकमिंग चालू राहते,माझे ३ सिम आहेत तीनही चालू आहेत परिणामी एकाच सिम चा रिचार्जे होईल २) vi 1. Vi brings you ATTRACTIVE DISCOUNT + DAILY EXTRA 1GB DATA + FREE CALLERTUNES (28 Days) Price Rs.149 2. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (56 Days) Price Rs.399 3.

'तबर'चा राजनय

पराग१२२६३ ·

चौथा कोनाडा 31/07/2021 - 12:50
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे ! ‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल ! फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल ! नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल ! धन्यवाद !

चौथा कोनाडा 31/07/2021 - 12:50
छान लेख ! ब्लॉग वाचला. खुप छान आहे ! ‘तबर’शी ओळख नव्हती, या धाग्यामुळे झाली ! ‘तबरचे स्टॅटेजिक महत्वा पाहता या विषयी पुढे नक्कीच वाचले जाईल ! फोटो आणि पुर्ण लेख इथे दिला तर बरे होईल ! नाहीतर मिपाकरांना असले धागे फक्त ब्लॉगच्या जाहिरातींसाठीच काढलेले आहेत असा गैरसमज होईल ! धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला. रशियन नौदल दिनाच्या या सोहळ्याच्या सुरुवातीला नाविक परंपरेनुसार सजवलेल्या ‘तबर’ आणि इतर युद्धनौका-पाणबुड्या बंदरापासून दूर फिनलंडच्या आखातात उभ्या होत्या.

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

तेजस्विनी

विनायक प्रभू ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सर तेजू" सब ठीक है बा? "हो. तुम्हाला वेळ आहे ना?" कुछ तो कांड जरुर है, थांब एका ठिकाणी बसुन घेतो. "दादा आला होता. २५ हजाराचा कॅमेरा देउन गेला. मी पारंपारिक पद्धतीने पाया पडले. खुपच इमोशनल झाला.अगदी कनफेशनल मोड मध्ये. कारण नसताना रायवलरीत वर्षे फुकट गेली, वगैरे वगैरे. एवढा मोठा बदल? काय जादू केलीस? "त्याला आई ने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते आणि आईच्या विरोधात जायची हिंमत नव्हती. कधी नव्हे तो माझ्याशी बोलला. मी समोरून नकार येइल अशी व्यवस्था केली. खलनायकी?