मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक भयानक (गंमतीशीर नसलेला) अनुभव

राजेंद्र मेहेंदळे ·

गवि 31/07/2023 - 15:55
विविध प्रकारे लुबाडणाऱ्या असंख्य गँग्ज उगवल्या आहेत प्रत्येक शहरात आणि आसपास. तुमच्या कारचा धक्का लागल्याने काही अंतर अलीकडे कोणीतरी दुचाकीस्वार जखमी झाला आहे, आणि आता तुमच्यावर हे प्रकरण शेकणार. किंवा मलाच तुम्ही धक्का दिलाय. तुमच्या खिडकीतून काहीतरी खाली पडलं आहे. कारच्या फ्रंट ग्रिलमधून स्पार्क येताहेत असे काहीही सांगून व्यक्तीस काच खाली करण्यास अथवा कार थांबवण्यास भाग पाडणे आणि मग सात आठ वेगवेगळ्या प्रकारे लुटणे असे सर्व राजरोस आहे. ठक ठक गँग हा तर अगदी रुळलेला प्रकार. आता असे काही घडले की आश्चर्य वाटू नये इतके सामान्य झालेय. पण कारमधे एका लेव्हलची सुरक्षितता असते ती बाईकस्वाराला नसते. त्यामुळे त्यांची केस अधिक डेंजरस. पुण्यातील बाह्य रस्ते, अनेक शहरांचे बायपास, अगदी गर्दीचा चौक अशी अनेक ठिकाणांची रेंज यासाठी वापरली जाते. वाढत्या बेरोजगारीशी हा ग्राफ मिळता जुळता असू शकतो.

प्रचेतस 31/07/2023 - 16:04
भयानक अनुभव, काहीही होऊ शकले असते अशा वेळी, वाचलात. तसा मी बरेचवेळा रात्री इतरत्र भटकत असतो पण शक्यतो कात्रज बायपास टाळतोच. मात्र बाईक कुठेही मध्ये न थांबवणे आणि दिवसाउजेडीही अगदी कुणालाही कितीही गरजू वाटत असला तरी लिफ्ट देऊ नये ही पथ्ये कायम पाळतो.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 31/07/2023 - 17:18
दिवसाउजेडीही अगदी कुणालाही कितीही गरजू वाटत असला तरी लिफ्ट देऊ नये अगदी १५-२० वर्षांपूर्वी कोणीही हात दाखवला तर बाईकवर लिफ्ट देत असे. पण नंतर एक बातमी वाचली डांगे चौकात एका बाईकवाल्याला धरले आणि त्याने ज्याला लिफ्ट दिली तो गावठी दारु घेऊन जात होता. बाईकस्वाराला केवळ लिफ्ट दिल्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला. नंतर या लुटालुटीच्या बातम्या पण यायला लागल्या. आता कोणीही असले (ओळखीचे सोडून) तर बिलकूल लिफ्ट देत नाही. रच्याकने आम्ही मात्र शाळेत असताना पण खूपदा लिफ्ट घेऊन यायचो, कधीकधी तर बैलगाडीतून पण. पण आता मात्र दिवस बदलले आहेत.

मानलं तुम्हाला. प्रसंगावधान व उगाच हिरोपंती करण्यापेक्षा माघार केव्हांही चांगला निर्णय.

चित्रगुप्त 01/08/2023 - 02:48
हे ऑफिसात सांगितल्यावर ऑफिसवाल्यांनी आता रात्रीच्या पार्ट्या करणे बंद केले असेल अशी (निष्फळ) आशा करतो. दिल्लीतील माझ्या परिचयातल्या काहीजणांनी (यात दिल्ली पोलीसचा एक एसीपी पण आहे) कितीही जवळचे असले तरी रात्रीच्या पार्ट्यांना जायचेच नाही, असा स्वतःवर निर्बंध घालून घेतलेला आहे आणि तो ते पाळतातही. समजा कुणी याप्रकारे पार्टीत सहभागी होत नसेल, तर जास्तीत जास्त काय नुकसान होईल ? किंवा गेल्याने नेमका लाभ काय होतो ? -- (पार्ट्यातून गुप्त होणारा) चित्रगुप्त.

कोविड मध्ये रात्रीच्या पार्ट्या बंदच होत्या, आता तुरळक चालु झाल्यात (मी एकालाही गेलो नाही). पण माझ्यावर मुख्य बंधन (घरुन) म्हणजे बाईकने ऑफिसला गेलो तर ७-८ वाजता घरी यायचे, उशीर झाल्यास सरळ ओला करायची. पार्टीत गेल्याने होणारे लाभ--सहसा न भेटणारे (सिनियर) लोक्स भेटतात आणि हॅहॅ हूहू करताना ओळखी पाळखी वाढतात.

भागो 03/08/2023 - 10:33
हा लेख मी कसा मिसला बर? आता वाचला. मला वाटत पोलिसांनी अश्या रस्त्यांवर रात्रीची गस्त घालावी. थोडातरी आळा बसेल. कठीण आहे.

चौथा कोनाडा 03/08/2023 - 17:59
भयानक अनुभव ! नशीबाने वाचलात ! अश्या कित्येक घटना रोज वृत्तपत्रात वाचण्यात येतात. इझी मनी आणि बेरोजगारी / विषमता, गुंड प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. योग्य काळजी घेणे गरजेचं !

गवि 31/07/2023 - 15:55
विविध प्रकारे लुबाडणाऱ्या असंख्य गँग्ज उगवल्या आहेत प्रत्येक शहरात आणि आसपास. तुमच्या कारचा धक्का लागल्याने काही अंतर अलीकडे कोणीतरी दुचाकीस्वार जखमी झाला आहे, आणि आता तुमच्यावर हे प्रकरण शेकणार. किंवा मलाच तुम्ही धक्का दिलाय. तुमच्या खिडकीतून काहीतरी खाली पडलं आहे. कारच्या फ्रंट ग्रिलमधून स्पार्क येताहेत असे काहीही सांगून व्यक्तीस काच खाली करण्यास अथवा कार थांबवण्यास भाग पाडणे आणि मग सात आठ वेगवेगळ्या प्रकारे लुटणे असे सर्व राजरोस आहे. ठक ठक गँग हा तर अगदी रुळलेला प्रकार. आता असे काही घडले की आश्चर्य वाटू नये इतके सामान्य झालेय. पण कारमधे एका लेव्हलची सुरक्षितता असते ती बाईकस्वाराला नसते. त्यामुळे त्यांची केस अधिक डेंजरस. पुण्यातील बाह्य रस्ते, अनेक शहरांचे बायपास, अगदी गर्दीचा चौक अशी अनेक ठिकाणांची रेंज यासाठी वापरली जाते. वाढत्या बेरोजगारीशी हा ग्राफ मिळता जुळता असू शकतो.

प्रचेतस 31/07/2023 - 16:04
भयानक अनुभव, काहीही होऊ शकले असते अशा वेळी, वाचलात. तसा मी बरेचवेळा रात्री इतरत्र भटकत असतो पण शक्यतो कात्रज बायपास टाळतोच. मात्र बाईक कुठेही मध्ये न थांबवणे आणि दिवसाउजेडीही अगदी कुणालाही कितीही गरजू वाटत असला तरी लिफ्ट देऊ नये ही पथ्ये कायम पाळतो.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 31/07/2023 - 17:18
दिवसाउजेडीही अगदी कुणालाही कितीही गरजू वाटत असला तरी लिफ्ट देऊ नये अगदी १५-२० वर्षांपूर्वी कोणीही हात दाखवला तर बाईकवर लिफ्ट देत असे. पण नंतर एक बातमी वाचली डांगे चौकात एका बाईकवाल्याला धरले आणि त्याने ज्याला लिफ्ट दिली तो गावठी दारु घेऊन जात होता. बाईकस्वाराला केवळ लिफ्ट दिल्यामुळे चौकशीचा ससेमिरा मागे लागला. नंतर या लुटालुटीच्या बातम्या पण यायला लागल्या. आता कोणीही असले (ओळखीचे सोडून) तर बिलकूल लिफ्ट देत नाही. रच्याकने आम्ही मात्र शाळेत असताना पण खूपदा लिफ्ट घेऊन यायचो, कधीकधी तर बैलगाडीतून पण. पण आता मात्र दिवस बदलले आहेत.

मानलं तुम्हाला. प्रसंगावधान व उगाच हिरोपंती करण्यापेक्षा माघार केव्हांही चांगला निर्णय.

चित्रगुप्त 01/08/2023 - 02:48
हे ऑफिसात सांगितल्यावर ऑफिसवाल्यांनी आता रात्रीच्या पार्ट्या करणे बंद केले असेल अशी (निष्फळ) आशा करतो. दिल्लीतील माझ्या परिचयातल्या काहीजणांनी (यात दिल्ली पोलीसचा एक एसीपी पण आहे) कितीही जवळचे असले तरी रात्रीच्या पार्ट्यांना जायचेच नाही, असा स्वतःवर निर्बंध घालून घेतलेला आहे आणि तो ते पाळतातही. समजा कुणी याप्रकारे पार्टीत सहभागी होत नसेल, तर जास्तीत जास्त काय नुकसान होईल ? किंवा गेल्याने नेमका लाभ काय होतो ? -- (पार्ट्यातून गुप्त होणारा) चित्रगुप्त.

कोविड मध्ये रात्रीच्या पार्ट्या बंदच होत्या, आता तुरळक चालु झाल्यात (मी एकालाही गेलो नाही). पण माझ्यावर मुख्य बंधन (घरुन) म्हणजे बाईकने ऑफिसला गेलो तर ७-८ वाजता घरी यायचे, उशीर झाल्यास सरळ ओला करायची. पार्टीत गेल्याने होणारे लाभ--सहसा न भेटणारे (सिनियर) लोक्स भेटतात आणि हॅहॅ हूहू करताना ओळखी पाळखी वाढतात.

भागो 03/08/2023 - 10:33
हा लेख मी कसा मिसला बर? आता वाचला. मला वाटत पोलिसांनी अश्या रस्त्यांवर रात्रीची गस्त घालावी. थोडातरी आळा बसेल. कठीण आहे.

चौथा कोनाडा 03/08/2023 - 17:59
भयानक अनुभव ! नशीबाने वाचलात ! अश्या कित्येक घटना रोज वृत्तपत्रात वाचण्यात येतात. इझी मनी आणि बेरोजगारी / विषमता, गुंड प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. योग्य काळजी घेणे गरजेचं !
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरुन आपल्याला आलेले अनुभव दुसर्‍यांच्याही उपयोगी पडु शकतात हे लक्षात आले म्हणुन हा अजुन एक अनुभव वाचकांपुढे मांडतोय. पहील्यापासुन वाटेल तेव्हा ,वाटेल तिथे दर्‍या खोर्‍यात, रानावनात भटकण्याची सवय्/आवड आणि देवळात्,गुहात्,नदीकाठी, खिंडीमध्ये अशा अतरंगी ठिकाणी मुक्कामाची सवय असल्याने (अर्थात ट्रेकिंग ग्रुपबरोबर) मला कधी अंधाराची, एकटेपणाची,किर्रर्र जंगलाची,उंचीची,खोल पाण्याची वगैरे भीती वाटली नाही.त्यामुळे अपघात,लुटालूट ,चोरीमारी वगैरे गोष्टी नेहमी दुसऱयांसोबत होतात असा माझा गोड गैरसमज होता.

एक गंमतीशीर भयानक अनुभव

राजेंद्र मेहेंदळे ·

गवि 27/07/2023 - 13:52
हा हा हा.. छान वर्णन आहे त्या प्रसंगाचे. टेन्शनच आले असणार. एक तर निर्जन जागी रिक्षा फिरणे, चेक इन करायला उशीर. अनेक एरलाईन्सना निमित्त हवेच असते नो शो करून तिकीट ऐनवेळी इतर कोणाला इश्यू करण्यात. हे विशेषत: हाय डिमांड रुटसवर जिथे ओव्हर बुकिंग सामान्य असते तिथे. हल्ली यावर काही अंकुश आला असेल तर माहीत नाही. बाय द वे, निर्जन रस्त्यावरून आठवले. जुन्या हिंदी सिनेमात भर मुंबईत सर्व लोक राहत असताना देखील घर ते कोर्ट (साक्ष द्यायला जाताना) हा रस्ता मात्र निर्जन जंगल आणि घाटातून जात असे. वाटेत एकही इतर वाहन नसे. खलनायक गँगला वाटेत बॅरल, दगड धोंडे रचून रस्ता अडवून डायलॉगबाजी सहित साक्षीदाराला किडन्याप करण्यासाठी फुल वाव उपलब्ध असे. पूर्वीची शहरे राहिली नाहीत...

In reply to by गवि

मुंबईत निर्जन जागा शोधणार तरी कुठी हो? ते सगळे सीन बोर्रीवली नॅशनल पार्क किवा आरे कॉलनीत शूट झालेले असायचे. अगदी कालपरवा ओटीटीवर आलेली सॅक्रेड गेम्स मधील एक टिपिकल सीनही तिथलाच( वर्‍हाड लग्नाला निघालेय आणि वाटेत गाड्या अड्वुन खुनाखुनी होते)

कंजूस 27/07/2023 - 14:19
गोंधळ आणि चिंताच. नशीब विमान मिळाले. सकाळी किंवा संध्याकाळी शहरांत कोणत्यातरी एका दिशेने भयानक ट्राफिक असते. ते विचारून घ्यावे लागते.

चित्रगुप्त 27/07/2023 - 14:51
वेळ, पैसा, दगदग, अनिश्चितता, विमान चुकणे या सर्वांपेक्षा आपण सुरक्षित रहाणे हे महत्वाचे. दिल्ली विमानतळावर अगदी पहाटे वा रात्री पहुचण्याचे खूप प्रसंग यायचे (फरीदाबाद ते विमानतळाचा रस्ता -सुमारे ४० कि.मी.- अगदी निर्मनुष्य माळरानावरून जायचा) अगदी ओळखीच्या गाडीवाल्याची गाडी दोन दिवस आधीपासून बुक करायचो. ड्रायव्हर वगैरेची काही अडचण असल्यास मालक स्वतः गाडी चालवायचा. अलिकडे ओला ऊबर वगैरे सोय झाल्यापासून ते स्वस्त पडत असूनही जुन्याकडूनच मागवायचो.

In reply to by चित्रगुप्त

मी बायकोला तेच म्हणालो--बँगलोर आहे म्हणुन ही रिस्क घेउ शकलो, गुरगाव किवा नॉयडामध्ये असा वेडेपणा केलाच नसता, भले फ्लाईट चुकली तरी चालेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विवेकपटाईत 28/07/2023 - 13:17
गुरुग्राम आणि नोएडा येथून हजारो लोक रात्री फ्लाईट पकडायला जातात. गुरुग्राम ते एअरपोर्टच्या रस्रात्याt रात्रीच्या वेळी भयंकर ट्राफिक असल्याने १०० टक्के सुरक्षित. जवळपास तीच परिस्थिती नोएडा ते एअरपोर्ट रस्त्याची आहे. पोलिस ही असते. बाकी ncr hi तेवढेच सुरक्षित आहे जेवढी मुंबई.

In reply to by विवेकपटाईत

काका तुम्ही दिल्लीकर आहात म्हणुन मी तुमच्या भावना समजु शकतो, पण एन सी आर मुंबई ईतकेच सुरक्षित आहे या वाक्यावर शाळकरी पोरसुद्धा सहमत होणार नाही. मी रात्री १-२ वाजता उद्योग विहारच्या ऑफिसातुन गोल्फ कोर्स रोड वरच्या गेस्ट हाऊस वर यायचो तेव्हा माझे टीम मेंबर मला आय टी पार्कच्या गेटपर्यंत सोडायला यायचे आणि मला कॅबमध्ये बसलेले बघुन मगच परत जायचे. हे एक उदाहरण एका टीम मेंबरने रात्री ऑफिसाबाहेर हात दाखवुन एक कॅब थांबवली, त्यात नंतर अजुन २-३ जण बसले. मग त्यांनी सर्वांनी मिळुन त्याला चाकु वगैरे दाखवुन धमकावायला सुरुवात केली, बरेच ठिकाणी फिरवले, ए टी एम मधुन पैसे काढायला लावले आणि याउपर त्याला जिवंत ठेवावे की मारुन टाकावे यावर त्यांची चर्चा चालु होती. शेवटी खूपच गयावया केल्यावर कोणालातरी त्याचे दया आली आणि त्याला एका निर्जन जागी सोडुन ते पसार झाले. पोलिसात तक्रार केलीच पण पत्ता लागला नाही. ही गोष्ट कोणत्याही ठिकाणी घडु शकते हे मान्यच आहे, पण तरीही मुद्दा एन सी आर असुरक्षितच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रचेतस 29/07/2023 - 05:33
दिल्ली अजिबात सुरक्षित वाटत नाही, सहा सात वर्षांपूर्वी रोहिणीला काही कामानिमित्त गेलो होतो, संध्याकाळी साडेसहा सात नंतर एकदम सुनसान झाले, मेट्रो स्टेशनवर जायला एकही बस रिक्षा मिळेना, मग एक सायकल रिक्षावाला भेटला त्याने स्टेशनवर सोडले व करोलबागला मुक्कामाला परत आलो.

In reply to by प्रचेतस

एका पोलिसाचा अनुभव मागच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला नळ स्टॉप चौकात वाहतूक पोलिसाने अडवले. निगोशिएशन्स चालू असताना त्यांनी सांगितलं की पोलिसांमुळे पुणे सुरक्षित आहे. तो स्वतः काही प्रशिक्षणासाठी दिल्लीमध्ये होता (२०२२ च्या उन्हाळ्यात). तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांनी या पुण्यातील पोलिसांना सांगितले होते की अंधार पडल्यावर एकटे फिरू नका. ग्रुपमध्येही जास्त दूर v जास्त उशीरपर्यंत फिरू नका. पुण्यात मी मध्यरात्रीदेखील महिलांना (बाहेरून आलेल्या सुद्धा!) एकटीने किंवा दोघींना दुचाकी आणि कार ने फिरताना पाहिलंय. रात्री बारा वाजता नवरा बायको दुचाकीवर, रिक्षाने, कॅबने सिंहगड रोड किंवा कोथरूड किंवा बाणेर किंवा हडपसर वरून पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, विमानतळ येथे जातात. गुडगाव मध्ये हे कितपत सुरक्षित आहे?

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/07/2023 - 20:40
दिल्लीत प्रत्येक मेट्रो स्टेशनाबाहेर भरपूर आटोरिक्षा उभ्या असतात, परंतु ते जवळची 'सवारी' घेत नाहीत, भरपूर लांबची सवारीच त्यांना हवी असते, आणि या बाबतीत त्यांची एकजूट असते असा अनुभव बरेचदा आलेला आहे. (बाहेरगावच्या नवख्या लोकांना फसवणे हे तर सगळ्याच शहरात असते)

गोरगावलेकर 27/07/2023 - 15:28
असाच भयानक प्रकार मी सुध्दा गेल्याच आठवड्यात अनुभवला. पण त्याला गंमतीशीर नाही म्हणता येणार. प्रचेतस यांच्या पाऊस २ या धाग्यातील प्रतिसादात लिहिले होते.

मित्रहो 28/07/2023 - 12:46
प्रचंड टेंशन आले असणार, छान लिहिले आहे. ओला, उबेर यांमुळे विमानतळ, रेल्वे स्टेशन वर पोहचण्यासाठीची खात्रीची सेवा आता उपलब्ध राहिली नाही. पूर्वी मेरू आणि स्काय कॅब खात्रीच्या होत्या. सर्व शहरात पहाटेच्या फ्लाइट पकडताना हि समस्या असते. मी सुद्धा बऱ्याचदा दुसरी कधी तिसरी कॅब बुक केली आहे.

टर्मीनेटर 28/07/2023 - 16:39
अय्यो रामा! आधी रिक्षा आणि दुचाकींना टोल भरावा लागत नव्हता, आता रिक्षालाही टोलपात्र केले कि काय कर्नाटकात? बाकी अनुभव गमतीशीर आहे खरा 😀

कंजूस 28/07/2023 - 16:52
पहाटेचे विमान पकडण्यासाठी रात्रीच एरपोर्टला जाऊन चटई टाकून झोपणे बरे ना? दोघे असतील तर सोपे ? (सल्ला देण्याचा हेतू नाही पण एक शंका.) सकाळची सिंहगड पकडण्यासाठी सिंहगड रोडचे लोक रात्रीच पुणे स्टेशनला ठिय्या देतात म्हणे.

In reply to by कंजूस

म्हणुनच पुणेकरांनी आता सिंहगड एक्सप्रेस सिंहगडावरुन चालु करण्याची मागणी केली आहे. म्हणजे कसे? सोपे होईल.

योगी९०० 28/07/2023 - 20:09
योग्य वेळी हा अनुभव वाचला.. उद्याच सकाळी मला बंगलोरवरून ३ वाजता टॅक्सी पकडायची आहे. हा अनुभव वाचून हॉटेलात विचारले तर त्यांनी सांगितले की शनिवारी सकाळी ओला/उबेर मिळायला त्रास होतो. म्हणून सरळ कंपनीकडून कार बुक करून घेतली. धन्यवाद.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

योगी९०० 31/07/2023 - 10:38
हो मला तरी या लेखाचा फायदा झाला. यानिमित्ताने कंपनी तर्फे मला माझ्यासाठी गाडी बुक करता येते हे ही समजले. उगाच अ‍ॅडमिन बरोबर फॉलो अप नको म्हणून बुक करायचो नाही. पण नवीन पोर्टल कंपनीने बनवले आहे त्यात फक्त १ मिनीट लागले कार रिक्वेस्ट द्यायला आणि १० मिनिटात कार बुक झाल्याचा मेसेजही आला. कधी कधी ओलावर १०-१२ मिनिटे ड्रायव्हर शोधण्यातच जातात. यापुर्वीही बंगलोरला ओला उबेरचा असा अनुभव आला असल्याने बसस्टॉपवरच उभे राहून बुक करतो. कारवाला येणार असेल तर थांबतो नाहीतर सरळ जी एअरपोर्ट बस येते त्यातून निघून जायचो. एक शंका : ५.३० च्या विमानासाठी तुम्ही ३.३० ला कसे काय निघाला? यावेळी तर तुम्ही एअरपोर्टवर पाहिजे. गेट २० मिनिटे आधी बंद होते. चेक इन व सिक्यूरीटी साठीच कधी कधी १ तास लागतो. आता त्यात नवीन प्रकार म्हणजे डिजीयात्रा हा प्रकार बंगलोरला सुरू केला आहे. बाहेरच तुमचा फोटो घेतला जातो व प्रत्येक ठिकाणी आत कॅमेरा तुमचा फोटो चेक करतो.

In reply to by योगी९००

हे मला माहीत नव्हते, तिकडे पोचल्यावर उद्घोषणा करत होते की डिजियात्रा वाल्यांनी वेगळी रांग लावावी, तेव्हा समजले. दुसरे की आंतर देशीय प्रवास असल्याने १ तास आधी चेक ईन केल्यास पुरेसे होते, आणि हॉटेल विमानतळाच्या रस्त्यावरच होते(बागलूर क्रॉस) म्हणुन २ तास आधी निघालो.

In reply to by योगी९००

बेंगलोरमध्ये असताना मलाही रात्री अपरात्री विमानतळावर जाण्याचा प्रंसगाला सामोरे जावे लागले होते. अश्यावेळी मी ओला उबर अश्या त्यावेळी बुक होणार्या टॅक्सी घेण्यापेक्षा एअरपोर्ट सर्विस देणार्या टॅक्सी सर्विस बुक करत असे. एकतर तेव्हा आपल्याला समोरच्याशी डायरेक्ट बोलता येते व त्याला दहा वेळा बजावुन सांगता येते कि ऐनवेळी अडचण निर्माण करु नकोस म्हणुन. थोडी महाग पडते पण कधी अडचण अथवा खोळंबा झाला नाही.

कंजूस 28/07/2023 - 20:40
आपण चांगल्या सहली झाल्या की आनंदाने सगळ्यांना सांगतो,इथे लिहितो. पण असे अनुभवही आवर्जून द्यायला हवेत. पुढील लोकांचे त्रास आणि पैसे वाचतील.

नाताळच्या सुट्टीत कुठे ना कुठे तरी जायचे ठरलेले. त्यात आता चार चाकी आली होती. भोपाळ पुणे, पुणे लखनऊ आशी रोड ट्रीप यशस्वी पणे पुर्ण व आरामदायक झाल्यानंतर घरच्याचां विश्वास दृढ झाला. एक असाच अनुभव... नाताळच्या सुट्टीत कुठे ना कुठे तरी जायचे ठरलेले. त्यात आता चार चाकी आली होती. भोपाळ पुणे, पुणे लखनऊ आशी रोड ट्रीप यशस्वी पणे पुर्ण व आरामदायक झाल्यानंतर घरच्याचां विश्वास दृढ झाला. या वर्षी आग्रा, फतेपुर सिक्री जाऊ आसा फतवा जारी झाला.लवकर सकाळीच चार चाकीने निघालो. कानपूरच्या जवळ लोकांनी रस्त्यावर उतरून रहदारी बंद केली होती. पोलिसांच्या सल्ल्यानुसार एक आडबाजूचा रस्ता जो जी टी(शेरशहा सुरी मार्ग) रोड ला मिळत होता त्यावर गाडी टाकली. क्राॅस कंट्री रोड, नवी गाडी, कसेबसे मुख्य रस्त्यावर पोहोचलो. जी टी रोड रिकामा, गुळगुळीत पण मैलोन्मैल वस्ती,पेट्रोल पंप, ढाबे काहीच नाही. जागोजागी खांद्यावर दुनाळी टांगलेले दोघे चौघे, भका भका बिड्यांचा धुर काढत उभी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून डाकू मलखानचीच आठवण येत होती. दोन मुली आणी बायको. सर्व अस्वस्थ व्हायला सुरवात झाली. काटा शंभरवर टेकला होता. अचानक थोड्या अंतरावर एक रक्तबंबाळ, खांद्यावर चाकू रुतलेला व हातात विट घेऊन फाटक्या कपड्यात भिक्कार माणूस रस्त्यात मधोमध उभा. रस्त्यच्या कडेला टपरी व दोन चार माणसांच एक टोळकं बाजेवर बसलेलं होतं. इलाका भिंड मुरैना, नोटोरियस, परिस्थितीचा अंदाज आला.सर्व खिडक्या बंद केल्या. ड्रायव्हर साईटची थोडी उघडली, गती कमी न करता विस रुपयाची नोट व काही नाणी त्या माणसाच्या दिशेने भिरकावली आणी गाडी दामटली. आपेक्षे प्रमाणे तो माणूस नोट व नाणी घेण्यास लपकला आम्ही सुखरुप पुढे निघून गेलो. हुश्श, good sense prevailed.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 29/07/2023 - 05:39
कारने सहलीला जाणारे आमचे काही ओळखीचे,नातेवाईक आणखी एकाला बरोबर घेतात. दोन कार आणि आपलेच लोक. थोडी अधिक आत्मनिर्भरता. एकूण ते वाहन परावलंबी आणि गैरसोयीचे (हे माझे मत). फक्त स्थानिक परिसरासाठी ठीक.

विवेकपटाईत 29/07/2023 - 09:15
दिल्ली बाबत अनेकांच्या विचित्र धारणा आहेत. बहुतेक त्याचे कारण दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला राष्ट्रीय चॅनल वर महत्वपूर्ण स्थान दिले जाते. मी शेकडो वेळा कार्यालयातून घरी रात्री 11 नंतर आलो आहे. पंखा रोड होऊन आत मध्ये पाऊण किलोमीटर चालताना भीती फक्त कुत्र्यांची वाटत होती. जुन्या दिल्लीत तर रात्री तीन वाजता ही रहदारी असते.

विजुभाऊ 29/07/2023 - 15:44
या आठवड्यात मला एक असाच पण जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो. कम्पनीने लॉज बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्यामुळे खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये. दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्या मुळे ओढणे शक्य होत नव्हते. त्यात ओले असल्यामुळे हात सटकत होते. परिस्थिती अशी होती की माझा मोबाईल बाहेर रूम मधे होता. आतून ओरडून कोणाला बोलायचे तर आवाज बाहेर जाणे शक्य नव्हते. दहा एक मिनीटे शांत बसलो. लॅचचा नॉब टॉवेल ने पुसून काढले. आणि दाराच्या चौकटीला पाय लावून लॅच दोन्ही हातानी दाबून जार एकाच झटक्यात जोर लावुन ओढले. दार उघडले गेले आणि जीव भांड्यात पडला. हे लिहीताना आता मनात विचार येतोय की समजता ते ओढताना जर तो दाराचा नॉब तुटला असता तर? माझी रूम आतून कडी लावून बंद केलेली होते त्यामुळे क्लीनिंग स्टाफला आत किल्ली लावूनही रूमचे दार उघडता आले नसते. बाथरूम मधे फोन नेला असता तर निदान फोन करूनतरी स्टाफला कळवता आले असते. पण तेही शक्य नव्हते.

पहाटेची ओला उबेर कधीही बूक करू नये. पहाटे रस्त्यावर ट्राफिक नसते अशावेळेस एअरपोर्ट वज्र बसेस हा सगळ्यात रिलायबल ट्रान्स्पोर्ट आहे. इतकी असंख्य लोकं आपल्या शहरांत सतत प्रवास करत असतात. तरीही आपल्या शहरांना मेट्रो, एअरपोर्ट रेल्वे वगैरे करायचे अजिबात सुचत नाही. बेंगलोर एअरपोर्ट लांब आहे तर बेंगलोरच्या सीमेपर्यंत तरी एक थेट रेल्वेलाईन टाकावी. त्या स्टेशनवर कसेतरी पोचले तरी चालेल पण त्या स्टेशनवरुन दर १० मिनिटाला थेट रेल्वे धावलीच पाहिजे. असल्या काही सिस्टीम करावे हे आपल्या लोकांच्या का ध्यानात येत नाही? काय नशीब आहे आपलं.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विमानाने प्रवास करणे म्हणजे niche category मधे येणे असा बहुतेक जणांचा समज असतो त्यामुळे विमानात बसायला जायचे तर कार / टॅक्सी ने जावे असा अलिखित नियम असावा नाहितर प्रतिष्ठा कमी होते असा बहुसंख्य जनतेचा गैरसमज असावा. सरकारही त्याला खतपाणी घालत असावे. मी तर कित्येकदा मुंबई विमानतळावर रिक्षा / बस पकडून गेलो आहे. जवळ जास्त बॅगा असतील तर अडचण होऊ शकते हा ही एक मुद्दा आहेच.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौकस२१२ 31/07/2023 - 13:27
पहाटेची ओला उबेर कधीही बूक करू नये. यावरील एक अनुभव पुण्यात हॉटेलात राहत होतो , डेक्कन वरील ,, पहाटे ५ ला लोहगाव विमानतलावर पोचायचे होते वारी विदेशी होती त्यामुळे चुकली असती तर फारच महाग पडले असते .. तर विचारपूस केल्यावर सगळे म्हणाले कि डेक्कन ला आहात ना मग काय चिंता करता ओला उबर पहाटे २-३ ला सहज मिळेल .. माझ्य मनात मात्र धाकधूक होती .... बर हॉटेल ची "एअरपोर्ट पोचवणे" सेवा फार महाग वाटत होती .. काय करावे ..तेवढ्यात काम झाले पूर्वी त्या हॉटेल च्या सुरवातीला मी कामासाठी म्हणून ३-४ आठवडे राहिलो होतो ते त्यांचह्य रेकार्ड वर दिसले आणि लगेच तो मॅनेजर म्हणाला अहो तुम्ही तर आमचे जुने ग्राहक .. काळजी करू नका आज रात्री हॉटेल तुम्हाला विनामूलय पोचवेल एअरपोर्ट ला जीव भांड्यात पडला दुसरा मुद्दा ,,, एअरपोर्ट वरून गावात थेट ट्रेन का नसते... या ला कारण टॅक्सी चा धंदा बुडू शकतो असे दिसते किंवा एअरपोर्ट ते गाव हि बस सेवा असते त्यांचा धंदा किंवा असे करतात कि अशी ट्रेन असली तर ती बऱ्यापैकी महाग ठेवतात त्यामुले एखाद्याला टॅक्सी पेक्षा ती परवडते पण जास्त असतील तर टॅक्सी अर्थात हे सर्व त्या त्या देशातील "टॅक्सी किती महाग स्वस्त " यावर अवलंबून आहे - फ्रांकफुर्त - ट्रेन आहे - सिडनी - ट्रेन आहे- महाग - सिंगापोर - ट्रेन नाही / बस आहे - कुआला लंपूर - ट्रेन आहे - हाँग कोन्ग - ट्रेन आहे - ब्रिस्बेन - ट्रेन आहे- महाग - मेलबॉर्न - ट्रेन नाही / बस आहे

In reply to by चौकस२१२

अदित्य सिंग 31/07/2023 - 15:39
सिंगापोर - ट्रेन नाही / बस आहे >> ट्रेन व बस दोन्ही आहे.... अन ट्रेन तिकिटात फरकही नाही दुबई - ट्रेन व बस दोन्ही आहे... ट्रेन अधिक सोयिस्कर आहे.

गवि 27/07/2023 - 13:52
हा हा हा.. छान वर्णन आहे त्या प्रसंगाचे. टेन्शनच आले असणार. एक तर निर्जन जागी रिक्षा फिरणे, चेक इन करायला उशीर. अनेक एरलाईन्सना निमित्त हवेच असते नो शो करून तिकीट ऐनवेळी इतर कोणाला इश्यू करण्यात. हे विशेषत: हाय डिमांड रुटसवर जिथे ओव्हर बुकिंग सामान्य असते तिथे. हल्ली यावर काही अंकुश आला असेल तर माहीत नाही. बाय द वे, निर्जन रस्त्यावरून आठवले. जुन्या हिंदी सिनेमात भर मुंबईत सर्व लोक राहत असताना देखील घर ते कोर्ट (साक्ष द्यायला जाताना) हा रस्ता मात्र निर्जन जंगल आणि घाटातून जात असे. वाटेत एकही इतर वाहन नसे. खलनायक गँगला वाटेत बॅरल, दगड धोंडे रचून रस्ता अडवून डायलॉगबाजी सहित साक्षीदाराला किडन्याप करण्यासाठी फुल वाव उपलब्ध असे. पूर्वीची शहरे राहिली नाहीत...

In reply to by गवि

मुंबईत निर्जन जागा शोधणार तरी कुठी हो? ते सगळे सीन बोर्रीवली नॅशनल पार्क किवा आरे कॉलनीत शूट झालेले असायचे. अगदी कालपरवा ओटीटीवर आलेली सॅक्रेड गेम्स मधील एक टिपिकल सीनही तिथलाच( वर्‍हाड लग्नाला निघालेय आणि वाटेत गाड्या अड्वुन खुनाखुनी होते)

कंजूस 27/07/2023 - 14:19
गोंधळ आणि चिंताच. नशीब विमान मिळाले. सकाळी किंवा संध्याकाळी शहरांत कोणत्यातरी एका दिशेने भयानक ट्राफिक असते. ते विचारून घ्यावे लागते.

चित्रगुप्त 27/07/2023 - 14:51
वेळ, पैसा, दगदग, अनिश्चितता, विमान चुकणे या सर्वांपेक्षा आपण सुरक्षित रहाणे हे महत्वाचे. दिल्ली विमानतळावर अगदी पहाटे वा रात्री पहुचण्याचे खूप प्रसंग यायचे (फरीदाबाद ते विमानतळाचा रस्ता -सुमारे ४० कि.मी.- अगदी निर्मनुष्य माळरानावरून जायचा) अगदी ओळखीच्या गाडीवाल्याची गाडी दोन दिवस आधीपासून बुक करायचो. ड्रायव्हर वगैरेची काही अडचण असल्यास मालक स्वतः गाडी चालवायचा. अलिकडे ओला ऊबर वगैरे सोय झाल्यापासून ते स्वस्त पडत असूनही जुन्याकडूनच मागवायचो.

In reply to by चित्रगुप्त

मी बायकोला तेच म्हणालो--बँगलोर आहे म्हणुन ही रिस्क घेउ शकलो, गुरगाव किवा नॉयडामध्ये असा वेडेपणा केलाच नसता, भले फ्लाईट चुकली तरी चालेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विवेकपटाईत 28/07/2023 - 13:17
गुरुग्राम आणि नोएडा येथून हजारो लोक रात्री फ्लाईट पकडायला जातात. गुरुग्राम ते एअरपोर्टच्या रस्रात्याt रात्रीच्या वेळी भयंकर ट्राफिक असल्याने १०० टक्के सुरक्षित. जवळपास तीच परिस्थिती नोएडा ते एअरपोर्ट रस्त्याची आहे. पोलिस ही असते. बाकी ncr hi तेवढेच सुरक्षित आहे जेवढी मुंबई.

In reply to by विवेकपटाईत

काका तुम्ही दिल्लीकर आहात म्हणुन मी तुमच्या भावना समजु शकतो, पण एन सी आर मुंबई ईतकेच सुरक्षित आहे या वाक्यावर शाळकरी पोरसुद्धा सहमत होणार नाही. मी रात्री १-२ वाजता उद्योग विहारच्या ऑफिसातुन गोल्फ कोर्स रोड वरच्या गेस्ट हाऊस वर यायचो तेव्हा माझे टीम मेंबर मला आय टी पार्कच्या गेटपर्यंत सोडायला यायचे आणि मला कॅबमध्ये बसलेले बघुन मगच परत जायचे. हे एक उदाहरण एका टीम मेंबरने रात्री ऑफिसाबाहेर हात दाखवुन एक कॅब थांबवली, त्यात नंतर अजुन २-३ जण बसले. मग त्यांनी सर्वांनी मिळुन त्याला चाकु वगैरे दाखवुन धमकावायला सुरुवात केली, बरेच ठिकाणी फिरवले, ए टी एम मधुन पैसे काढायला लावले आणि याउपर त्याला जिवंत ठेवावे की मारुन टाकावे यावर त्यांची चर्चा चालु होती. शेवटी खूपच गयावया केल्यावर कोणालातरी त्याचे दया आली आणि त्याला एका निर्जन जागी सोडुन ते पसार झाले. पोलिसात तक्रार केलीच पण पत्ता लागला नाही. ही गोष्ट कोणत्याही ठिकाणी घडु शकते हे मान्यच आहे, पण तरीही मुद्दा एन सी आर असुरक्षितच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रचेतस 29/07/2023 - 05:33
दिल्ली अजिबात सुरक्षित वाटत नाही, सहा सात वर्षांपूर्वी रोहिणीला काही कामानिमित्त गेलो होतो, संध्याकाळी साडेसहा सात नंतर एकदम सुनसान झाले, मेट्रो स्टेशनवर जायला एकही बस रिक्षा मिळेना, मग एक सायकल रिक्षावाला भेटला त्याने स्टेशनवर सोडले व करोलबागला मुक्कामाला परत आलो.

In reply to by प्रचेतस

एका पोलिसाचा अनुभव मागच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला नळ स्टॉप चौकात वाहतूक पोलिसाने अडवले. निगोशिएशन्स चालू असताना त्यांनी सांगितलं की पोलिसांमुळे पुणे सुरक्षित आहे. तो स्वतः काही प्रशिक्षणासाठी दिल्लीमध्ये होता (२०२२ च्या उन्हाळ्यात). तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांनी या पुण्यातील पोलिसांना सांगितले होते की अंधार पडल्यावर एकटे फिरू नका. ग्रुपमध्येही जास्त दूर v जास्त उशीरपर्यंत फिरू नका. पुण्यात मी मध्यरात्रीदेखील महिलांना (बाहेरून आलेल्या सुद्धा!) एकटीने किंवा दोघींना दुचाकी आणि कार ने फिरताना पाहिलंय. रात्री बारा वाजता नवरा बायको दुचाकीवर, रिक्षाने, कॅबने सिंहगड रोड किंवा कोथरूड किंवा बाणेर किंवा हडपसर वरून पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, विमानतळ येथे जातात. गुडगाव मध्ये हे कितपत सुरक्षित आहे?

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 30/07/2023 - 20:40
दिल्लीत प्रत्येक मेट्रो स्टेशनाबाहेर भरपूर आटोरिक्षा उभ्या असतात, परंतु ते जवळची 'सवारी' घेत नाहीत, भरपूर लांबची सवारीच त्यांना हवी असते, आणि या बाबतीत त्यांची एकजूट असते असा अनुभव बरेचदा आलेला आहे. (बाहेरगावच्या नवख्या लोकांना फसवणे हे तर सगळ्याच शहरात असते)

गोरगावलेकर 27/07/2023 - 15:28
असाच भयानक प्रकार मी सुध्दा गेल्याच आठवड्यात अनुभवला. पण त्याला गंमतीशीर नाही म्हणता येणार. प्रचेतस यांच्या पाऊस २ या धाग्यातील प्रतिसादात लिहिले होते.

मित्रहो 28/07/2023 - 12:46
प्रचंड टेंशन आले असणार, छान लिहिले आहे. ओला, उबेर यांमुळे विमानतळ, रेल्वे स्टेशन वर पोहचण्यासाठीची खात्रीची सेवा आता उपलब्ध राहिली नाही. पूर्वी मेरू आणि स्काय कॅब खात्रीच्या होत्या. सर्व शहरात पहाटेच्या फ्लाइट पकडताना हि समस्या असते. मी सुद्धा बऱ्याचदा दुसरी कधी तिसरी कॅब बुक केली आहे.

टर्मीनेटर 28/07/2023 - 16:39
अय्यो रामा! आधी रिक्षा आणि दुचाकींना टोल भरावा लागत नव्हता, आता रिक्षालाही टोलपात्र केले कि काय कर्नाटकात? बाकी अनुभव गमतीशीर आहे खरा 😀

कंजूस 28/07/2023 - 16:52
पहाटेचे विमान पकडण्यासाठी रात्रीच एरपोर्टला जाऊन चटई टाकून झोपणे बरे ना? दोघे असतील तर सोपे ? (सल्ला देण्याचा हेतू नाही पण एक शंका.) सकाळची सिंहगड पकडण्यासाठी सिंहगड रोडचे लोक रात्रीच पुणे स्टेशनला ठिय्या देतात म्हणे.

In reply to by कंजूस

म्हणुनच पुणेकरांनी आता सिंहगड एक्सप्रेस सिंहगडावरुन चालु करण्याची मागणी केली आहे. म्हणजे कसे? सोपे होईल.

योगी९०० 28/07/2023 - 20:09
योग्य वेळी हा अनुभव वाचला.. उद्याच सकाळी मला बंगलोरवरून ३ वाजता टॅक्सी पकडायची आहे. हा अनुभव वाचून हॉटेलात विचारले तर त्यांनी सांगितले की शनिवारी सकाळी ओला/उबेर मिळायला त्रास होतो. म्हणून सरळ कंपनीकडून कार बुक करून घेतली. धन्यवाद.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

योगी९०० 31/07/2023 - 10:38
हो मला तरी या लेखाचा फायदा झाला. यानिमित्ताने कंपनी तर्फे मला माझ्यासाठी गाडी बुक करता येते हे ही समजले. उगाच अ‍ॅडमिन बरोबर फॉलो अप नको म्हणून बुक करायचो नाही. पण नवीन पोर्टल कंपनीने बनवले आहे त्यात फक्त १ मिनीट लागले कार रिक्वेस्ट द्यायला आणि १० मिनिटात कार बुक झाल्याचा मेसेजही आला. कधी कधी ओलावर १०-१२ मिनिटे ड्रायव्हर शोधण्यातच जातात. यापुर्वीही बंगलोरला ओला उबेरचा असा अनुभव आला असल्याने बसस्टॉपवरच उभे राहून बुक करतो. कारवाला येणार असेल तर थांबतो नाहीतर सरळ जी एअरपोर्ट बस येते त्यातून निघून जायचो. एक शंका : ५.३० च्या विमानासाठी तुम्ही ३.३० ला कसे काय निघाला? यावेळी तर तुम्ही एअरपोर्टवर पाहिजे. गेट २० मिनिटे आधी बंद होते. चेक इन व सिक्यूरीटी साठीच कधी कधी १ तास लागतो. आता त्यात नवीन प्रकार म्हणजे डिजीयात्रा हा प्रकार बंगलोरला सुरू केला आहे. बाहेरच तुमचा फोटो घेतला जातो व प्रत्येक ठिकाणी आत कॅमेरा तुमचा फोटो चेक करतो.

In reply to by योगी९००

हे मला माहीत नव्हते, तिकडे पोचल्यावर उद्घोषणा करत होते की डिजियात्रा वाल्यांनी वेगळी रांग लावावी, तेव्हा समजले. दुसरे की आंतर देशीय प्रवास असल्याने १ तास आधी चेक ईन केल्यास पुरेसे होते, आणि हॉटेल विमानतळाच्या रस्त्यावरच होते(बागलूर क्रॉस) म्हणुन २ तास आधी निघालो.

In reply to by योगी९००

बेंगलोरमध्ये असताना मलाही रात्री अपरात्री विमानतळावर जाण्याचा प्रंसगाला सामोरे जावे लागले होते. अश्यावेळी मी ओला उबर अश्या त्यावेळी बुक होणार्या टॅक्सी घेण्यापेक्षा एअरपोर्ट सर्विस देणार्या टॅक्सी सर्विस बुक करत असे. एकतर तेव्हा आपल्याला समोरच्याशी डायरेक्ट बोलता येते व त्याला दहा वेळा बजावुन सांगता येते कि ऐनवेळी अडचण निर्माण करु नकोस म्हणुन. थोडी महाग पडते पण कधी अडचण अथवा खोळंबा झाला नाही.

कंजूस 28/07/2023 - 20:40
आपण चांगल्या सहली झाल्या की आनंदाने सगळ्यांना सांगतो,इथे लिहितो. पण असे अनुभवही आवर्जून द्यायला हवेत. पुढील लोकांचे त्रास आणि पैसे वाचतील.

नाताळच्या सुट्टीत कुठे ना कुठे तरी जायचे ठरलेले. त्यात आता चार चाकी आली होती. भोपाळ पुणे, पुणे लखनऊ आशी रोड ट्रीप यशस्वी पणे पुर्ण व आरामदायक झाल्यानंतर घरच्याचां विश्वास दृढ झाला. एक असाच अनुभव... नाताळच्या सुट्टीत कुठे ना कुठे तरी जायचे ठरलेले. त्यात आता चार चाकी आली होती. भोपाळ पुणे, पुणे लखनऊ आशी रोड ट्रीप यशस्वी पणे पुर्ण व आरामदायक झाल्यानंतर घरच्याचां विश्वास दृढ झाला. या वर्षी आग्रा, फतेपुर सिक्री जाऊ आसा फतवा जारी झाला.लवकर सकाळीच चार चाकीने निघालो. कानपूरच्या जवळ लोकांनी रस्त्यावर उतरून रहदारी बंद केली होती. पोलिसांच्या सल्ल्यानुसार एक आडबाजूचा रस्ता जो जी टी(शेरशहा सुरी मार्ग) रोड ला मिळत होता त्यावर गाडी टाकली. क्राॅस कंट्री रोड, नवी गाडी, कसेबसे मुख्य रस्त्यावर पोहोचलो. जी टी रोड रिकामा, गुळगुळीत पण मैलोन्मैल वस्ती,पेट्रोल पंप, ढाबे काहीच नाही. जागोजागी खांद्यावर दुनाळी टांगलेले दोघे चौघे, भका भका बिड्यांचा धुर काढत उभी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून डाकू मलखानचीच आठवण येत होती. दोन मुली आणी बायको. सर्व अस्वस्थ व्हायला सुरवात झाली. काटा शंभरवर टेकला होता. अचानक थोड्या अंतरावर एक रक्तबंबाळ, खांद्यावर चाकू रुतलेला व हातात विट घेऊन फाटक्या कपड्यात भिक्कार माणूस रस्त्यात मधोमध उभा. रस्त्यच्या कडेला टपरी व दोन चार माणसांच एक टोळकं बाजेवर बसलेलं होतं. इलाका भिंड मुरैना, नोटोरियस, परिस्थितीचा अंदाज आला.सर्व खिडक्या बंद केल्या. ड्रायव्हर साईटची थोडी उघडली, गती कमी न करता विस रुपयाची नोट व काही नाणी त्या माणसाच्या दिशेने भिरकावली आणी गाडी दामटली. आपेक्षे प्रमाणे तो माणूस नोट व नाणी घेण्यास लपकला आम्ही सुखरुप पुढे निघून गेलो. हुश्श, good sense prevailed.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 29/07/2023 - 05:39
कारने सहलीला जाणारे आमचे काही ओळखीचे,नातेवाईक आणखी एकाला बरोबर घेतात. दोन कार आणि आपलेच लोक. थोडी अधिक आत्मनिर्भरता. एकूण ते वाहन परावलंबी आणि गैरसोयीचे (हे माझे मत). फक्त स्थानिक परिसरासाठी ठीक.

विवेकपटाईत 29/07/2023 - 09:15
दिल्ली बाबत अनेकांच्या विचित्र धारणा आहेत. बहुतेक त्याचे कारण दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला राष्ट्रीय चॅनल वर महत्वपूर्ण स्थान दिले जाते. मी शेकडो वेळा कार्यालयातून घरी रात्री 11 नंतर आलो आहे. पंखा रोड होऊन आत मध्ये पाऊण किलोमीटर चालताना भीती फक्त कुत्र्यांची वाटत होती. जुन्या दिल्लीत तर रात्री तीन वाजता ही रहदारी असते.

विजुभाऊ 29/07/2023 - 15:44
या आठवड्यात मला एक असाच पण जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो. कम्पनीने लॉज बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्यामुळे खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये. दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्या मुळे ओढणे शक्य होत नव्हते. त्यात ओले असल्यामुळे हात सटकत होते. परिस्थिती अशी होती की माझा मोबाईल बाहेर रूम मधे होता. आतून ओरडून कोणाला बोलायचे तर आवाज बाहेर जाणे शक्य नव्हते. दहा एक मिनीटे शांत बसलो. लॅचचा नॉब टॉवेल ने पुसून काढले. आणि दाराच्या चौकटीला पाय लावून लॅच दोन्ही हातानी दाबून जार एकाच झटक्यात जोर लावुन ओढले. दार उघडले गेले आणि जीव भांड्यात पडला. हे लिहीताना आता मनात विचार येतोय की समजता ते ओढताना जर तो दाराचा नॉब तुटला असता तर? माझी रूम आतून कडी लावून बंद केलेली होते त्यामुळे क्लीनिंग स्टाफला आत किल्ली लावूनही रूमचे दार उघडता आले नसते. बाथरूम मधे फोन नेला असता तर निदान फोन करूनतरी स्टाफला कळवता आले असते. पण तेही शक्य नव्हते.

पहाटेची ओला उबेर कधीही बूक करू नये. पहाटे रस्त्यावर ट्राफिक नसते अशावेळेस एअरपोर्ट वज्र बसेस हा सगळ्यात रिलायबल ट्रान्स्पोर्ट आहे. इतकी असंख्य लोकं आपल्या शहरांत सतत प्रवास करत असतात. तरीही आपल्या शहरांना मेट्रो, एअरपोर्ट रेल्वे वगैरे करायचे अजिबात सुचत नाही. बेंगलोर एअरपोर्ट लांब आहे तर बेंगलोरच्या सीमेपर्यंत तरी एक थेट रेल्वेलाईन टाकावी. त्या स्टेशनवर कसेतरी पोचले तरी चालेल पण त्या स्टेशनवरुन दर १० मिनिटाला थेट रेल्वे धावलीच पाहिजे. असल्या काही सिस्टीम करावे हे आपल्या लोकांच्या का ध्यानात येत नाही? काय नशीब आहे आपलं.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

विमानाने प्रवास करणे म्हणजे niche category मधे येणे असा बहुतेक जणांचा समज असतो त्यामुळे विमानात बसायला जायचे तर कार / टॅक्सी ने जावे असा अलिखित नियम असावा नाहितर प्रतिष्ठा कमी होते असा बहुसंख्य जनतेचा गैरसमज असावा. सरकारही त्याला खतपाणी घालत असावे. मी तर कित्येकदा मुंबई विमानतळावर रिक्षा / बस पकडून गेलो आहे. जवळ जास्त बॅगा असतील तर अडचण होऊ शकते हा ही एक मुद्दा आहेच.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौकस२१२ 31/07/2023 - 13:27
पहाटेची ओला उबेर कधीही बूक करू नये. यावरील एक अनुभव पुण्यात हॉटेलात राहत होतो , डेक्कन वरील ,, पहाटे ५ ला लोहगाव विमानतलावर पोचायचे होते वारी विदेशी होती त्यामुळे चुकली असती तर फारच महाग पडले असते .. तर विचारपूस केल्यावर सगळे म्हणाले कि डेक्कन ला आहात ना मग काय चिंता करता ओला उबर पहाटे २-३ ला सहज मिळेल .. माझ्य मनात मात्र धाकधूक होती .... बर हॉटेल ची "एअरपोर्ट पोचवणे" सेवा फार महाग वाटत होती .. काय करावे ..तेवढ्यात काम झाले पूर्वी त्या हॉटेल च्या सुरवातीला मी कामासाठी म्हणून ३-४ आठवडे राहिलो होतो ते त्यांचह्य रेकार्ड वर दिसले आणि लगेच तो मॅनेजर म्हणाला अहो तुम्ही तर आमचे जुने ग्राहक .. काळजी करू नका आज रात्री हॉटेल तुम्हाला विनामूलय पोचवेल एअरपोर्ट ला जीव भांड्यात पडला दुसरा मुद्दा ,,, एअरपोर्ट वरून गावात थेट ट्रेन का नसते... या ला कारण टॅक्सी चा धंदा बुडू शकतो असे दिसते किंवा एअरपोर्ट ते गाव हि बस सेवा असते त्यांचा धंदा किंवा असे करतात कि अशी ट्रेन असली तर ती बऱ्यापैकी महाग ठेवतात त्यामुले एखाद्याला टॅक्सी पेक्षा ती परवडते पण जास्त असतील तर टॅक्सी अर्थात हे सर्व त्या त्या देशातील "टॅक्सी किती महाग स्वस्त " यावर अवलंबून आहे - फ्रांकफुर्त - ट्रेन आहे - सिडनी - ट्रेन आहे- महाग - सिंगापोर - ट्रेन नाही / बस आहे - कुआला लंपूर - ट्रेन आहे - हाँग कोन्ग - ट्रेन आहे - ब्रिस्बेन - ट्रेन आहे- महाग - मेलबॉर्न - ट्रेन नाही / बस आहे

In reply to by चौकस२१२

अदित्य सिंग 31/07/2023 - 15:39
सिंगापोर - ट्रेन नाही / बस आहे >> ट्रेन व बस दोन्ही आहे.... अन ट्रेन तिकिटात फरकही नाही दुबई - ट्रेन व बस दोन्ही आहे... ट्रेन अधिक सोयिस्कर आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी!! शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय. b बँगलोरहुन परत येण्यासाठी काल सकाळचे ५.३० चे विमानाचे तिकीट काढले होते. मी आणि बायको , शिवाय बरोबर थोडेफार सामान. तसे सुटसुटीतच होते म्हणा. आदल्या दिवशी मित्राकडे जेवायला गेलो असताना गप्पांमध्ये त्याने आग्रहाने सांगितले की एक तास आधी नक्की चेक इन कराच.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(गोट्या)

राजेंद्र मेहेंदळे ·

गवि 23/06/2023 - 13:15
काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
म्हणजे साधारण सखि मंद झाल्या तारका गोट्यांच्या झाल्या खारका असे का? कविता बरीक छान उतरलीय. मिपाचे जुने दिवस आठवले, त्यापायी काहीसा जाणून बुजून फुलटॉस टाकला होता बोर्डावर. अनेक षटकार आणि कॅचेस उडताहेत. ;-)

Bhakti 23/06/2023 - 14:19
चटका बसला बोटाला आणि खडबडुन झालो जागा संपली हातातली सिगरेट ,आता चला कामाला लागा महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या जरी मनात खोलवर असतील भूतकाळातील गोट्या
सही!

चाट्या,लाळघोट्या,ढेरपोट्या अशा या जीलब्यांचे पडतील सडे रडतील वाचकांचे धडे... कुणीतरी आवरा या भाटांना लावा वाटेला, देऊन त्यांच्याच वाट्यानां करा शितकपाट खाली जरा जागा द्या माझ्या बियरच्या बाटल्यांना....

चौथा कोनाडा 19/07/2023 - 21:08
लै भारी ... एक नंबर जमलीय ! ब्राव्हो ..... राजेंद्र मेहेंदळे ...सलाम-वंदन-प्रणाम-दण्डवत !
टेस्टोस्टेरॉनने मात्र किमया योग्य वेळी दाखवली आणि उमगले अचानक, की अशाही असतात गोट्या काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
अरेरे ..... सो सॅड ! काळजी घ्या सर !

चित्रगुप्त 20/07/2023 - 02:28
जबराव, (मद-)मस्त कवन.
पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या ...
- कोई गल नही बादशाहो, ... अश्या वेळीच तर येती, कामास मुठ्या - कायकू घालते कपाळको आठ्या ?

राघव 20/07/2023 - 13:57
बाकी, कपाळांत जाणाऱ्या गोट्यांबद्दल शिंचं कुणी अजून कसं बोललं नाही ते! ;-)

गवि 23/06/2023 - 13:15
काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
म्हणजे साधारण सखि मंद झाल्या तारका गोट्यांच्या झाल्या खारका असे का? कविता बरीक छान उतरलीय. मिपाचे जुने दिवस आठवले, त्यापायी काहीसा जाणून बुजून फुलटॉस टाकला होता बोर्डावर. अनेक षटकार आणि कॅचेस उडताहेत. ;-)

Bhakti 23/06/2023 - 14:19
चटका बसला बोटाला आणि खडबडुन झालो जागा संपली हातातली सिगरेट ,आता चला कामाला लागा महिन्याअखेरीस चूल पेटायला पाहिजे घरात पेट्या जरी मनात खोलवर असतील भूतकाळातील गोट्या
सही!

चाट्या,लाळघोट्या,ढेरपोट्या अशा या जीलब्यांचे पडतील सडे रडतील वाचकांचे धडे... कुणीतरी आवरा या भाटांना लावा वाटेला, देऊन त्यांच्याच वाट्यानां करा शितकपाट खाली जरा जागा द्या माझ्या बियरच्या बाटल्यांना....

चौथा कोनाडा 19/07/2023 - 21:08
लै भारी ... एक नंबर जमलीय ! ब्राव्हो ..... राजेंद्र मेहेंदळे ...सलाम-वंदन-प्रणाम-दण्डवत !
टेस्टोस्टेरॉनने मात्र किमया योग्य वेळी दाखवली आणि उमगले अचानक, की अशाही असतात गोट्या काही सोनेरी काही रुपेरी क्षणसुद्धा आले वाट्याला पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या
अरेरे ..... सो सॅड ! काळजी घ्या सर !

चित्रगुप्त 20/07/2023 - 02:28
जबराव, (मद-)मस्त कवन.
पण काही वर्षांनंतर ढिल्या पडल्या सगळ्या मिठ्या ...
- कोई गल नही बादशाहो, ... अश्या वेळीच तर येती, कामास मुठ्या - कायकू घालते कपाळको आठ्या ?

राघव 20/07/2023 - 13:57
बाकी, कपाळांत जाणाऱ्या गोट्यांबद्दल शिंचं कुणी अजून कसं बोललं नाही ते! ;-)
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा वाट्या सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्‍या गोट्या दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ४

Trump ·

In reply to by शशिकांत ओक

मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.
मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही. त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले. त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले. मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो. असो. तात्यांना श्रध्दांजली.

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा 13/09/2023 - 14:55
चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी 25/05/2023 - 14:50
एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली. मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर! तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या. ती अखेरची भेट.

आदरांजली. उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले. सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते. तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले. पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

चौथा कोनाडा 25/05/2023 - 22:56
'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला... त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं. भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता. त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला. तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता. अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता. पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे. तो अस्सल गजलप्रेमी होता. इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता.. मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता. पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे. कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या. त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली. त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं. ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली. इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते. मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं. कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू? इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का? असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास. माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं.. निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो.. - समीर गायकवाड. ************* समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण 26/05/2023 - 08:26
तात्या उर्फ विसोबा खेचर... बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक... अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते. तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

In reply to by सर्वसाक्षी

अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

सागरसाथी 29/07/2023 - 19:29
तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच. तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.

In reply to by शशिकांत ओक

मिपा ची सुरवात का आणि कशी झाली? तात्या अभ्यंकर यांनी काय म्हणून हे संस्थळ निर्माण केले? यावर प्रकाश टाकावा ही विनंती करतो.
मायबोली हे मराठीतले सगळ्यात पहिले संकेतस्थळ. ते १९९६ मध्ये सुरू झाले. त्यानंतर काही वर्षांनी मनोगत हे संकेतस्थळ सुरू झाले. मिपावरील बरीच जुनी मंडळी सुरवातीला मनोगतवर बघितली होती. आता त्यापैकी बरेचसे मिपावरही सक्रीय नाहीत. मी मे-जून २००६ दरम्यान कधीतरी मनोगतचा सदस्य झालो. मनोगत जर २००६ मध्ये होते तसे चालू राहिले असते तर कदाचित मिपाची स्थापनाच झाली नसती. मी सदस्य झाल्यानंतर पहिले ७-८ महिने सगळे छान चालू असलेले तिथे बघितले. पण फेब्रुवारी २००७ च्या सुमारास मनोगतचे संस्थापक वेलणकर यांनी कोणत्याही प्रतिसादाला प्रशासकीय मंजुरी हे अनाकलनीय धोरण सुरू केले. म्हणजे एखाद्याला कोणत्याही लेखावर प्रतिसाद किंवा दुसर्‍या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायचा असेल तर ते लिहायचे आणि प्रशासकांनी तो प्रतिसाद प्रसिध्द करायला परवानगी दिली तरच तो प्रसिध्द होणार. या प्रकारात सगळी मजाच आणि उत्स्फूर्तता गेली. प्रशासकीय परवानगी यायला १०-१२ तास लागायचे. अनेक वादविवाद तिथल्या तिथे प्रतिसाद आले तरच रंगतात. असे १०-१२ तास थांबून राहिले तर मजा नाही. त्या धोरणाविरूध्द तात्यांनी एक लेख लिहिला होता. तात्यांच्या खास शैलीतील तो लेख होता. तो लेख कोणतेही कारण न देता नाकारला गेला. तो लेख नंतर तात्यांनी त्यांच्या ब्लॉगवर http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post_20.html वर प्रसिध्द केला. त्याच्या दुसर्‍या दिवशी तात्यांनी आपले मनोगतवरील खाते बंद करावे अशी विनंती केली. मनोगत संस्थापकांनी ती विनंती लगोलग मान्य केली आणि तात्यांचे खाते बंद करून टाकले. त्यानंतर तात्यांनी इरेला पेटून मिसळपावची स्थापना केली. मधल्या काळात तात्या मनोगत सोडून उपक्रमवर लिहायचे. मिपावर बराच काळ सक्रीय असलेले अनेक सदस्य त्यावेळेस मनोगतवरून उपक्रमवर गेले होते. मी पण त्यातलाच एक होतो. मग मिपा सुरू झाल्यावर सगळे मिपावर आले. मनोगत हे माझे पहिले प्रेम आहे असे तात्या नेहमी म्हणायचे. खरोखरच त्यावेळेस त्यांनी मनोगतवर तसेच प्रेम केले होते. माझ्या माहितीप्रमाणे मुंबई-ठाणे परिसरातील मनोगतचा पहिला कट्टा तात्यांनीच भरवला होता आणि त्यावेळेस सगळ्यांनी आमरस हादडला होता. त्या कट्ट्याचे फोटोही मनोगतवर टाकले होते. मनोगतवरील प्रशासकीय धोरणांमुळे (खरं तर प्रशासकीय चक्रमपणामुळे) त्या संकेतस्थळाची पूर्ण रया गेली. आता ते संकेतस्थळ रडतखडत चालू आहे. आठवड्यातून एखादा प्रतिसाद कधीतरी आला तर येतो. असो. तात्यांना श्रध्दांजली.

In reply to by अहिरावण

चौथा कोनाडा 13/09/2023 - 14:55
चालू असावं असं वाटतंय... कारण लेटेस्ट प्रकाशित झालेला लेख ( https://www.manogat.com/index.php/node/26842 )३० ऑगस्टचा दिसतो आहे !

सर्वसाक्षी 25/05/2023 - 14:50
एक अफलातून व्यक्तिमत्त्व. आमची ओळख मनोगत वरची, पुढे मैत्री जमली. कट्टे झाले, ठाण्यात गाठीभेटी झाल्या. तात्यांनी स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करायचं ठरवलं आणि केली. मिपा सुरू झाल्यानंतर मी काही काळपर्यंत दाखल झालो नव्हतो. एकदा तात्याचा फोन आला, म्हणाला काय ***** माणूस आहेस! माझा गाववाला असून सदस्य होतं नाहीस म्हणजे काय? मी म्हणालो की मनोगत वाले आयडी घेऊन इथे लोक दाखल झाले आहेत असं ऐकून आहे. ताबडतोब उत्तर: दिला तुला तुझा मनोगत आयडी. तात्या ने परवलीचा शब्द मेल केला. मी तेव्हा काही दिवस पुण्यात गेलो होतो, परत आल्यावर विसरून गेलो. दोन दिवसांनी संध्याकाळी परत तात्यांचा फोन. मी गाडी चालवत होतो. मी तात्याला म्हणालो की घरी जाताच मेल उघडतो, परवलीचा शब्द वाचतो आणि दाखल होतो. तात्या उलट ओरडला, लाव गाडी बाजूला आणि साईन खर; परवलीचा शब्द चंद्रशेखर! तात्या म्हणजे धमाल माणूस. अचानक गालबोट लागलं आणि दिवस फिरले. घडू नये ते घडले. तात्या जायच्या दोनेक वर्षे आधी रामदास शेठचा फोन आला, म्हणाले आज तात्याचा वाढदिवस आहे. आम्ही तो दिवस साजरा करायचं ठरवलं. तात्या नको म्हणत होता पण आम्ही हट्टाला पेटलो. मी, रामदास, संतोष आणि तात्या. ती अखेरची भेट.

आदरांजली. उमेदीची सर्व वर्षे महाराष्ट्रा बाहेर गेली. पुर्ण निवृत्तीनंतर पुन्हा एकदा मराठी ओढ लागली. शोधता शोधता मिपा सापडले. सुरवातीपासूनचे साहित्य वाचण्यास सुरवात केली. वाटले इथे लवकर यायला पाहिजे होते. तात्यांच्या लेखनातून व प्रतिसादांतून तात्यांचे व्यक्तीमत्व थोडेसे कळाले. पुनश्च आदरांजली व धन्यवाद.

चौथा कोनाडा 25/05/2023 - 22:56
'रेड लाईट डायरीज'चं विश्व शब्दबद्ध करण्याची प्रेरणा देणारा माझा मित्र तात्या अभ्यंकर आज अनंताच्या प्रवासास निघून गेला... त्याचं दिलखुलास मनमौजी बेभान जगणं कुठल्याही फंद्यात गुंतणं शक्य नव्हतं. भीमसेन जोशी ते बाबूजी आणि फोरास रोड ते गंगूबाई हनगल असा त्याचा अस्ताव्यस्त कॅनव्हास होता. त्यानं आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. आधी अनेकांनी त्याला फसवलं. नंतर त्यानं अनेकांना चकवलं. त्यातूनच त्याला अनेकांचं देणं झालं. त्यात तो झुरु लागला. आपल्याला झाल्याला ओझ्याची टोचणी त्याला लागून राहिली. त्यामुळेच मोरपीसाची लेखणी असूनही व्यसनांच्या आहारी गेला. तात्याची वृद्ध आजारी आई हा त्याचा वीक पॉईंट होता. तो कट्टर बाळासाहेब ठाकरेप्रेमी शिवसैनिक होता. अखेरच्या काळात त्याचा सेलफोन नॉट रिचेबल होता. पानाफुलावर प्रेम करणारा तात्या रशियन टेनिस सम्राज्ञी मारिया शारापोवा हिचा भक्त होता. स्त्री सौंदर्यावर खुलून लिहिणारया तात्याच्या लिखाणात वासनेचा लवलेश नसे. तो अस्सल गजलप्रेमी होता. इथल्या अनेक बोरुबहाद्दर कारकुनी छाप व नित्यनेमाने बुंदी पाडणारया लेखकांहून तो कैकपटीने सरस होता. मात्र त्याचं चीज कधी झालं नाही. किंबहुना तो ही या बाबतीत बेफिकीर होता. तसा तर तो जिंदगीभर बेफिकीर होता. पण माणूस अस्सल बावनकशी जिंदादिल होता.. मधुबालेचा आजन्म अविवाहित चाहता होता. पोस्टच्या अखेरीस त्याच्या नावाची दिलखुलास टॅगलाईन असे. कुणाचीही टोपी उडवण्यात माहिर असलेला तात्या स्वतःचीच खिल्ली उडवण्यात एक्सपर्ट होता. बादशाहीतल्या जेवणाच्या त्याच्या पोस्ट्स त्याच्यातल्या खवय्याची जाणीव करून देण्यास पुरेशा होत्या. त्याच्याशी जेंव्हा जेंव्हा भेटलो तेंव्हा तेंव्हा त्याचं ते पाठीवरून प्रेमानं हात फिरवणं खूप भारी वाटायचं. फटकळ स्वभावामुळे अस्सल जिंदगी लपवण्यासाठी मुखवट्याआड जगणं त्याला जमलं नाही. त्यामुळे त्याची वाताहत झाली. त्याचं जाणं हूरहूर लावून गेलं. ज्या सोशल मीडियानं त्याला नावलौकिक दिला त्यानंच बदनामीही दिली. इनबॉक्समध्ये डोकावणारा, लिखाणावर प्रेम करणारा, चुकांची दुरुस्ती करणारा मित्र मी गमावलाय. काही महिन्यांपूर्वी त्याला देणी फेडण्यासाठी हवे असलेले पैसे द्यावेत असे वाटले होते. पण तितके तर माझ्याकडेही नव्हते. मित्रा तुझी निकड भागवू शकलो नाही याचं आता शल्य वाटतं. कोणत्या तोंडाने तुला श्रद्धांजली वाहू? इथे फेसबुकवर तुला श्रद्धांजली वाहणारयांचा पूर येईल. तितक्याच लोकांनी तुला मदत केली असती तर तू वाचला असतास का? पुढे जाऊन तुझ्या सवयी तु बदलल्या असत्या का? असे अनेक प्रश्न मागे ठेवून जाताना माझ्या मनाला अपराधीपणाची सल लावून तू निघून गेलास. माझ्या गावाकडे येऊन आषाढातल्या पावसात भिजत, गाणी म्हणायचं तुझं स्वप्न इतक्या अकाली विरुन जाईल असं वाटलं नव्हतं.. निदान तुझा उर्वरित प्रवास तरी सुखाचा होवो.. - समीर गायकवाड. ************* समीर बापू गायकवाड मनोगत देण्याचा मोह मला आवरता आला नाही. स्व तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली.

मदनबाण 26/05/2023 - 08:26
तात्या उर्फ विसोबा खेचर... बंड करुन आणि त्यांच्याच शब्दात सगळ्यांना फाट्यावर मारुन स्व्तःच मराठी संकेतस्थळ उभारण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करणारा व्यक्ती. तात्या नसता तर मिपा देखील आज दिसलं नसतं.जालावर जी विलक्षण आणि वादग्रस्त मंडळी वावरुन गेली त्यापैकी तात्या एक... अंमळ आणि फोकलीच्या हे त्यांचे सगळ्यात आवडते शब्द होते... रोज काहीतरी करुन लिहुन, मिपाला जिवंतपणा देण्याचे कार्य ते फार आवडीने करीत... त्यांच्याशी भरपुर गप्पा झाल्या आणि भेटी-गाठी देखील. त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ आणि शेवट तसा व्हायला नको होता इतके मात्र मला मनापासुन वाटते. तात्या अभ्यंकर यांस भावपुर्ण श्रद्धांजली _/\_

मदनबाण.....

In reply to by सर्वसाक्षी

अजुन एक म्हणजे सुंदर ललनांचा फोटो टाकुन त्याखाली "ही आमची अमुक तमुक हिच्यावर आमचा फार जीव" असे लिहिणे ही ही तात्यांची एक खास सवय होती..

सागरसाथी 29/07/2023 - 19:29
तात्या आणि त्यांच्या मित्रमंडळीला एकदाच भेटलो होते, फोनवरुन संपर्क होत होता, त्यांना आमच्या घरी राहायला यायचे होते ते राहूनच गेले.

तात्यांचे लेखन वाचले आहे. वाचताक्षणी आवडले. लेखनातूनच त्यांचे पैलू समजले. त्यांना भेटता आले नाही, हे शल्य राहीलच. तात्यांना मी आदरांजली वाहतो. एक अवलिया हेच नाव त्यांना अचूक आहे.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे.

९९ वर्ष्यानंतर

आंद्रे वडापाव ·

सुबोध खरे 17/05/2023 - 12:37
बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे 17/05/2023 - 18:19
समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 11:31
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 13:21
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 14:22
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी 18/05/2023 - 14:55
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:04
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:06
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:20
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 19/05/2023 - 09:41
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20level%20fertility%20is,of%202.1%20children%20per%20woman. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 19/05/2023 - 09:46
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 16:28
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:21
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

टीपीके 18/05/2023 - 16:39
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:18
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:48
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-constitute-35-of-assams-population-they-cannot-be-a-minority-says-cm-sarma/amp_articleshow/90245598.cms https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/ https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html

कॉमी 17/05/2023 - 22:28
नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 22:50
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-across-all-communities/articleshow/91407169.cms

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 23:16
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-highest-rise-in-muslim-population/articleshow/45972566.cms पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/05/2023 - 13:55
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

गवि 18/05/2023 - 12:04
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

गवि 18/05/2023 - 13:32
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 18/05/2023 - 18:27
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

कॉमी 18/05/2023 - 16:39
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 17:15
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

सुबोध खरे 18/05/2023 - 18:54
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

कॉमी 18/05/2023 - 20:20
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 18/05/2023 - 20:44
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमी 20/05/2023 - 18:30
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.

कॉमी 18/05/2023 - 20:55
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

तर्कवादी 19/05/2023 - 19:28
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 19/05/2023 - 19:44
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 20/05/2023 - 09:51
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 20/05/2023 - 17:31
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 20/05/2023 - 00:13
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:41
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 23/05/2023 - 13:18
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:49
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:22
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 20/05/2023 - 17:54
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?

सुबोध खरे 17/05/2023 - 12:37
बेसिक मध्ये लोच्या आहे. गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे. लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते. कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते

चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...

सुबोध खरे 17/05/2023 - 18:19
समर्थन असे होत नाही. एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते. गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 11:31
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा? उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल. होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

म्हणूनच दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 13:21
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल. यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच. अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या. फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा

In reply to by टीपीके

आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती . National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे. लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 14:22
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का? अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे. मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल

In reply to by टीपीके

श्रीगुरुजी 18/05/2023 - 14:55
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल. हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ... बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:04
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही? आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 18/05/2023 - 15:06
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.

In reply to by श्रीगुरुजी

२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं. मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..

In reply to by श्रीगुरुजी

चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:20
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे. चला मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल २४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? काहींच्या काही लॉजिक ... भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 19/05/2023 - 09:41
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ? समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा? Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20level%20fertility%20is,of%202.1%20children%20per%20woman. असो आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू? सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 19/05/2023 - 09:46
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात "फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. " बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ... आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..

In reply to by टीपीके

तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'... फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके 18/05/2023 - 16:28
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो हे बघा
The total fertility rate (TFR) of a population is the average number of children that would be born to a female over their lifetime
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमी होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.

In reply to by टीपीके

चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब १५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार आणि ८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार ९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 18/05/2023 - 18:21
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार. आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार. हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.

In reply to by सुबोध खरे

इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.

In reply to by टीपीके

टीपीके 18/05/2023 - 16:39
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो. वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:18
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत. तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 17/05/2023 - 22:48
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-constitute-35-of-assams-population-they-cannot-be-a-minority-says-cm-sarma/amp_articleshow/90245598.cms https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/ https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html

कॉमी 17/05/2023 - 22:28
नोंदी- १.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा. २. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल. ३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे. ४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत. १०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 22:50
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण- १. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे. २. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे. ३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
नाव 2०१५-१६
(NFHS 4)
2०१९-२१
(NFHS 5)
घट %
हिंदू 2.13 1.96 7.98%
मुस्लिम 2.62 2.36 9.92%
फरक 0.49 0.40 -
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-across-all-communities/articleshow/91407169.cms

In reply to by कॉमी

कॉमी 17/05/2023 - 23:16
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे. - माननीय सदस्य.

In reply to by कॉमी

अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ... ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात .. माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...

In reply to by आंद्रे वडापाव

काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल. Population https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-highest-rise-in-muslim-population/articleshow/45972566.cms पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात. आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

थोडे गणित करू या. आसामची लोकसंख्या २००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु २०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा. खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा. असो. पूर्णविराम

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 18/05/2023 - 13:55
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...

गवि 18/05/2023 - 12:04
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.

In reply to by गवि

उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

गवि 18/05/2023 - 13:32
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे 18/05/2023 - 18:27
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.

कॉमी 18/05/2023 - 16:39
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.

In reply to by कॉमी

भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...

In reply to by आंद्रे वडापाव

श्रीगुरुजी 18/05/2023 - 17:15
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.

सुबोध खरे 18/05/2023 - 18:54
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर

कॉमी 18/05/2023 - 20:20
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.

In reply to by कॉमी

सुबोध खरे 18/05/2023 - 20:44
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by सुबोध खरे

कॉमी 20/05/2023 - 18:30
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.

कॉमी 18/05/2023 - 20:55
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.

केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.

In reply to by मुक्त विहारि

भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.

तर्कवादी 19/05/2023 - 19:28
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 19/05/2023 - 19:44
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.

In reply to by तर्कवादी

होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 20/05/2023 - 09:51
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.

In reply to by आंद्रे वडापाव

चौकस२१२ 20/05/2023 - 17:31
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे

In reply to by चौकस२१२

शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.

In reply to by तर्कवादी

तर्कवादी 20/05/2023 - 00:13
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:41
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा

In reply to by सुबोध खरे

तर्कवादी 23/05/2023 - 13:18
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?

In reply to by तर्कवादी

होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:49
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.

In reply to by तर्कवादी

चौकस२१२ 20/05/2023 - 17:36
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे

In reply to by तर्कवादी

सुबोध खरे 20/05/2023 - 09:22
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 20/05/2023 - 17:54
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.

दोन शशक--मधुसापळा

राजेंद्र मेहेंदळे ·

चौथा कोनाडा 11/05/2023 - 17:58
खतरनाकच सापळा. लै भारी ... आवडल्या दोन्ही शशकज ! (हेरगिरीवरून पुण्यात एका संशोधकाला ताब्यात घेतले आहे हे प्रकरण ताजे आहे, त्यामागे असाच सापळा असावा अशी शक्यता व्यक्त होतेय !) अमुक स्टोरी, तमुक स्टोरी सगळीकडे स्टोरीच स्टोरी !

चौथा कोनाडा 11/05/2023 - 17:58
खतरनाकच सापळा. लै भारी ... आवडल्या दोन्ही शशकज ! (हेरगिरीवरून पुण्यात एका संशोधकाला ताब्यात घेतले आहे हे प्रकरण ताजे आहे, त्यामागे असाच सापळा असावा अशी शक्यता व्यक्त होतेय !) अमुक स्टोरी, तमुक स्टोरी सगळीकडे स्टोरीच स्टोरी !
लेखनविषय:
लेखनप्रकार
अहो लक्ष कुठेय तुमचे? मी म्हणतेय मुलाकडे सिऍटलला जाऊया. पण तुमचे आपले काम आणि काम .सारखे मोबाईलमध्ये डोके खुपसलेले. जणू सगळ्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरच. नाही जमणार ग.या महिन्यात दिल्लीला क्वाडची मीटिंग आहे. त्यानंतर युरोपला जायचे आहे. सध्या तर बोलूच नकोस सिऍटलचे. आता हे युरोपचे कुठून काढलेत? तुम्ही तर याआधी कामासाठी कधीच गेला नाहीत युरोपात? आणि आजकाल तुम्ही फारसे बोलतही नाही घरामध्ये. एनी प्रॉब्लेम? आता कसे सांगू हिला? सिमरन मागच्यावेळी बँकॉक मध्ये भेटलेली तेव्हा काय मजा केलेली आम्ही. फोनमधले फोटो पहिले की त्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. आताही ब्रसेल्सला बोलावतेय.

नर्मदे हर- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

राजेंद्र मेहेंदळे ·

गोरगावलेकर 08/05/2023 - 15:00
लेख आधीही वाचला होता पण प्रतिक्रिया देण्या आधीच मिपा बंद झाले होते. नर्मदा परिक्रमेवर जास्त काही वाचलेले नाही. खूप चांगली माहिती मिळाली.

मी नर्मदा परिक्रमेचा सगळ्यात जुना उल्लेख वाचला होता तो म्हणजे श्री बिडकर महाराज यांचे चरित्रात. त्यांनी १८७८ च्या दरम्यान परिक्रमा केली होती. अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे शिष्य असलेल्या बिडकर महाराजांनी गुर्वाज्ञेवरून परिक्रमा केली होती. श्री स्वामी समर्थ यांनी देह ठेवल्याची बातमी त्यांना परिक्रमा करित असताना कळली होती असा उल्लेख येतो.

कंजूस 08/05/2023 - 19:27
नर्मदा एकदाच पाहिली आहे. (ओंकारेश्वर,माहेश्वर,मांडू सहलीत तीन ठिकाणी.) पाणी स्वच्छ वाटतेय. ओंकारेश्वरला डब्यात पाणी घेऊन घाटावर आंघोळ (हाफफ्राइ) केली.

मनिम्याऊ 12/05/2023 - 13:53
वरून 8 वा फोटो ज्यात कमानी मधून पायऱ्या आणि खाली मैय्या दिसते आहे तो नेमका कोणत्या जागेचा? काही विशेष अनुभव निगडित आहेत म्हणून विचारलं

In reply to by मनिम्याऊ

हनुमंतेश्वर मंदीराच्या मागचा आहे. विशेष अनुभव काही नाही. सहज अँगल आवडला म्हणुन घेतला. नदीत पोहायला जायची ईच्छा होती पण वेळ झाला नाही ईथे, हाच अनुभव.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनिम्याऊ 12/05/2023 - 15:08
अहो माझे काही विशेष अनुभव निगडित आहेत असे म्हणायचे होते पण एक्झॅक्ट जागा लक्षात येत न्हवती.

In reply to by मनिम्याऊ

मनिम्याऊ 13/05/2023 - 09:33
या जागी मला मैय्याच्या साक्षात स्वरूपात असण्याची प्रचिती आली. पण हे अगदीच व्यक्तीसापेक्ष वैयक्तिक झाले. तो अनुभव इथे पब्लिक फोरम वर सांगणं म्हणजे उगीच टीका ओढवून घेणं होईल. अंधश्रद्धा n all...

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनिम्याऊ 17/05/2023 - 22:10
त्या पायऱ्या किनाऱ्याजवळ संपतात ना तिथे एक मोठे झाड आहे त्या झाडाखाली मावळत्या दुपारी उबदार उन्हात एक मध्यमवयीन काळी सावळी स्त्री बसलेली होती. अंगावर निळी नऊवारी साडी आणि ठसठशीत गोल कुंकु. अंगाने धिप्पाड. कोणाशी बोलत न्हवती आणि कोणी तिची दखल देखील घेत न्हवते. मला मात्र तिने जवळ तिने बोलावले. साखर फुटाणे खायला दिले. त्या दिवसांत माझी मनस्थिती जरा डिस्टर्ब होती. त्या स्त्रीने काहीच पूर्व ओळख नसताना स्वतःहून सांगितले की "काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल" व माझ्या चिंतेवर उपाय देखील सांगितला. मला आश्चर्य की ही गावाकडची नऊवारी लुगडे नेसलेली मराठी बाई एकटीच इथे काय करतेय आणि ओळखदेख नसतांना माझी चिंता हिला कशी कळली? मी तिला वाकून नमस्कार केला आणि ती उठून उभी राहिली. प्रचंड म्हणजे प्रचंड धिप्पाड होती. मी जेमतेम तिच्या छातीपर्यंत येत होते. ( मी स्वत ५'४" आहे). माझ्या डोक्यावर हात धरला प्रत्यक्ष स्पर्श नाही केला आणि बोलली "भेटू पुन्हा. विसरू नकोस माझं नाव 'नर्मदा'". आणि किनाऱ्याकडे निघून गेली. मी स्तब्ध. हातात साखर फुटाणे तसेच. माझा नवरा मला शोधत तिथवर पोचला होता. त्याला घडलेलं सांगितलं. दोघांनी धावत पळत किनाऱ्याकडे जाऊन बघितलं. ती दिसली नाही. (तुमच्या लेखातला फोटो बघितला. तीच जागा. म्हणून विचारलं तुम्हाला काही विशेष अनुभव आला का? ) नर्मदे हर!

In reply to by मनिम्याऊ

माझा अनुभव १) ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी करोनापुर्व काळात जायचो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला. २) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

नर्मदे हर !! परिक्रमेला जाऊन आलात हे वाचून आनंद झाला . आता जाऊन आला आहात तर पुढचे पाऊल - खंड परिक्रमा करा . दरवर्षी थोडे अंतर, पुढल्या खेपेस तेथून पुढे अशा प्रकारे सुद्धा परिक्रमा करता येते . सत्पुषांबरोबरचे अनुभव कथनाची वाट पाहतोय.

दुधाची तहान ताकावर भागवली म्हणता पण लेखन फारच उस्फुर्त अन् ओघवते आहे हे म्हणायला हवेच. फारच सुंदर वर्णन, प्रकाशचित्रे व भाव आहे. आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा.

मनिम्याऊ 28/05/2023 - 19:11
तुमचा लेख वाचून आठवणी जाग्या झाल्या आणि मैय्याच्या दर्शनाची अनिवार ओढ लागली. म्हणून मग दि. 25may 2023 रोजी जबलपूर येथे जाऊन मैय्याचे दर्शन घेतले. ग्वारीघाटापासून सुमारे 300मीटर आत प्रवाहाच्या मध्ये मैय्याचे छोटेखानी संगमरवरी मंदिर आहे. नावेतून जाऊन दर्शन घेतले. मैय्याला साडी व ओटी अर्पण केली. दुपारी १२ ची वेळ. अतिशय गरम वातावरण असूनही मंदिरात त्यामानाने गारवा होता. नंतर जवळच भेडाघाट येथे जाऊन धुवांधार waterfall बघितला. एकंदरीतच छान छोटीशी भेट घडली. तुमच्या लेखामुळे हे घडून आले. नर्मदे हर!

MipaPremiYogesh 02/06/2023 - 18:51
खूपच सुंदर लेख आणि अनुभव. मस्त वाटले वाचून. नर्मदे हर आणि साधनामस्त बऱ्याच वेळेला वाचले असल्याने रिलेट करता आले.

अहिरावण 21/03/2024 - 19:14
ऐन चैत्रात करण्यापेक्षा नोव्हे डिसेंमधे जास्त मजा येईल का? उन्हात तापून घेण्यापेक्षा मस्त थंडीत धुक्यात फिरायला जास्त मजा येईल का?

गोरगावलेकर 08/05/2023 - 15:00
लेख आधीही वाचला होता पण प्रतिक्रिया देण्या आधीच मिपा बंद झाले होते. नर्मदा परिक्रमेवर जास्त काही वाचलेले नाही. खूप चांगली माहिती मिळाली.

मी नर्मदा परिक्रमेचा सगळ्यात जुना उल्लेख वाचला होता तो म्हणजे श्री बिडकर महाराज यांचे चरित्रात. त्यांनी १८७८ च्या दरम्यान परिक्रमा केली होती. अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे शिष्य असलेल्या बिडकर महाराजांनी गुर्वाज्ञेवरून परिक्रमा केली होती. श्री स्वामी समर्थ यांनी देह ठेवल्याची बातमी त्यांना परिक्रमा करित असताना कळली होती असा उल्लेख येतो.

कंजूस 08/05/2023 - 19:27
नर्मदा एकदाच पाहिली आहे. (ओंकारेश्वर,माहेश्वर,मांडू सहलीत तीन ठिकाणी.) पाणी स्वच्छ वाटतेय. ओंकारेश्वरला डब्यात पाणी घेऊन घाटावर आंघोळ (हाफफ्राइ) केली.

मनिम्याऊ 12/05/2023 - 13:53
वरून 8 वा फोटो ज्यात कमानी मधून पायऱ्या आणि खाली मैय्या दिसते आहे तो नेमका कोणत्या जागेचा? काही विशेष अनुभव निगडित आहेत म्हणून विचारलं

In reply to by मनिम्याऊ

हनुमंतेश्वर मंदीराच्या मागचा आहे. विशेष अनुभव काही नाही. सहज अँगल आवडला म्हणुन घेतला. नदीत पोहायला जायची ईच्छा होती पण वेळ झाला नाही ईथे, हाच अनुभव.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनिम्याऊ 12/05/2023 - 15:08
अहो माझे काही विशेष अनुभव निगडित आहेत असे म्हणायचे होते पण एक्झॅक्ट जागा लक्षात येत न्हवती.

In reply to by मनिम्याऊ

मनिम्याऊ 13/05/2023 - 09:33
या जागी मला मैय्याच्या साक्षात स्वरूपात असण्याची प्रचिती आली. पण हे अगदीच व्यक्तीसापेक्ष वैयक्तिक झाले. तो अनुभव इथे पब्लिक फोरम वर सांगणं म्हणजे उगीच टीका ओढवून घेणं होईल. अंधश्रद्धा n all...

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनिम्याऊ 17/05/2023 - 22:10
त्या पायऱ्या किनाऱ्याजवळ संपतात ना तिथे एक मोठे झाड आहे त्या झाडाखाली मावळत्या दुपारी उबदार उन्हात एक मध्यमवयीन काळी सावळी स्त्री बसलेली होती. अंगावर निळी नऊवारी साडी आणि ठसठशीत गोल कुंकु. अंगाने धिप्पाड. कोणाशी बोलत न्हवती आणि कोणी तिची दखल देखील घेत न्हवते. मला मात्र तिने जवळ तिने बोलावले. साखर फुटाणे खायला दिले. त्या दिवसांत माझी मनस्थिती जरा डिस्टर्ब होती. त्या स्त्रीने काहीच पूर्व ओळख नसताना स्वतःहून सांगितले की "काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल" व माझ्या चिंतेवर उपाय देखील सांगितला. मला आश्चर्य की ही गावाकडची नऊवारी लुगडे नेसलेली मराठी बाई एकटीच इथे काय करतेय आणि ओळखदेख नसतांना माझी चिंता हिला कशी कळली? मी तिला वाकून नमस्कार केला आणि ती उठून उभी राहिली. प्रचंड म्हणजे प्रचंड धिप्पाड होती. मी जेमतेम तिच्या छातीपर्यंत येत होते. ( मी स्वत ५'४" आहे). माझ्या डोक्यावर हात धरला प्रत्यक्ष स्पर्श नाही केला आणि बोलली "भेटू पुन्हा. विसरू नकोस माझं नाव 'नर्मदा'". आणि किनाऱ्याकडे निघून गेली. मी स्तब्ध. हातात साखर फुटाणे तसेच. माझा नवरा मला शोधत तिथवर पोचला होता. त्याला घडलेलं सांगितलं. दोघांनी धावत पळत किनाऱ्याकडे जाऊन बघितलं. ती दिसली नाही. (तुमच्या लेखातला फोटो बघितला. तीच जागा. म्हणून विचारलं तुम्हाला काही विशेष अनुभव आला का? ) नर्मदे हर!

In reply to by मनिम्याऊ

माझा अनुभव १) ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी करोनापुर्व काळात जायचो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला. २) सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

नर्मदे हर !! परिक्रमेला जाऊन आलात हे वाचून आनंद झाला . आता जाऊन आला आहात तर पुढचे पाऊल - खंड परिक्रमा करा . दरवर्षी थोडे अंतर, पुढल्या खेपेस तेथून पुढे अशा प्रकारे सुद्धा परिक्रमा करता येते . सत्पुषांबरोबरचे अनुभव कथनाची वाट पाहतोय.

दुधाची तहान ताकावर भागवली म्हणता पण लेखन फारच उस्फुर्त अन् ओघवते आहे हे म्हणायला हवेच. फारच सुंदर वर्णन, प्रकाशचित्रे व भाव आहे. आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा.

मनिम्याऊ 28/05/2023 - 19:11
तुमचा लेख वाचून आठवणी जाग्या झाल्या आणि मैय्याच्या दर्शनाची अनिवार ओढ लागली. म्हणून मग दि. 25may 2023 रोजी जबलपूर येथे जाऊन मैय्याचे दर्शन घेतले. ग्वारीघाटापासून सुमारे 300मीटर आत प्रवाहाच्या मध्ये मैय्याचे छोटेखानी संगमरवरी मंदिर आहे. नावेतून जाऊन दर्शन घेतले. मैय्याला साडी व ओटी अर्पण केली. दुपारी १२ ची वेळ. अतिशय गरम वातावरण असूनही मंदिरात त्यामानाने गारवा होता. नंतर जवळच भेडाघाट येथे जाऊन धुवांधार waterfall बघितला. एकंदरीतच छान छोटीशी भेट घडली. तुमच्या लेखामुळे हे घडून आले. नर्मदे हर!

MipaPremiYogesh 02/06/2023 - 18:51
खूपच सुंदर लेख आणि अनुभव. मस्त वाटले वाचून. नर्मदे हर आणि साधनामस्त बऱ्याच वेळेला वाचले असल्याने रिलेट करता आले.

अहिरावण 21/03/2024 - 19:14
ऐन चैत्रात करण्यापेक्षा नोव्हे डिसेंमधे जास्त मजा येईल का? उन्हात तापून घेण्यापेक्षा मस्त थंडीत धुक्यात फिरायला जास्त मजा येईल का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपा बंद असताना धागा उडल्यामुळे पुन्हा प्रकाशित करत आहे. ====================================================== नमस्कार मंडळी नर्मदा परिक्रमा या विषयावर भरपूर लेख,पुस्तके वगैरे उपलब्ध आहेत. मला वाटते "नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये )" हे पुस्तक त्यातल्या त्यात जुने असावे. कारण श्री.जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदे हर पुस्तकातही त्यांनी गुण्यांचे पुस्तक वाचून परिक्रमा केल्याचे लिहिले आहे.

चित्रपट परीचय-- फ्री गाय-

राजेंद्र मेहेंदळे ·

भागो 20/02/2023 - 20:02
छान परिचय! तो बडीकडे जाउन हे सगळे सांगतो आणि म्हणतो की हे सगळे जर आभासीच आहे तर काय अर्थ राहिला? तेव्हा बडी त्याला म्हणतो की आपण खरे आहोत की आभासी---याने काय फरक पडतो? हा क्षण तर खरा आहे ना? आपली मैत्री तर खरी आहे ना?>> हे विशेष आवडले. https://archive.org/details/onlyyoucansavema0000prat_s1x2/page/n183/mode/1up ही टेरी pratshet.ह्यांची विडीओ गेम वरआधारित कथा आहे. मेंबर व्हा आणि वाचा. The Universe Is Not Real – 2022 Nobel Prize Nobel Prize Winning Scientists’ Findings show the Universe isn’t ‘Real’.

भागो 20/02/2023 - 20:30
स्वतःची टिमकी स्वतःच वाजवणार. सर माझी ही कथा वाचली नसेल तर जरूर वाचा जाणीव ,नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी https://www.misalpav.com/node/49975 ह्या विषयाशी मिळती जुळती आहे.

भागो 20/02/2023 - 20:02
छान परिचय! तो बडीकडे जाउन हे सगळे सांगतो आणि म्हणतो की हे सगळे जर आभासीच आहे तर काय अर्थ राहिला? तेव्हा बडी त्याला म्हणतो की आपण खरे आहोत की आभासी---याने काय फरक पडतो? हा क्षण तर खरा आहे ना? आपली मैत्री तर खरी आहे ना?>> हे विशेष आवडले. https://archive.org/details/onlyyoucansavema0000prat_s1x2/page/n183/mode/1up ही टेरी pratshet.ह्यांची विडीओ गेम वरआधारित कथा आहे. मेंबर व्हा आणि वाचा. The Universe Is Not Real – 2022 Nobel Prize Nobel Prize Winning Scientists’ Findings show the Universe isn’t ‘Real’.

भागो 20/02/2023 - 20:30
स्वतःची टिमकी स्वतःच वाजवणार. सर माझी ही कथा वाचली नसेल तर जरूर वाचा जाणीव ,नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी https://www.misalpav.com/node/49975 ह्या विषयाशी मिळती जुळती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार् मंडळी!! सध्या मिपावर साय फाय ची चलती दिसते. तद्वत काल स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की मिपाकरांना त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण्पणे अशी---- फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे.

शशक--दरोडा

राजेंद्र मेहेंदळे ·

ना खून ना खराबा घातला कोटींचा दरोडा सुटा बुटातला चोर पोलिसांच्या जीवाला घोर पायथन कोड फळला बॅक बॅलन्स झाला खाली बच्चे लोग बजाव ताली &#128512

सौंदाळा 10/02/2023 - 12:51
मस्तच यातील काही रक्कम (कदाचित इंडोनेशिया मधून) रिकव्हर केली होती असे पण वाचले होते.

ना खून ना खराबा घातला कोटींचा दरोडा सुटा बुटातला चोर पोलिसांच्या जीवाला घोर पायथन कोड फळला बॅक बॅलन्स झाला खाली बच्चे लोग बजाव ताली &#128512

सौंदाळा 10/02/2023 - 12:51
मस्तच यातील काही रक्कम (कदाचित इंडोनेशिया मधून) रिकव्हर केली होती असे पण वाचले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत? अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर.... दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.