आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरुन आपल्याला आलेले अनुभव दुसर्यांच्याही उपयोगी पडु शकतात हे लक्षात आले म्हणुन हा अजुन एक अनुभव वाचकांपुढे मांडतोय.
पहील्यापासुन वाटेल तेव्हा ,वाटेल तिथे दर्या खोर्यात, रानावनात भटकण्याची सवय्/आवड आणि देवळात्,गुहात्,नदीकाठी, खिंडीमध्ये अशा अतरंगी ठिकाणी मुक्कामाची सवय असल्याने (अर्थात ट्रेकिंग ग्रुपबरोबर) मला कधी अंधाराची, एकटेपणाची,किर्रर्र जंगलाची,उंचीची,खोल पाण्याची वगैरे भीती वाटली नाही.त्यामुळे अपघात,लुटालूट ,चोरीमारी वगैरे गोष्टी नेहमी दुसऱयांसोबत होतात असा माझा गोड गैरसमज होता.
विविध प्रकारे लुबाडणाऱ्या
भयानक अनुभव, काहीही होऊ शकले
In reply to भयानक अनुभव, काहीही होऊ शकले by प्रचेतस
दिवसाउजेडीही अगदी कुणालाही
भयंकर
गंभीर प्रकरण.रात्रीच्या पार्ट्या करणे बंद कराव्यात.
रात्रीच्या पार्ट्या
कठीण आहे.
भयानक अनुभव ! नशीबाने वाचलात
आपल्याच शहरांत आपल्याला
बाप रे! जपून तरी किती राहायचं