मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

युयुत्सु ·

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु 21/04/2025 - 11:30
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

In reply to by युयुत्सु

मूकवाचक 21/04/2025 - 14:44
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.

योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?

युयुत्सु 21/04/2025 - 11:30
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.

In reply to by युयुत्सु

मूकवाचक 21/04/2025 - 14:44
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्री० देवेन्द्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र स० न० वि० वि० सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स. मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे - ० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे.

'मिसळपाव' चा गदारोळ

माहितगार ·

चित्रगुप्त 16/04/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 16/04/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ 16/04/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 16/04/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 16/04/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.

चित्रगुप्त 16/04/2025 - 11:33
उत्स्फूर्त कवनाची सर एआय-निर्मितीला नाही , हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते आहे. आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. जेमिनीमुनीकुमार संस्करण दुसरें याचा नेमके नाव काय आहे ? दुवा द्यावा.

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 16/04/2025 - 12:12
आता शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 13:28
खरय एआयला अद्याप बरंच काही जमत नाहीए आणि जमत नाही आहे जेवढे दिवस जमले नाही तेवढेच एका अर्थानी चांगले आहे. जरावेळापुर्वी धार्मिक काव्य लिहीण्याची आज्ञा जमली नाहीतर एआअयला आठवडाभर ट्रान्सलितेरल ओर्गचा अभ्यास कर मग आठवड्याभरानंतर प्रॉम्प्ट पुन्हा देतो म्हटले. शार्दूलविक्रिडीत, भुजंगप्रयात, मालिनी इत्यादि वृत्तांमधे एआयला कविता रचण्याचे फर्मान देऊन बघा बरे. हे नक्की बघतो माझ्या वृत्तात न बसणार्‍या जुन्या कविता एआयला वृत्तात बसवता येतील का हे एक एक वृत्त वापरून सराव घेऊन बघावे लागेल.

In reply to by माहितगार

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:51
जेमिनीला बाळ गंगाधर टिळकांवर कविता लिहीण्याचे फर्मान दिल्यावर आधी खालीलप्रमाणे आले: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सिंहापरी गर्जना, 'स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क' देशासाठी लढले ते, निष्ठावंत अन ध्येयासक्त. गणेशोत्सवाचा केला, लोकमंगल सोहळा जागृत केली जनशक्ती, पेटवला स्वातंत्र्याचा ज्वाळा. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा तो वक्ता ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखवला त्यांनी धाक खरोखरचा. मंडालेच्या तुरुंगातही, लेखणी त्यांची तळपली 'गीतारहस्या'तून ज्ञानाची, अमृतधारा अवतरली. ध्येयवेड्या त्या वीराला, शत शत प्रणाम आमचा स्वतंत्र भारताच्या इतिहासावर, अमिट ठसा त्यांचा. ----------------------------------------------- नंतर शा.वि. मधे लिहायला सांगितल्यावर खालील आले: Okay, here's the rewritten poem in the 'Shardulvikridit' meter: शार्दूलविक्रीडित वृत्त सिंहास्यें गर्जती 'स्वराज्य मम जन्मसिद्ध अधिकार' देशास्तव झुंजले सदा, ध्येयधुनी जगीं पेटवी फार. गणेशोत्सव लोकांसाठीं, मंगल सोहळा रम्य केला जागृत जन झाले सारे, स्वातंत्र्याचा वणवा चेतला. 'केसरी' गर्जला त्यांचा, भेदक वाणीचा वक्ता थोर ब्रिटिशांच्या सत्तेला, दाखविला धाक खरा कठोर. मंडालेच्या बंदींतहि, लेखणी तळपे ज्ञानोज्ज्वाला 'गीतारहस्य' अमृताची, वर्षिली धारा दिव्य त्याला. ध्येयासक्त विरा नमो, शत शत प्रणाम असोत अर्पिले स्वतंत्र भारताच्या यशांत, अमरत्व तयांनीं मिळविले.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 16/04/2025 - 17:29
विशेषतः शार्दूलविक्रीडित वृत्त छान वाचनीय झाली आहे. पण मी आज एक धार्मीक काव्य रचनेची जेमिनीला विनंती केली. तेवढी जमली नाही. एका प्रॉम्प्टवर रेन्डरींगचा अर्थ केवळ इमेज घेतला नाही तर आजीबात रिलिव्हंट नसलेली एका मॉडेलची इमेज प्रोड्युस केली. मग थोड्यावेळाने प्रयत्न सोडून दिले. पुन्हा मुड लागेल तेव्हा करेन .

In reply to by श्रीगुरुजी

चित्रगुप्त 16/04/2025 - 13:26
अवश्य लिहा, जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. लेखाची वाट बघत आहे.

In reply to by चित्रगुप्त

श्वेता२४ 16/04/2025 - 16:10
जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल. काका तुमच्या मोनालिसाच्या गूढ स्मिताच्या कहाणीची वाट बघत आहे.

In reply to by श्वेता२४

श्रीगुरुजी 16/04/2025 - 16:26
मी पण. काका लवकरात लवकर लिहून पूर्ण करा. मोनालिसाला भेटून याच महिन्यात एक वर्ष झालं. तुम्ही लेख पूर्ण केला की पुनर्भेटीचा आनंद मिळेल.

In reply to by श्वेता२४

चित्रगुप्त 16/04/2025 - 16:50
मोनालिसाचा पुढला/अंतिम भाग लिहीण्याची माझी पण इच्छा आहे पण काही ना काही व्यावहारिक अडचणींमुळे सुरुवात होत नाहीये. तरी मिपाकरांच्या प्रेमळ आग्रहामुळे लिहायला बळ मिळेल.
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे. **कविता:** **शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ** चार भिडू डावे, उजवेही चार, कुंपणाच्या वर, दोन भिडू फार. भिडू भिडतात, त्वेषे परस्परा, मौज ही इतरा, फुकटची जरा. राजकारणाच्या व्यतिरिक्त काही, घडतची नाही, देशात ह्याही. ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती, आता झाले अती, हौस फिटे किती. अवांछित मजकूर, डोळे फिरवतो, दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो. मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा, वाद-विवाद, विषय नानाच. बातमी ताजी, चर्चा नवी, मतमतांतरे, इथे दाटली जगी. 'मिसळपाव' चा थाट, न्यारा असा, प्रत्येकाचा आवाज, इथे घुमतो दाही दिशा. पण, हे भिडू,

...याचा अगोदर बंदोबस्त करा!

युयुत्सु ·

श्रीगुरुजी 01/04/2025 - 10:34
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे. डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य. दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 01/04/2025 - 10:54
असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.> कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 01/04/2025 - 12:23
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 03/04/2025 - 11:48
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते. भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी 03/04/2025 - 12:31
+ १ कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.

युयुत्सुजी , सोडून द्या विषय ... सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ... त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..

विवेकपटाईत 01/04/2025 - 12:34
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही. बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.

सुबोध खरे 01/04/2025 - 20:31
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे. कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे

मूकवाचक 02/04/2025 - 11:54
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?

In reply to by मूकवाचक

मलाही हाच प्रश्न पडला आहे . महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?

त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे. अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 06:58
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 08:11
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 03/04/2025 - 09:44
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे. चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 09:52
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:06
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला. आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही. मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 11:09
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने > आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:14
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 15:18
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.> श्रीगुरुजी, कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. ) https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs

In reply to by युयुत्सु

एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!

In reply to by युयुत्सु

टीपीके 03/04/2025 - 22:34
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल

In reply to by टीपीके

वामन देशमुख 04/04/2025 - 09:58
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.

In reply to by टीपीके

युयुत्सु 04/04/2025 - 10:49
तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल> "तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप! तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा. r1 r2 r3 r4 हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्‍या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का? अमेरिकन फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो--- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur. म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का? प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच. २०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा- https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975 r6 असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव. काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित. आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 04/04/2025 - 14:22
श्री० चंद्रसूर्यकुमार, प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!! त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्‍याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 04/04/2025 - 18:34
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत. आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते. त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते. आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो. पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 08/04/2025 - 22:35
चंद्रसूर्यकुमारजी, राजन यांची भाकिते कशी तोंडावर आपटली, ते पटवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पण आपले महानेते किती वेळा खोटे बोलले आहेत, त्यांचे आर्थिक निर्णय किती वेळा चुकले आहेत, याबाबत आपण काही रिसर्च केला आहे का? उदा. नोटबंदीच्या वेळेस केलेले दावे व प्रत्यक्ष परिणाम. अन्यथा नावडतीचे मीठ अळणी या उक्तीप्रमाणे ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अमूल्य योगदान दिले त्या मनमोहन सिंग व राजन यांना चूक दाखवण्यातच आपली मेहनत खर्ची पडायची.

सुबोध खरे 03/04/2025 - 12:05
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो? अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे असो

भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.

Vichar Manus 04/04/2025 - 21:18
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री

In reply to by Vichar Manus

गेल्या १० , १२ वर्षातील मोदीयुगाची वर्षे सोडली.... तर पूर्वीच्या या राष्ट्रद्रोही सरकारनी आणि राजन सारख्या विद्वानांनी.. जी डी पी ग्रोथ ८ , १० % च्या अन्मॅनेजेबल झोन मधे ठेवून देशाचे वाटोळे केले... आणि राजन ला नावे ठेवणाऱ्या विद्वान आणि त्याचे पदवीधारक पंतप्रधान या राष्ट्रप्रेमीनी ती ग्रोथ ७ मग ६ मग आता ५.५ अशी हळू हळू कमी करत आणत, भारताचा पूर्वीचा गुदमरुन टाकणाऱ्या वेगापासून, मोकळा श्वास घेता येण्या जोग्या हिंदू ग्रोथ रेट वर आणून ठेवला आणि आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला.. थोड थांबा अजून हा रेट कमी होऊन... सगळ्यांना फकीर बनवून अध्यात्माच्या मार्गावर घेऊनच जातील हे... तुमच्या सारख्या वैषयिक सुखात रममाण राहु पाहणाऱ्या लोकांना, त्यांचा तुम्हाला सनातन वैराग्याकडे घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न दिसणारं नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 05/04/2025 - 09:41
जाऊ द्या हो मोदी तर आले आहेत आणि २४० च आले म्हणून भूभू : कार करणारे सर्व सध्या सुतकात आहेत कारण आता वक्फचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय म्हणजेच मोदी सरकार "एकदम स्थिर" आहे हे हि निश्चित झालं म्हणजे आता २०२९ पर्यंत रडणेच तुमच्या नशिबात आलंय. आणि अधिक दुर्दैव असेल तर २०३४ पर्यंत रडणं नशिबात येईल. तेंव्हा पहा कसं काय करायचं ते. बाकी आचार्य अत्रेंनी १९६० साली लिहिलेलं विडंबन आठवतंय. व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी. गेली ११ वर्षे निदान हा फास सुटला आहे आणि हिंदू आता मोकळेपणाने श्वास घेतोय हे हि नसे थोडके.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 05/04/2025 - 09:56
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक अमान्य झालं होतं, पण मतयंत्रात गडबड करून विधेयक संमत केल्याचं दाखविलं गेलं. रडणाऱ्याने रडत रहावे हसणाऱ्याने हसत रहावे, रडता रडता एक दिवस हसणाऱ्याचे हास्य घ्यावे. - निंदा करूनघेकर

श्रीगुरुजी 01/04/2025 - 10:34
चीन आख्खं ब्रह्मांड आपल्या नकाशात दाखवेल. म्हणून मग प्रतिक्रिया देत बसायची का? चीन आपल्या नकाशात चिनी नाव देऊन अरूणाचल प्रदेश दाखवितो आणि ईशान्य भारतातील अनेक शहरांना स्वतः दिलेली चिनी नावे दाखवितो. असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे. डोकलाम व गलवान येथे भारताने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. इतर बाबतीत दुर्लक्ष करणेच योग्य. दशकानुदशके युरोप, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ वगैरे भारतीय नकाशात जम्मू काश्मीर दाखवित नव्हते. सार्वमत घजण्यास सातत्याने नकार देऊन व ३७० कलम काढून टाकून भारताने योग्य प्रतिक्रिया जगाला दिली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 01/04/2025 - 10:54
असल्या मूर्खपणावर प्रतिक्रिया देणे हाच मूर्खपणा आहे.> कायद्याच्या भाषेत गप्प बसणे याला संमती आहे असे सहसा मानले जाते.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 01/04/2025 - 12:23
कसला कायदा? कोणी लागू केला हा कायदा? आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांसाठी कायदे, राज्यघटना असलं काही नसतं. आम्ही म्हणू तोच कायदा असतो. सूज्ञ देश इतर देशांच्या मूर्खपणावर योग्य वेळी कृतीतून उत्तर देतात. संज्या राऊतसारखे रोज उठून बरळत नाहीत.

In reply to by युयुत्सु

विजुभाऊ 03/04/2025 - 11:48
काल पाकिस्तानातले लोक वक्फ च्या विरोधात प्रतिक्रीया देत होते. भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला उत्तर देत बसले / दगड मारून घालवत बसलोतर पुढे जाताच येणार नाही.

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी 03/04/2025 - 12:31
+ १ कोणत्याही भारतीय नेत्याने अरूणाचल प्रदेशला भेट दिली की चीन संतापून आक्षेप घेतो. अश्या वेळी चीनला उत्तर देत बसायचे का? भारत चीनच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून भेटी सुरूच ठेवून कृतीतून योग्य संदेश देतो.

युयुत्सुजी , सोडून द्या विषय ... सध्या "ते" एका कॉमेडीअनला कसं पकडता येईल , याबाबत बिझी आहेत ... त्यातून त्यांना वेळ मिळाला की ,नंतर त्यांच्या दृष्टीने शुल्लक बाबींकडे ते बघतील , अशी अपेक्षा ठेवूया ..

विवेकपटाईत 01/04/2025 - 12:34
प्रत्येक देश आपल्या हिशोबाने त्याचा नक्षा दाखवितो. स्वप्नील नेहरूजींच्या मूर्खपणाने आपण देशाचा हिस्सा गमविला. आज परिस्थिति 2014 पेक्षा अधिक उत्तम आहे. आपले सैन्य पहिल्या पेक्षा जास्त शक्तीशाली आहे. त्यामुळे चीन आता 1962 सारखा धाडस करू शकत नाही. बाकी ज्याच्या डोक्यात फक्त एका व्यक्तीच्या द्वेषापाई गोबर भरलेले असते त्याला सर्वत्र गाय शेण गोबर दिसणार. हे साहजिक आहे.

सुबोध खरे 01/04/2025 - 20:31
चीनने दाखवलेला भाग अक्सई चीन हा आहे , यावर चीनने १९५० पासून आपला दावा सांगितलेला आहे. कोणताही संदर्भहीन प्रतिसाद देण्याऐवजी त्याबद्दल पूर्ण वाचून घ्यावे

मूकवाचक 02/04/2025 - 11:54
चीनने गिळंकृत केलेला भूभाग परत मिळावा यासाठी गोमूत्र आणि शेणावर संशोधन होत आहे?

In reply to by मूकवाचक

मलाही हाच प्रश्न पडला आहे . महत्वाच्या विषयावरील लेखात सदरहू लेखकाने ही असंबद्ध उल्लेख का बरे केले असावेत ? की हा ही लेखकाच्या पूर्वग्रहदूषित विशिष्व्ठ व्यक्तीद्वेषी विचारसरणीचा अजून एक पुरावा असावा ?

त्या नकाशात अक्साई चीन हा चीनच्या नकाशात दाखवलाय पण पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दाखवलाय याबद्दल खरे तर आपण चीनचे आभार मानले पाहिजे. अश्या अनेक आंतरराष्ट्रीय बातमीदार वाहिनी भारताचे वेगवेगळे नकाशे दाखवतात. बळी तो कान पिळी हा जगाचा नियम आहे.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 06:58
खोड्या कोण काढतं यावर त्याचे गांभीर्य ठरतं. लहान मुलाने खोडी काढली आणि नुकसान फार नसेल तर दूर्लक्ष केलं जातंं, मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. नेहरूंच्या चूका उगाळण्यात ज्यांची "समरसता" एकवटली आहेत, ते सुब्रह्मण्यम स्वामींच्या आरोपांना कसलेच उत्तर देत नाही, हे फार गमतीशीर आहे. पण ते जाउ दे, सतत दिशाभूल करत राहणा-यांकडून, सतत गोलपोस्ट हलवणा-यांकडून माझी कसलीही अपेक्षा नाही. स्वगत- डावे हे जर 'वाळवी' असतील तर उजव्यांना 'बुरशी' का म्हणू नये?

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 08:11
मोठ्या लोकांच्या मोठ्या खोड्यांकडे कायम दूर्लक्ष करता येत नाही. वारंवार पोरकटपणा करणाऱ्या मोठ्या लोकांकडेही दुर्लक्ष करावे लागते व योग्य वेळी कृतीतून उत्तर द्यावे लागते. भारताने १९६२ पर्यंत अत्यंत गंभीर घोडचुका करून मोठा भूभाग गमावला. परंतु त्यानंतर भारत खडबडून जागा झाल्याने १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा आगळीक केल्यानंतर भारताने सपाटून मार दिला. २०१७ मध्ये डोकलाम व २०२० मध्ये गलवानमध्येही भारताने कणखर उत्तर दिले. चीन हा अत्यंत लबाड, खोडसाळ व कारस्थानी देश आहे. या देशाशी विनाकारण तोंडी वाद न घालतै शांत राहून आपले सामर्थ्य वाढवित राहणे व वेळ पडल्यास कणखर उत्तर देणे हेच योग्य धोरण आहे. तसेही युद्ध झाल्यास चीन सपाटून मार खाईल हे नक्की. चीनच्या सैनिकांना मागील जवळपास ४७ वर्षात युद्धाचा अनुभव नाही. १९७८ मध्ये आगाऊपणा करून व्हिएतनामवर हल्ला करून चीनने थोबाड फोडून घेतले होते. तेव्हापासून चीन थेट युद्धात पडत नाही. युद्धाऐवजी लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवून त्या देशातील मोक्याचे भूभाग गिळंकृत करणे हे चीनचे धोरण चांगलेच यशस्वी होत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ वगैरे देशांना चिनी कर्जापायी आपली बंदरे गमवावी लागली आहेत. भारताशी वाकड्यात जाऊन चीनशी हाथमिळवणी करणाऱ्यांना खूप मोठी किंमत द्यावी लागली आहे. दुर्दैवाने आता बांगलादेशसुद्धा त्याच सापळ्यात स्वत:हून शिरत आहे. भारताशी थेट युद्ध करण्याची चीनची हिंमत नाही। म्हणूनच भारताच्या सतत खोड्या काढणे, भारताच्या शेजारी देशांनु कर्जाच्या सापळ्यात अडकवून तेथील मोक्याचे भूभाग बळकावणे हे उद्योग सुरू आहेत व सुरू राहतीलच. याला उत्तर म्हणून नकाशे बदलणे, भारतीय प्रदेशांचे नाव बदलणे या चीनच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून भारत आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्याचे योग्य धोरण राबवित आहे. जाता जाता . . . हे न करता चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे यासाठी आपण आपले विचार मांडावे.

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 03/04/2025 - 09:44
चीनच्या खोड्यांविरोधात भारताने नक्की काय करायला हवे पहिली ७० वर्षे जसे त्यांना अतिकडक महाभयंकर आणि अतिभयंकर महाकडक खलिते पाठवत होते तसे करायला हवे. चिनी नेतृत्व घाबरगुंडी उडून आत्महत्या करेल

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 09:52
...किंवा गंगेच्या काठावर चीनचा नि:पात करण्यासाठी नियमित अनुष्ठाने करावित. अघोरी साधूंच्या तपःसामर्थ्याने जमीन परत मिळवता येईल यावर मोठे निधी मंजूर करून, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करावे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:06
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी असले प्रकार केल्याने १९४७ व १९६२ मध्ये मोठा भूभाग गमवावा लागला. आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही. मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने आपणास उठासारखे आचरट प्रतिसाद द्यावे लागत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 11:09
मुळात काय करायला हवे याचे आपल्याकडे तार्किक व समर्पक उत्तर नसल्याने > आपली निष्कर्ष क्षमता कौतुकास्पद आहे.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी 03/04/2025 - 11:14
आचरट प्रतिक्रियेवरून कोणीही हाच निष्कर्ष काढेल. काही समर्पक आणि तार्किक उत्तर असते तर ते केव्हाच दिले गेले असते. पण ते नसल्याने आचरटपणा करावा लागला.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 03/04/2025 - 15:18
आताचे राज्यकर्ते मूर्ख नसल्याने आता भूभाग गमवावा लागत नाही.> श्रीगुरुजी, कृपया ६:३७ मि०पासून ही मुलाखत बघावी. डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे (नोबेल पुरस्कार विजेत्या बरोबर संशोधन करणे हे येरागबाळ्याचं काम नाही. ) https://www.youtube.com/watch?v=hknB9QIDuvs

In reply to by युयुत्सु

एखादा कितीही हुशार असुदे पण तो “खरं “ बोलत असेल तर आमच्या दृष्टीने त्याची किंमत शून्य! शून्य!शून्य!

In reply to by युयुत्सु

टीपीके 03/04/2025 - 22:34
डॉ० सुब्रह्मण्यम स्वामींच्या बुद्धीमत्तेबद्दल मला नितांत आदर आहे
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल

In reply to by टीपीके

वामन देशमुख 04/04/2025 - 09:58
नक्की ना? कारण हेच स्वामी तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल काय म्हणतात माहीत आहे ना? मग ते पण तुम्हाला मान्यच असेल
ते त्याबद्धल काहीच बोलणार नाहीत. पळ काढतील.

In reply to by टीपीके

युयुत्सु 04/04/2025 - 10:49
तुमच्या राजमतेबद्दल आणि राजकुमारांबद्दल> "तुमच्या" या शब्दाला माझा आक्षेप! तुम्ही रागा आणि सोगा बद्दल बोलत असाल तर मी त्यांच्या बद्दल कधी, केव्हा आणी कुठे "ममत्व" दाखवले होते. मला बुद्धीवंतांचे आकर्षण आहे त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.

In reply to by युयुत्सु

त्यामुळे मला स्वामी आणि रघुरामराजन यांच्याबद्दल सारखाच आदर आहे. त्यांच्या पांडित्याशिवाय मला रघुरामराजन यांचा सभ्यपणा आणी स्वामींचा निर्भीडपणा पण आवडतो.
बोंबला. ही मानसिकताच कळत नाही. एकदा एखाद्या मोठ्या विद्यापीठाच्या पदवीचा कागद चिकटला की झाले. त्या माणसाची विश्वासार्हता, ट्रॅक रेकॉर्ड वगैरे सगळ्या गोष्टी गेल्या तेल लावत. रघुराम राजन हा माणूस जाम डोक्यात जातो. एकेकाळी मी राजनचा मोठा चाहता होतो आणि त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावर नेमणूक झाल्यावर माझ्या मिपावरील पूर्वजन्मात मी लेखही लिहिला होता. त्यांनी गव्हर्नर असताना काहीकाही गोष्टी नक्कीच चांगल्या केल्या पण अशा काही काही गोष्टींमध्ये राजन पूर्ण म्हणजे अगदी पूर्ण गंडले आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये हे म्हणाले होते की सरकारी बँकांचे खाजगीकरण करा- https://www.thehindu.com/business/Industry/privatise-select-psu-banks/article32663931.ece आणि त्यानंतर सहा महिन्यात मार्च २०२१ मध्ये म्हणाले होते की तसे करणे ही घोडचूक ठरेल. https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/selling-psu-banks-to-corporates-colossal-mistake-says-raghuram-rajan-as-workers-plan-strike/articleshow/81494577.cms. असल्या गोष्टी करणे एखाद्या कोडग्या राजकारण्याला शोभून दिसेल पण एम.आय.टी मधून पी.एच.डी झालेल्या प्रोफेसरला नाही. नेमकी तीच गोष्ट रघुराम राजन यांनी केली आहे. राजननी २००८ चे आर्थिक संकट येणार याचे भाकित रघुराम राजन यांनी आधीच केले याबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. पण २०१३ पासून दरवर्षी ते तसेच आर्थिक संकट परत येणार आहे अशी भाकिते करत सुटले. खरं वाटत नसल्यास खाली दिलेले स्क्रीनशॉट्स बघा. r1 r2 r3 r4 हे सगळे बघितल्यावर राजनविषयी पूर्वी असलेला आदर गेलाच. त्यांच्याच फॉल्टलाईन्स या २०१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात काही तज्ञांविषयी त्यांनी लिहिले आहे की असे लोक बिघडलेल्या घडाळ्याप्रमाणे असतात. म्हणजे काही झाले तरी दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवतात. मग काही वर्षांनंतर हेच वर्णन त्यांच्याविषयी पण लागू व्हायला लागले असे म्हणायचे का? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत न येणार्‍या अनेक गोष्टींवर विनाकारण जाहीरपणे भाष्य केले होते. एक व्यक्ती म्हणून किंवा भारताचा नागरिक म्हणून त्यांना स्वतःचे मत ठेवायचा अधिकार आहे. पण अशा मोठ्या पदांवर गेल्यावर त्या पदाशी संबंधित गोष्टींवरच बोलणे अपेक्षित असते. राजन यांच्या पूर्वी कोणत्याही गव्हर्नरने अशी जाहीर वक्तव्ये केली नव्हती. किंबहुना बहुसंख्य लोकांना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण हे पण माहित नसायचे. पण राजन आल्यावर मात्र मधून मधून पत्रकार परिषदा, कुठेकुठे अर्थव्यवस्थेतील मोनेटरी पॉलिसीवर वगैरे भाषण असेल तरी मग पुरस्कारवापसी वर वगैरे सरकारला अनाहूत सल्ले देणे वगैरे गोष्टी त्या पदाला साजेशा होत्या असे वाटत नाही. लॉक डाऊन सुरू झाल्यावर महिन्याभरात ते राहुल गांधींशी दीड-दोन तास गुगल मीटवर बोलले होते. रागाचे सोडून द्या. तो कसा आहे हे सगळ्यांना माहित आहे. पण राजन यांचे काय? असे वरीष्ठ प्रोफेसर कामाच्या वेळेतला दीड-दोन तास असा सहजासहजी देत नाहीत. अशा मोठ्या विद्यापीठातील मोठ्या प्रोफेसरना भेटणे हे त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना पण इतके सोपे नसते. मास्टर्सच्या विद्यार्थ्यांच्या फक्त थिसीस डिफेन्सला ते जातात. बाकी त्यांना मार्गदर्शन वगैरे पी.एच.डी चे विद्यार्थी किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्च असिस्टंट करतात कारण या प्रोफेसरना त्यांच्याच पी.एच.डी विद्यार्थ्यांना भेटायला वेळ मिळत नसेल इतके ते व्यस्त असतील तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कुठून वेळ मिळणार? तरीही या तथाकथित चर्चेसाठी राजनना दीड-दोन तास मिळाले. आणि त्या चर्चेतून राजनना कसलाही अर्थबोध होणार नव्हता याची त्यांनाच नाही तर सगळ्या दुनियेला खात्री. याचा अर्थ काय समजवा? भविष्यात जर कधी दुर्दैवाने सेक्युलर सरकार आले तर त्यात आपल्याला अर्थमंत्रीपद मिळेल ही अपेक्षा? (आणि मनमोहनसिंगांचे जसे पोतेरे झाले तसे आपलेही झाले तरी चालेल असे?) . असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का? अमेरिकन फेडचे प्रमुख अ‍ॅलन ग्रीनस्पॅन निवृत्त होण्यापूर्वी काही महिने म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये अमेरिकेत वायोमिंग राज्यात जॅकसन होल या छोटेखानी शहरात जगातील महत्वाच्या अर्थतज्ञांची परिषद झाली होती. त्या ठिकाणी मला वाटते दरवर्षी ही मंडळी भेटतात. तर २००५ च्या त्या परिषदेत बाकी सगळे ग्रीनस्पॅनवर स्तुतीसुमने उधळत असताना रघुराम राजन यांनी HAS FINANCIAL DEVELOPMENT MADE THE WORLD RISKIER? हा पेपर प्रसिध्द केला होता. त्यात त्यांनी २००८ चे संकट येईल असे भाकित केले होते असे म्हटले जाते. त्यांच्या फॉल्टलाईन्स या पुस्तकात या पेपरचा उल्लेख वाचला. त्यानंतरही प्रत्यक्ष पेपर वाचायचा दीड-दोन वर्षे आळस केला होता. पण २०१८ मध्ये शेवटी तो पेपर वाचलाच. त्यात पान ४० वर पेपरचे सार म्हणून त्यांनी नक्की काय लिहिले आहे हे इथे कॉपी-पेस्ट करतो--- Risk can never be reduced to zero, nor should it be. We should be prepared for the low probability but highly costly downturn. In such an eventuality, it is possible the losses that emanate from a financial catastrophe cannot be entirely borne by current generations and are best shared with future generations. Some of the mechanisms for sharing such systematic risks with future generations such as (defined benefit) social security are being changed. While there are gains from doing so, and from ensuring their sustainability, we need to ensure that the inter-generational risk sharing mechanism they offer is not overly weakened. We also need to continue improving the intrinsic flexibility of our economies, so as to better ride out the downturns that, almost inevitably, will occur. म्हणजे काय तर राजन स्वतः २००८ सारख्या घटनेला low probability but highly costly downturn असे म्हणत आहेत. याचाच अर्थ असे काही व्हायची शक्यता कमी आहे पण तसे झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे ते म्हणतात. राजन स्वतःच एखादी गोष्ट व्हायची शक्यता कमी आहे असे म्हणत असतील तर ती गोष्ट होणार याचे भाकित त्यांनी केले होते असे म्हणणे कितपत योग्य आहे याचा निवाडा वाचकांवरच सोडतो. अर्थात इतर लोक असे काही होईल याची शक्यता शून्य आहे असे म्हणत असतील आणि राजन त्याची शक्यता कमी आहे (म्हणजे शून्यपेक्षा जास्त) असे म्हणत असतील तर इतरांपेक्षा नक्कीच जास्त श्रेय राजनना द्यायला हवे पण तसे काही होणार याचे भाकित त्यांनी केले होते हे म्हणणे कितपत योग्य आहे? दुसरे म्हणजे असे काही झाल्यास मोठी किंमत चुकती करावी लागेल असे राजन म्हणतात ती किंमत किती? तर याच नाही तर पुढच्या पिढ्यांना (अनेकवचनी) पण कदाचित त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल!! हे म्हणणे कैच्याकै नाही झाले का? प्रत्येक वेळेस रघुराम राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे' हे शेपूट आलेच म्हणून समजायचे. २००८ च्या संकटाचे भाकित करणारे रघुराम राजन हेच एकमेव होते का? तसे अजिबात नाही. २००८ मध्ये नक्की काय चालू आहे हे समजण्याइतकी माहिती मला नव्हती पण नंतरच्या काळात या प्रकरणाविषयी माहिती गोळा केली. तेव्हा समजले की अनेकांनी २००८ चा इशारा आधीच दिला होता. त्यात Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी, पीटर शिफ, मायकेल बरी ही मला माहिती असलेली नावे आहेत. मला माहित नसलेली इतरही अनेक नावे अशी असतील. वर म्हटल्याप्रमाणे २०१३ पासून दरवर्षी 'आता २००८ सारखे संकट परत येणार हो.....' असले लांडगा आला रे आला चे इशारे राजन देत सुटले होते तसे इशारे मायकेल बरी, पीटर शीफ वगैरे देत सुटले होते का? ते रघुराम राजन करत होते. आणि मधल्या वर्षांमध्ये राजन यांची भाकिते चुकल्यानंतर त्यांना त्याविषयी प्रश्न किती माध्यमांनी विचारला? आणि परत राजन म्हटले की '२००८ च्या संकटाचे भाकित करणारे...' हे शेपूट आजही येतेच. २०२३ मध्ये अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बॅंक वगैरे संकटात आल्यावर अमेरिकन फेडने मोठ्या प्रमाणावर डॉलर छापले (प्रत्यक्षात छापले नाहीत तर त्या इलेक्ट्रॉनिक एन्ट्री होत्या) म्हणून आता बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे राजन म्हणत आहेत. त्याच राजननी २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान भारताने काय करावे असा सल्ला दिला होता? तर तो पुढील ट्विटमध्ये बघा- https://x.com/AbhishBanerj/status/1644159805198675975 r6 असे पैसे छापून कसलीच समस्या सुटत नाही तर उलट महागाईचा भडका उडतो हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवतात. आणि हे मोठे नोबेल मिळवायच्या योग्यतेचे एम.आय.टी मधील पी.एच.डी प्रकांडपंडीत अर्थशास्त्री काय म्हणत होते- तर नोटा छापा. असल्या माणसाच्या तथाकथित विद्वत्तेवर विसंबून राहून मोदींच्या सरकारने नोटा छापल्या नाहीत हे आपले मोठे सुदैव. काय उपयोग असतो असल्या प्रकांडपंडित लोकांचा आणि त्यांच्या तथाकथित विद्वत्तेचा? भविष्याबद्दल त्यांनी काही आडाखे बांधावेत तर ते किती वेळा फसले आहेत हे राजन यांच्याच उदाहरणावरून कित्येकदा दिसून आले आहे. म्हणजे भविष्याविषयी यांचे आडाखे इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेऊनही सामान्य माणसापेक्षा किती अधिक अचूक असतात? जानेवारी २०२३ मध्ये हे रघुराम राजन रागाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते आणि त्यानंतर म्हणाले होते की २०२२-२३ मध्ये ५% जीडीपी वाढ झाली तरी खूप झाले. आणि प्रत्यक्षात वाढ ७% च्या आसपास झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ९ महिने पूर्ण झाल्यावर आणि किमान ७ महिन्यांचा विदा हाताशी असताना यांचा अंदाज काय तर ५% वाढ झाले तरी खूप झाले. प्रत्यक्षात आकडे आल्यावर आपला अंदाज चुकला हे मान्य करायचा प्रांजळपणाही त्यांच्याकडे नाही आणि हे जगभर मिरवत २००८ ची झूल अंगावर पांघरून गंडणारी परत नवी भाकिते करणार आणि परत लांडगा आला रे आलाचे इशारे देत सुटणार. जेव्हा प्रत्यक्षात लांडगा आला त्यावेळेस मात्र यांचे इशारे कुठे जातात काय माहित. आणि आहेतच इथले युयुत्सुंसारखे लोक नुसती एम.आय.टीची डिग्री दिसली की राजन म्हणेल ती पूर्वदिशा मानणारे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युयुत्सु 04/04/2025 - 14:22
श्री० चंद्रसूर्यकुमार, प्रदीर्घ आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! क्षणभर आपण तुम्ही म्हणता ते सर्व १००% सत्य आहे, असे मानू या. पण मी वेगळा विचार करणारा माणूस आहे. आता हेच बघा- तुमच्या दाव्याप्रमाणे प्रा० राजन यांची भाकीते दणदणीत आपटली. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!! त्या अर्थी सत्य काही तरी वेगळे असले पाहिजे... सध्या तरी ते शोधणे मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

इतक्या मोठ्या प्रमाणावर भाकीते चुकणे ही खरी ते सध्या ज्या विद्यापीठात कार्यरत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी, नामुष्कीची गोष्ट नाही का? भारत सरकारने त्यांच्या अपयशाबद्दल त्यांना जसे "परत" पाठवले तसेच त्यांच्या विद्यापीठाने पण त्यांना घरी पाठवायला हवे होते. पण तरीही त्यांचे सध्याचे सन्मान्य प्राध्यापकाचे पद एकही ओरखडा न येता अबाधित राहीलेले आहे!!
त्याचे कारण श्री.रा.रा रघुराम राजन हे टेन्युअर ट्रॅक प्रोफेसर आहेत. अशा प्राध्यापकाची विद्यापीठातील नोकरी भारतातल्या सरकारी नोकरीप्रमाणे असते. जर भ्रष्टाचार, गुन्हा अशाप्रकारचे काही केले किंवा त्यांच्या नोकरीच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केले तरच त्यांना नोकरीवरून काढता येते. त्यापैकी काही रघुराम राजन यांनी केलेले नाही. तसेच समजा जाणीवपूर्वक एखादी गोष्ट चुकीची/वाईट केली तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवला असे म्हणता येते. हे सिध्द करता येणे महाकर्मकठीण असते. रघुराम राजन यांनी जी काही गंडलेली भाकिते केली ती 'गुड फेथ' मध्ये केली-- म्हणजे मला त्यावेळेस जी माहिती होती त्या आधारावर २०१३ पासून दरवर्षी २००८ सारखे संकट परत येईल असे मी म्हणत होतो पण नंतर परिस्थिती बदलली असा बचाव ते कधीही करू शकतात. दुसरे म्हणजे २०१३ पासून राजननी जी काही तथाकथित भाकिते केली होती ती कोणत्याही जर्नलमध्ये पेपर लिहून केली नव्हती (जसा २००५ मध्ये २००८ च्या संकटाविषयी पेपर लिहिला होता) तर मिडियाबरोबर बोलताना किंवा अन्यत्र अनौपचारीकपणे अशी भाकिते केली होती. अशा गोष्टींसाठी विद्यापीठ त्यांचा कान पकडू शकत नाही. दुसरे असेच एक महाभाग आहेत जोसेफ स्टिगलिझ नावाचे. ते एम.आय.टी मध्ये प्राध्यापक आहेत. २००१ मध्ये त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले होते. २००७ मध्ये वेनेझ्युएलाला जाऊन तिथे ह्युगो चॅवेजने कसे नंदनवन फुलवले आहे याविषयी त्यांनी तोंड फाटेपर्यंत कौतुक केले होते. पण त्यानंतर चारपाच वर्षातच तो देश ह्युगो चॅवेज जिवंत असतानाच भिकेला लागला याविषयी ते चकार शब्द बोलले नव्हते. अमर्त्य सेननी सुध्दा बांगलादेशच्या आर्थिक नितींचे असेच कौतुक केले होते. पण त्यानंतर काही वर्षातच २०२२ मध्ये तिथे अडचण आली त्याविषयी ते पण त्यावेळेस काही बोलले नव्हते. हेच रघुराम राजन, जोसेफ स्टिगलिझ आणि अमर्त्य सेन जगाची दिशाभूल व्हावी या उद्देशाने तसे खोटे बोलले होते असे सिद्ध करता आले तरच विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करू शकते. ते सिध्द कोण आणि कसे करणार? दुसरे म्हणजे रघुराम राजन जेव्हा २०१३ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये मिल्टन फ्रीडमन यांचे पोर्ट्रेट लावले आहे असे काहीसे वाचल्याचे आठवते. २०२० मध्ये लॉक डाऊनच्या काळात भारताने नोटा छापाव्यात आणि सरकारी खर्च वाढवावा अशी रघुराम राजन यांनी केलेली सूचना ऐकून आपल्याला मानतो असा दावा करणार्‍याने आपण जे काही सांगितले त्याच्या बरोबर विरूध्द सूचना केल्याचे बघून फ्रीडमनच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 04/04/2025 - 18:34
जगातले सर्व ज्ञान हि केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे असे समजणाऱ्या काही संस्था आहेत. आणि तेथे तुम्ही crème de la crème आहेत असे विद्यार्थ्यांवर ठसवलेहि जाते. त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यातले सगळेच कळते किंवा आपण सर्वज्ञ आहोत असा गैर समज होणे साहजिक असते. आणि मग आपण ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिथला प्रत्येक विद्यार्थी तितकाच हुशार आहे असाही कित्येक लोकांचा (गैर) समज होतो. पण म्हणून वस्तुस्थिती तशी असतेच असे नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यापैकी दोन संस्थातून ( आय आय टी आणि आय आय एम) रघुरामन राजन यांनी पदवी घेतली आहे.
दोन नाही. तीन- एम.आय.टी पण आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 08/04/2025 - 22:35
चंद्रसूर्यकुमारजी, राजन यांची भाकिते कशी तोंडावर आपटली, ते पटवून देण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आहे. त्याला दाद द्यावीशी वाटते. पण आपले महानेते किती वेळा खोटे बोलले आहेत, त्यांचे आर्थिक निर्णय किती वेळा चुकले आहेत, याबाबत आपण काही रिसर्च केला आहे का? उदा. नोटबंदीच्या वेळेस केलेले दावे व प्रत्यक्ष परिणाम. अन्यथा नावडतीचे मीठ अळणी या उक्तीप्रमाणे ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अमूल्य योगदान दिले त्या मनमोहन सिंग व राजन यांना चूक दाखवण्यातच आपली मेहनत खर्ची पडायची.

सुबोध खरे 03/04/2025 - 12:05
मुळात तुम्ही दिलेल्या चिनी कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या भारताच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर हा भारताचंचा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला हे का विचारले नाही कि हा जर भारताचा भाग आहे तर चीन चा China-Pakistan Economic Corridor मधला काराकोरम महामार्ग या भागातून कसा जातो? अक्सई चीन या भागाबद्दल सुद्धा न वाचताच येथे टिप्पणी केली आपले पूर्वग्रह असे उघडे पडण्यापूर्वी एवढा निष्काळजीपणा दाखवणे आपल्या अफाट बुद्धिमत्तेला शोभत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाला हरवू शकत नाही हेच खरे असो

भारताला एकाहून एक विज्ञाननिष्ठ पंतप्रधान मिळाले होते- जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी, मनमोहन सिंग वगैरे. त्या काळात शेणावर संशोधन होत नव्हते आणि भारतातील सामान्य लोकही बाहेर पडताना बॅगेत दोन-चार नोबेल पारितोषिकाची पदके बरोबर घेऊनच बाहेर पडायचे. काय वेळ आली आहे देशावर गेल्या ११ वर्षात.

Vichar Manus 04/04/2025 - 21:18
खरे आहे, रघुराम राजन, अमर्त्य सेन यांना काहीच कळत नाही, खरे अर्थ तज्ञ म्हणजे नोटबंदी चा सल्ला देणारे बोकील, शक्तीकांत दास आणि आपल्या सन्माननीय अर्थमंत्री

In reply to by Vichar Manus

गेल्या १० , १२ वर्षातील मोदीयुगाची वर्षे सोडली.... तर पूर्वीच्या या राष्ट्रद्रोही सरकारनी आणि राजन सारख्या विद्वानांनी.. जी डी पी ग्रोथ ८ , १० % च्या अन्मॅनेजेबल झोन मधे ठेवून देशाचे वाटोळे केले... आणि राजन ला नावे ठेवणाऱ्या विद्वान आणि त्याचे पदवीधारक पंतप्रधान या राष्ट्रप्रेमीनी ती ग्रोथ ७ मग ६ मग आता ५.५ अशी हळू हळू कमी करत आणत, भारताचा पूर्वीचा गुदमरुन टाकणाऱ्या वेगापासून, मोकळा श्वास घेता येण्या जोग्या हिंदू ग्रोथ रेट वर आणून ठेवला आणि आपण हिंदू असल्याचा पुरावा दिला.. थोड थांबा अजून हा रेट कमी होऊन... सगळ्यांना फकीर बनवून अध्यात्माच्या मार्गावर घेऊनच जातील हे... तुमच्या सारख्या वैषयिक सुखात रममाण राहु पाहणाऱ्या लोकांना, त्यांचा तुम्हाला सनातन वैराग्याकडे घेऊन जाण्याचा भगीरथ प्रयत्न दिसणारं नाही...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे 05/04/2025 - 09:41
जाऊ द्या हो मोदी तर आले आहेत आणि २४० च आले म्हणून भूभू : कार करणारे सर्व सध्या सुतकात आहेत कारण आता वक्फचं विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झालंय म्हणजेच मोदी सरकार "एकदम स्थिर" आहे हे हि निश्चित झालं म्हणजे आता २०२९ पर्यंत रडणेच तुमच्या नशिबात आलंय. आणि अधिक दुर्दैव असेल तर २०३४ पर्यंत रडणं नशिबात येईल. तेंव्हा पहा कसं काय करायचं ते. बाकी आचार्य अत्रेंनी १९६० साली लिहिलेलं विडंबन आठवतंय. व्यर्थ मी जन्मले हिंदुकुळी लागला काँग्रेसचा फास गळी. गेली ११ वर्षे निदान हा फास सुटला आहे आणि हिंदू आता मोकळेपणाने श्वास घेतोय हे हि नसे थोडके.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 05/04/2025 - 09:56
खरं तर दोन्ही सभागृहात विधेयक अमान्य झालं होतं, पण मतयंत्रात गडबड करून विधेयक संमत केल्याचं दाखविलं गेलं. रडणाऱ्याने रडत रहावे हसणाऱ्याने हसत रहावे, रडता रडता एक दिवस हसणाऱ्याचे हास्य घ्यावे. - निंदा करूनघेकर
लेखनविषय:
लेखनप्रकार
रोज नित्यक्रमाने ताजी ए० आय० न्युज युटयुब वर बघत असताना हा व्हिडीओ नजरेस पडला.

साहित्य चोराला अद्दल घडवायचा निर्धोक स्वस्त व टिकाऊ उपाय

स्वरुपसुमित ·

Bhakti 11/03/2025 - 22:30
खुप तांत्रिक मुद्दे आहेत.निवांत समजून घेते.

Bhakti 11/03/2025 - 22:30
खुप तांत्रिक मुद्दे आहेत.निवांत समजून घेते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात आतापर्यंत मराठी विश्वात तरी एखाद्या साहित्य चोराला चोरी खाली अटक किंवा जेल झाल्याचे ऐकिवात नाही २ वर्ष आधी एका कविता चोरी प्रकरणी पोलीस कम्प्लिन्ट ची कॉपी वायरल होत होती तोच सर्वात मोठा पराक्रम इथे वर्षानुवर्षे खून ,बलात्कार ,दरोडे लोकांना

नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शन

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२

नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा फ्लेक्सच्या भव्य प्रदर्शनाची यशस्वी सांगता!

पुणे - बालगंधर्व रंगमंदिर येथील कलादालन मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित ६० फ्लेक्सचे भव्य प्रदर्शन ४ आणि ५ जानेवारी २०२५ या दिवशी मिलिटरी कमांडरांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. इतिहास तज्ज्ञ, गड आणि किल्ले संवर्धन प्रेमी,राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला मिळालेल्या ४०० जणांच्या प्रतिसादातून विंग कमांडर शशिकांत ओक यांनी समाधान व्यक्त केले.

आरक्षण चोरी

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 09/11/2024 - 13:26
मला वाटले होते या ज्वलंत समस्या वर बुद्धिवादी मिसळपावकर प्रतिसाद देतील. पण बहुतेकांना ही समस्या समस्या वाटत नसावी. किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 09/11/2024 - 18:00
किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.
धागाच एवढा बकवास आहे की काय लोकांनी प्रतिसादावे....

In reply to by विवेकपटाईत

तसे नसावे.विषयच फार स्फोटक आहे. काहीही लिहु गेले तर कुणाच्या ना कुणाच्या तरी विरोधात जाणारच.

आम्ही ना दलित ना इसाई ना ब्राह्मण ! त्यामुळे आमच्यासाठी ही ज्वलंत समस्या नव्हे. कॉलेज च्या दिवसात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना तीव्र होती पण मग ती हळूहळू मरण पावली. आता मनोज जरांगे आम्हालाही आरक्षण मिळवून देणार आहेत असे ऐकले आहेत मात्र तोपर्यंत आमची हाडे मसणात गेलेली असतील. (मला मराठा असूनही आरक्षण नको आहे). हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे कारण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांची ७० वर्षात देखील प्रगती झालेली नाही आणी अजून ७००० वर्ष पण प्रगती होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. असो. लिहित रहा !

In reply to by धर्मराजमुटके

हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे आपला नेता लायक नाही हे माहित असूनही लोक त्याला पाठींबा देतील, अगदी नोकरीला ऑस्ट्रेलिया, उसगाव, युरोपात जातील पण, विशिष्ट नेता आपल्या जातीचा म्हणून त्याच्यासाठी सोमीवर धुमाकूळ घालतील, नी विरोधातिलक नेत्यांना शिव्या देतील तोपर्यंत तरी आरक्षण राहणार/रहायला हवे.

सरकारी नोकरीच्या मखमली गादीवरून उठून नी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन लोक रस्त्यावर उतरतील आणी लढतील तरच काहीतरी परिवर्तन घडवता येईल. उदा. अरविंद केजरीवाल.

विवेकपटाईत 09/11/2024 - 13:26
मला वाटले होते या ज्वलंत समस्या वर बुद्धिवादी मिसळपावकर प्रतिसाद देतील. पण बहुतेकांना ही समस्या समस्या वाटत नसावी. किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर 09/11/2024 - 18:00
किंवा असेही असू शकते प्रतिसाद दिला तर ते प्रतिगामी ठरतील.
धागाच एवढा बकवास आहे की काय लोकांनी प्रतिसादावे....

In reply to by विवेकपटाईत

तसे नसावे.विषयच फार स्फोटक आहे. काहीही लिहु गेले तर कुणाच्या ना कुणाच्या तरी विरोधात जाणारच.

आम्ही ना दलित ना इसाई ना ब्राह्मण ! त्यामुळे आमच्यासाठी ही ज्वलंत समस्या नव्हे. कॉलेज च्या दिवसात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना तीव्र होती पण मग ती हळूहळू मरण पावली. आता मनोज जरांगे आम्हालाही आरक्षण मिळवून देणार आहेत असे ऐकले आहेत मात्र तोपर्यंत आमची हाडे मसणात गेलेली असतील. (मला मराठा असूनही आरक्षण नको आहे). हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे कारण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांची ७० वर्षात देखील प्रगती झालेली नाही आणी अजून ७००० वर्ष पण प्रगती होईल की नाही याबद्दल शंकाच आहे. असो. लिहित रहा !

In reply to by धर्मराजमुटके

हिंदुस्थानात यावच्चंद्रदिवाकरो आरक्षण राहणार आहे आपला नेता लायक नाही हे माहित असूनही लोक त्याला पाठींबा देतील, अगदी नोकरीला ऑस्ट्रेलिया, उसगाव, युरोपात जातील पण, विशिष्ट नेता आपल्या जातीचा म्हणून त्याच्यासाठी सोमीवर धुमाकूळ घालतील, नी विरोधातिलक नेत्यांना शिव्या देतील तोपर्यंत तरी आरक्षण राहणार/रहायला हवे.

सरकारी नोकरीच्या मखमली गादीवरून उठून नी हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येऊन लोक रस्त्यावर उतरतील आणी लढतील तरच काहीतरी परिवर्तन घडवता येईल. उदा. अरविंद केजरीवाल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर पर". सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील (काल्पनिक नाव) एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश (काल्पनिक नाव) दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला.

साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण

विवेकपटाईत ·

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.

कंजूस 19/09/2024 - 14:01
आता निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं पाहा. गरीबी हटवण्याचे कलम काढून टाकले आहे. गरिबांना महिन्याला इतके रुपये, विधवांना इतके, निवृत्तांना इतके, बेरोजगारांना इतके. या रकमा पुढे वाढतच जातील. कोण शिकून खटाटोप करेल? घरीच बसेल. कालचाच हरियाणा साठीचा कॉन्ग्रेसचा जाहिरनामा पाहा.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 04:47
एकीकडे म्हण्य्याचे जातीवयवस्था संपवा आणि दुसरी कडे जातीनिहाय आरक्षण मागायच? ती संपवण्याची साठी जातीनिहाय आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक दुर्बलांना द्या मग मदत होईल संपायला .. पण तुमची विचारसरणी स्वार्थ साठी त्याला साथ देणार नाही उलट जातीनिहाय जंगम मागणार आणि त्यापेक्षाही बेकार म्हणजे आता तर काय धर्मावर बेतलेल आरक्षण ?

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 07:36
तुम्हाला हा विषय नीट समजतं नाही. जातीनिहाय जनगणनेमूळे तुम्ही इतके तंतरताय kaaran तुम्हाला माहितीये कीं त्याने जी विषमता तुम्हाला चटईखाली सारायची आहे ती वर येईल. जातीव्यवस्था असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्यावे लागते. जातीव्यवस्था आरक्षणाच्या आधीपासून आहे. जातीव्यवस्था काय आरक्षणामुळे तयार झाली नाही किंवा फक्त आज आरक्षण आहे म्हणून जातव्यवस्था अजून जिवंत आहे असेही नाही. तसें म्हणणे म्हणजे अत्यंत मूर्खपणाचे होईल. जातीचे ऑलरेडी होत्या आणि आहेत. त्यात पिचलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जाती acknowledge करून मदत देणे म्हणजे जातीव्यवस्था टिकवून ठेवणे होतं नाही. जातीनिहाय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाहीये. जातीमुळे डिस्क्रिमिनेशन होते त्यावर केलेला उपाय आहे.

In reply to by कॉमी

चौकस२१२ 20/09/2024 - 14:28
सगळं समजतंय, तशी जनगणना कार्यायाची आणि म्हणायचे बघा एवढे एवढे . आहेत त्यामुळे द्याच.... ओरबड... झुंडशाही नुसती आर्थिक दुर्बलाना मदत याला तुमचा विरोध का तुमचा ? कारण चराऊ कुरण पाहिजे तुम्हाला ... जनतेला पण आणि राजकारणाऱ्यानं पण आणि मुस्लिमांना आरक्षण हे कस काय? घाणरेर्ड्या नालायक हिंदू धर्मात जशी जातीवयवसतः आहे, तशी त्यांच्यात नाही.. अल्ला ला नामंजूर आहे मग तिथे कसले आरक्षण? आंबेडकरांनी सुद्धा काय कायमचे आरक्षण ठेवा असे म्हणले नवहते

In reply to by चौकस२१२

कॉमी 20/09/2024 - 16:19
आर्थिक दुर्बलांना मदत करा कीं. माझा अजिबात वितोध नाही. तुम्ही का जातीपातीला चटईखाली सारण्याचा प्रयत्न करताय?

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:04
आमचं म्हणणं आहे कि या पुढे फक्त आर्थिक दुर्बळांनाच मदत करा, जाती निहाय नको... पण तुम्हाला जात हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा ठेव्याचा , आणि केली जातीनिहाय जनगणना तर तुम्ही काय जाती वरील आरक्षणाची मागणी कमी करणार आहात ? नाही उलट म्हणणार हे इतके ते तितके आणि द्या त्याप्रमाणात ... अरे समाज जर जाती वयस्थेपासून दूर न्यायाचा असले तर जाती मुले जी विषमता होत राहिली ती म्हणजे शिक्षण, ते द्या ना सवलतीचं दरात पण आर्थिक दुर्बलांना

In reply to by कॉमी

चौकस२१२ 21/09/2024 - 09:07
हो ना मग हिंदूंना का दोष देताय आम्ही तर नालायक आहोतच जाती पाळणारे पण प्रिय मुस्लिम आणि नवबुद्धी तर नाहीत ना तसे? त्यांनी जातीचे जोखड झुगारले ना मग राहा ना "ओपन कॅटॅगिरीत करा कष्ट आणि कंमवा लै चापलुसी झाली .. इतके वर्षे,,, एक देश एक कायदा सर्वांनां समान वागणूक आणि संधी , जोडो इंडिया झिंदाबाद , नाही तोडो इंडिया मुर्दाबाद

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 14:57
१. ज्या विषमते विषयी तुम्ही बोलता आहात त्याचे एखादे उदाहरण देता येईल का? २. जातीनिहाय आरक्षण दिल्याने जातीमुळे होणारे डिस्क्रिमिनेशन थांबेल का? आता (२०२४ मधे) जातीवरुन काय डिस्क्रिमिनेशन होते ते सान्गता का? म्हणजे फलाना आमक्या जातीचा आहे म्हनुन त्याला घरात नाही घेतला वगेरे वगेरे. मग तो फलाना तहसिलदार का असेना. तुमच्या मुदलातच घोळ आहे. आजच्या जमाण्यात टॅलेंट चा ढोल वाजतो. काम करण्याची तयारी असेल तर काहीही सर करता येते. कामचुकार पणा करायचाच असेल तर मग आरक्षणाच्या कुबड्या लागतात. मी तर म्हणतो जातीनिहाय आरक्षण घ्या आनी फुल्ल जात पात पाळा .. हाय काय अन नाय काय.... डिस्क्लेमरः मी या तथाकथीत मागास जातीचा आहे. आजवर कधीच, पुन्हा सांगतो आजवर कधीच आरक्षणाचा लाभ घेतला नाही. मेहनत करुन आज मजेत जीवन जगतो आहे. माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...

In reply to by सुक्या

कॉमी 20/09/2024 - 16:23
उदाहरण वैगेरे कशाला? थेट जातीनिहाय माहिती मिळवू आणि बोलू. एकदोन उदाहरणे कशाला हवीत. ती सुद्धा सजग पणे बघितली तर दिसतील. जर टॅलेंटचा ढोल वाजतो तर मग तुम्ही तर जातीनिहाय सर्वेक्षणाला समर्थन केले पाहिजे. कारण तुमच्या मते खुप काही फरक सापडणार नाहीत, कारण सगळे तर टॅलेंट वर चालते ना. मग तर होऊद्या सर्वेक्षण, तुमचाच मुद्दा खरा ठरेल कीं बघा, आता सगळे कसे आलबेल झाले आहे.

In reply to by कॉमी

सुक्या 20/09/2024 - 22:55
बघा, पाया पोकळ असला की इमारत बांधता येत नाही. तुमची सुई जातीनिहाय सर्वेक्षणावरच अडकलेली आहे तेव्हा जास्त काही निष्पन्न होणार नाही. मी दोन प्रश्न विचारले होते. तुमच्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्हाला एकाचे ही उत्तर देता आले नाही. कारण तशी परीस्थीती नाही. कदाचित मागास भागात असेलही परंतु आजकाल कुणीही जात विचारत फिरत नाही. एक महाभाग आहेत जे जिथे तिथे जात विचारत फिरतात. पण त्यांना कुणी सिरियस ली घेत नाही तो भाग अलहीदा. जग हे प्रतिभेवरच चालते. प्रतिभेला मेहनतीची जोड लागते. मेहेनत न करता आरामात पैसा कमवायचा असेल तर मग असले आरक्षण वगेरे लागते ... सर्वेक्षण केल्याने यात शष्प फरक पडणार नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 20/09/2024 - 18:06
माझ्या मुलांच्या दाखल्यावर जात हा रकाना रिकामा आहे ...
कौतुक आहे तुमचे. जातीभेद संपवण्यासाठी हा एक मार्ग आहे.आणि दुसरा म्हणजे विविध जातीत रोटी बेटी सहज घडवता यायला हवा.पण या दोन्ही मार्गांसाठी बौद्धिक अथवा व्यवहारीक पातळी उच्च पाहिजे.यासाठी शिक्षण पाहिजे.त्यामुळे कमी शिकून पुढची पिढी पैसा बक्कळ मिळवू शकेल,पण सुशिक्षित चांगले शिक्षण घेऊनच होऊ शकते. शहरात शिकलेले हे दोन्ही मार्ग सहज हाताळू शकतात पण खेड्यात अजून खुप प्रबोधन बाकी आहे.

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:23
तुम्हाला विषय समजलेलाच नाही. माझ्या लेखाचा जातीशी काहीही एक संबंध नाही. मी फक्त शिक्षण व्यवस्थेतील दोष दाखविले आहे. सर्वांनाच वाटते त्याचा मुलगा ग्रॅज्युएट व्हावा आणि व्हाईट कॉलर जॉब मिळावी. केंद्र आणि राज्य सरकार ती ईच्छा पूर्ण करते आहे. प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. जातीनिहाय जनगणना केली तरी काय साध्य होणार. सरकारी व्हाईट कॉलर नोकऱ्या वाढणार आहे का? भविष्यात महाराष्ट्र सरकार वर्षा पन्नास हजार तरुणांनाही सरकारी नोकरी देऊ शकणार नाही. वाढता सरकारी खर्च कमी करण्यासाठी केंद्र असो किंवा राज्य सरकार सर्वच कॉन्ट्रॅक्ट लेबर भरती करू लागले आहे. दिल्लीत ही अतिथी शिक्षकांची संख्या स्थायी शिक्षकांपेक्षा जास्त आहे. ही स्थिती सर्व राज्यांत असेल.

In reply to by विवेकपटाईत

चौकस२१२ 21/09/2024 - 09:28
प्रत्येक तरुण ग्रेजुएट होत आहे.. त्यामुळे कौशल प्रशिक्षण घेण्याची कोणाचीही इच्छा होत नाही. हे साक्षर बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. विवेक जी आपण म्हणत ते बरोबर आहे,, लेखमागे मूळ मुद्दा "कोणत्या प्रकारचे शिक्षण आणि त्यातून कोणत्या प्रकारचे कामगार देशात असावेत याबद्दल आहे आणि मी सुधा त्यावर प्रतिसाद ना देत जात य वर वर बोलत बसलो ( येथे कामगा र म्हणजे काम करणारे मग ते मेंदूवर उपचार करणारे विवाद्य कि रस्ते साफ करणारे दोन्ही हि असा अर्थ जिवा ) खरे तर देश एवढा मोठा आहे कि "आय टी आय" पासून ते "आय आय टी" दोन्ही प्रकारचेह शिक्षण घेणार भरपूर असतील त्यामुळे समतोल राखलं जाईल असे वटते सगळेच जर फक्त संगणक क्षेत्रात गेले तर मग उत्पादन करायाला कुशल कामगार कुठीऊन मिळणार असे प्रश्न काही देशात येतो हे खरे तो काही भागात येत असणार पण पूर्ण देशात येईल असे वाटत नाही नुकतेच मी चे उद्धरण दिले हा उद्योग जवळचे "आय टी आय" चालवते ते खेडयापाडयात हात कामगार / कलाकुसर करणाऱ्या पण ना शिकलेल्या लोकांचं मुलांना प्रोत्साहन देऊन जगात छोटी लोकसंख्या आणि भरपूर श्रीमंती ( कुवेत , कतार, सिंगापुर) आशय परिस्थिती काही ठराविक काम स्थानिक जनतेला करायची नास्तात कारण त्यात शारीरिक कष्ट असतात ( जरी कौशलय लागत असले तरी ) तिथे हा प्रश्न होतोय पण तो वेगळं मुद्दा झाला एकूण भारताची अर्थव्यवस्ताह मोकळी झाल्यावर पूर्वी जय क्षेत्रात काम अगदी कमी होते किंवा नवहते ते उपलब्ध झाले , चांगलेच आहे जशी समृद्धी येईल तसे " हलक्या किंवा धिक्याचं " क्षेत्रातील काम सुसहाय होत जाईल आणि लोकं त्या साठी लागणारे शिकशान घेऊ लागतील

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 20/09/2024 - 19:26
वेद पाठ करणे सहज कार्य नाही. हुशार मुले करायचे. त्यांना सन्मान आणि राजाश्रय ही मिळायचा. जसे आज हुशार मुले डॉक्टर, आय आय टी, इत्यादी करतात.

कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सआfunction at() { [native code] } ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. अशा काही दोन चार वाक्यांशी तंतोतंत सहमत. बाकी लेखाचा विषय लै हार्डय आहे. आरक्षण, संविधान नावाचे शब्द तर तोंडावाटे काढायला देखील भिती वाटते आजकाल. असो.

मी ज्या शाळेत शिकलो तीथे सुतार काम,मशिन ड्राॅईंग,टर्नर,फिटर असे व्यावसायिक शिक्षण दिले जायचे. बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निक मधे जाऊन डिप्लोमा घ्यायचे. नोकरी किवा स्वताच व्यवसाय सुरू करण्यात इतर विद्यार्थ्यां,म्हणजे आर्ट, काॅमर्स घेतलेल्या पेक्षा पुढे असायचे. शिक्षण पद्धतीत फरक करायला हवा. बाकी आपल्या विचारांशी बहुतेक सहमत.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 20/09/2024 - 04:51
इंग्लीश पद्धत = एक साहेब आणि बाकी चिल्लर.? ट्रेड ला फक्त जर्मनीत पैसे आणि मान असे नाही तर इंग्लंड आणि त्यातून वसलेले बहुतेक पाश्चिमात्य देश येथेहि असेच आहे अर्थात त्यासाठी ३-४ वर्षाचे उत्तम शिक्षण घयावे लागते येथे एक प्लबर किंवा इलेक्ट्रिशिअन एखाद्या कॉमर्स पदवीधर पेक्षा जास्त कमवतो

तिता 19/09/2024 - 23:55
मी पुण्यात बघितलेले बहुतेक कारागीर यूपी मधून आले आहेत. आणि ते सर्व हिंदू आहेत. उत्तम काम करतात. न शिकलेले मागेच राहतात, धर्म कोणताही असला तरी.

जात,पात, धर्म, पंथ या वर समाज विभाजन करून पुढारी आपली रोटी शेकत आहेत. सामान्य जनता उगाच भरडली जात आहे. अर्थात माझे मत आहे. उरलं सुरलं रेवड्या वाटून मतदारांना आकर्षित करत आहेत. लाडकी बहीण मग भाऊ,आजोबा,काका,पुतण्या वगैरे दोडके का? सरकार आणी विरोधी पक्ष जनतेने आपल्या हितासाठीच व राष्ट्र हितासाठीच निवडून दिले आहेत. दोघे मिळून एकत्र जनहितासाठी काम का करत नाहीत? निराशाजनक परिस्थिती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ?

राजेंद्र मेहेंदळे ·

ढोलपथक तयार झाले आहे. पहिल्या दिवशी स्थापनेला तेच असतात. टिम साईझ बर्‍यापैकी म्हणजे चाळीस एक मुले मुली स्त्रीपुरुष आहेत.ढोल ताशा,रिपेरीं स्वखर्च. उत्सव संपला की कुठेतरी मिसळपाव वगैरे. शेवटच्या दिवशी बाहेरून वादक येतात. पंचवीस तीस हजार घेतात.तासभर वाजवतात. पाणी नाष्टा मंडळ देते. या वर्षी सोसायटीचे पथक बाहेर गेले होते. सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी. छंद म्हणून एखाद वर्ष ठिक पण वर्षानुवर्ष वेठबिगार ठिक नाही. पालक पाल्यांना विचार करावा. लेखकाशी सहमत. श

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 18/09/2024 - 15:48
सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी.? कोणत्या परदेशात? काय कळले नाही ? परदेशात हौसे साठी करतात ... मला नाही वाटत कुठे अजून त्यातून पैसे निर्माण झालाय

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 19/09/2024 - 08:13
अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम बहुतेक भारतीय भाग घेतल्याबद्दल ऐकले आहे. हो बहुतांशी , पण तुमचा मुद्दा काय तोच नाही कळला आणि ते सुद्धा परदेशातील पाथकांबाबत ? या देशातून अश्या पथकातून भाग घेणाऱ्यांचे शोषण पथकाचा म्होरक्या करतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला नाही वाटत उलट पदरचा पैसे घालावे लागतात , अर्थात असे हाऊसेने किती दिवस करणार हे आहेच म्हणा आणि दुसरे म्हणजे येथे पथकाला सराव वैगरे करायला जाणे हे कष्ट असले तरी सुसह्य असते का रणे साहजिक आहेत ... माझा एक मित्र दर रविवारी १००+ किमी एकेरी जाऊन सराव करतो, सगळी हौस , काही वर्षांनी थांबेल पण ज्याने हे पथक सुरु केले ते फक्त पैशासाठी करत नसावेत , पुढे लोकसंख्या वाढली कि याचा उद्योग होईल पण तेव्हा सुद्धा इथलं लेबर लॉ , इन्शुरन्स वैगरे पाळावे लागतील असो हा प्रश्न मुख्यत्वे करून भारतात आहे येथे पुढे उदभवू शकतो

वामन देशमुख 18/09/2024 - 16:06
हं. वेगळा, विचारणीय विचार मांडला आहे. हैद्राबादेत पुण्याहून (पुणे जिल्ह्यातून) ढोल पथके येतात. एका पथकात चाळीस ते पन्नास लोक असतात. मागच्या वर्षी मुलींचेही एक पथक मागविले होते. एक पथक दोन लाख ते पाच लाख कमाई करते. (त्यांचा म्होरक्या तितके घेतो). ढोल वाजविणारे, ताशा वाजविणारे, झेंडे नाचविणारे, इतर मदत करणारे आणि त्यांचा मुकादम असा संच असतो. सर्वजण DCM ट्रक मध्ये बसून येतात. दोन-तीन दिवस काम करून निघून जातात. (माझे एक परिचित इथे इवेंट मॅनजमेन्टमध्ये आहेत; त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारून)

रामचंद्र 19/09/2024 - 19:22
मुद्दा खराच आहे, पण याला लेझीम हा चांगला पर्याय आहे. त्यात अधिक जोशही आहे. त्यापासून उपद्रव होण्याची शक्यताही फारशी दिसत नाही. मात्र त्याचा का विचार होत नाही ते समजत नाही.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 19/09/2024 - 20:15
अगदी हेच म्हणणार होतो ! १००% सहमत. लेझीम हे लयदार नृत्य असतं , जशी शाळेतल्या मुलांची पीटी बघायला मजा येते तशीच मजा लेझीम येते. छम छम असा मंजुळ आवाज असतो. त्यात वेगवेगळ्या हालचाली / हात असतात . सुंदर वाटतं बघायला ! ढोल वादन कसे काय म्हणवते कुणास ठाऊक ? ढोल बडवणे हाच योग्य शब्द आहे ... जसं काही महाभारताचं युद्ध करायला निघालेत अश्या आवेश्यात ढोल बडवतात... हालचालीत फारसं नाविन्य नसतं असतो तो छाती दड्पुन टाकणारा आवाज ... धडकी भरून टाकणार आवाज. आवाजाचे प्रदूषण नुसतं. ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं

In reply to by चौथा कोनाडा

पुण्यात नोकरीत असताना हलगी आणी लेझीम टिम बनवली होती. पाचव्या दिवशी विसर्जित करताना बंडगार्डन घाटावर दोन तास आमचे सैनिक खेळत होते.बघण्यासाठी खुपच गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊ नये म्हणून खेळ आवरता घेतला होता. हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 21/09/2024 - 17:55
मस्तच ! १०१+
हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.
अगदी आणि सैनिकी बॅण्ड ही देखिल देखणीय व श्रवणीय सुंदर कलाकृती असते ! खुप मजा येते !

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 30/09/2024 - 19:40
लेखाच्या आशयाशी आणि कर्नलसाहेबांच्या मताशी अगदी जोरदार सहमत. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लेझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच. आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा. दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 22/09/2024 - 01:15
मुळात लेखात सदर वादनाने इतरांना होणाऱ्या त्रासाचा अथवा ध्वनिप्रदूषणाचा उल्लेख नाही, वादकांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शोषण हाच मुद्दा आहे. म्हणजे वादकांची योग्य काळजी घेतली गेल्यास त्या वादनावर निर्बंध/नियंत्रण नसावे असे त्यात अनुस्यूत असावे.

सौंदाळा 19/09/2024 - 19:31
बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात
आहात कुठे? पिंचिं मधे या जागा इमारतींच्या जवळची मैदाने, हमरस्त्याच्या बाजूचे रिकामे प्लॉट्स अशा ठिकाणी आहेत. जवळच्या इमारतींमधे संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० आवाज यायचा. माझ्या घराजवळ एक पथक होते. माझ्या बहिणाच्या घराजवळ दोन बाजूंना दोन पथके. अजून किमान दोन ठिकाणी रहिवाशी इमारतींजवळ सराव चालू असलेला पाहिला. तुम्ही खूपच बारकावे मांडले आहेत. एकंदरीत हा प्रकार मला अजिबात आवडत नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रामचंद्र 20/09/2024 - 01:25
परंतु या प्रकाराला धर्म, संस्कृती, प्रादेशिक अस्मिता, परंपरा, अर्थकारण, राजकारण अशा अनेक बाबींमुळे जोरदार समर्थन व बळ मिळत असल्यामुळे यात चांगल्या अर्थाने काही बदल, सुधारणा किंवा नियंत्रण येण्याची शक्यता वाटत नाही. शिवाय यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी बोलताना एक संबंधित पदाधिकारी म्हणाले, की वैद्यकीय वस्तुस्थिती अशीच असली तरी आम्ही हे प्रकार चालू ठेवणार आहोतच. लेखकाने म्हटल्याप्रमाणे हौसेला मोल नाही आणि आमच्या हौसेपुढे आम्ही अन्य कुठल्या गोष्टींची पर्वाही करत नाही!

कंजूस 20/09/2024 - 07:35
ढोल मोठा असतो. पण त्याचा आवाज फारसा निघत नाही. शिवाय ताशाशी मेळ खात नाही. चीनमध्ये ढोल वाजवतात पण ते एका जागी ठेवलेले असतात. (बीजिंग ओलिंपिक्स).

In reply to by कंजूस

Bhakti 20/09/2024 - 08:33
हो, लहानपणी आम्ही लेझीम आणि झांज वाजवायचो.एकच ढोल असायचा.तो ढोल पुढे नेण्यासाठी एका चाकाच्या लोखंडी स्ट्रक्चरवर असायचा .पथकाबरोबर ती ढोलच्या चाकाची गाडी पुढे पुढे जायची.गळ्यात बांधून कमरेवर लटकून कितीतरी किमी.चालणं....यावर विचार हवा.

अमर विश्वास 22/09/2024 - 09:53
वेठबिगारी कशी काय ? तिथे जाणारे स्वतःला हौस (खाज) असते म्हणून जातात .. त्यांना कोणी घरात घुसून बळजबरीने नेत नाही ... खूप पूर्वी ढोल पथकात भाग घेतला होता .. सुदैवानी त्यावेळी माझे ५० ढोल .. माझे शंभर असला आचरटपणा नव्हता .. असला प्रकार नव्हता ... टोल वगरे तर नव्हतेच मस्त अनुभव होता ... पण पथकात भाग घेतला स्वखुशीने .. बाहेर पडलो स्वखुशीने ..

नठ्यारा 22/09/2024 - 15:31
ढोल हे एक रणवाद्य आहे का ? बहुतेक हो. त्यामुळे ते नागरी वस्तीत वाजवायची गरज नाही, असं माझं मत. एकंदरीत धपाधप आवाज करणे ही पाश्चात्य संगीतातनं निघालेली टूम वाटते. ते ऱ्हिदम व बेस वर आधारित आहे. याउलट भारतीय संगीत मेलडी वर आधारित आहे. कृपया मराठी प्रतिशब्द सुचवावे ही विनंती. -ना.न.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 22/09/2024 - 22:38
अहो काय सांगायचं आता. माझं सांगितिक अगाध (अ)ज्ञान पाहता मराठी प्रतिशब्द न सापडणंच इष्टं ! आ.न., -ना.न.

एकूणच लेखाचा रोख नकारार्थी वाटला . मी स्वतः एका ढोल पथकाचा सदस्य होतो . आता वय नि कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नाही. मी मुंबईतील पहिल्या पथकासाठी ढोल वादन करायचो, एक नंबर वादन करते आमचे पथक!!! आमच्या पथकाने तर मुख्यमंत्री निधी ला सुद्धा मदत केली आहे , अजय अतुल, लता दि अशा अनेक नामवंतांसोबत काम केलंय वेठबिगारी हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे. सरावासाठी कमीत कमी २-३ महिने द्यावे लागतात . गणपतीत पथकाला किमान पाच सुपाऱ्या जरी मिळाल्या म्हणजे कमीत कमी १० तास वादन . यामध्येसुद्धा वादक हे पाळीनुसार बदलतात कोणावर ताण येत नाही. सरावावेळी पाणी व तत्सम जागेचे भाडे ह्याचा खर्च अनेकदा पदरमोडच असते. बदल्यात मिळते काय फक्त वादनसुख!!!! मी तर अनेकदा दोन पाळीत वादन केले आहे कोणी गैरहजर राहिल्यामुळे स्वखुशीने , दोन वडापाव साठी नव्हे !! राहिली गोष्ट पाठ दुखी व तत्सम आजार, जगात कोणतीही गोष्ट केली कि काय दुष्परिणाम होतात याचे खंडीभर रीसर्च पेपर आहेत प्रत्येक गोष्ट त्यानुसार करायला लागलो तर जीवन कठीण होईल. ताशेवाले स्वतः कानात कापसाचे बोळे घालून वाजवतात , कोणी मनगटाला बँड, कोणी कमरपट्टा लावून वाजवतात. हौसेला मोल नसते हेच खरे !!!!! पथकासाठी किती स्वतःला वाहून घयावे हा स्वनिर्णय आहे , काहीजणांसाठी पथक म्हणजे च जीवन असते काही जणांसाठी पथक हे एका मर्यादेपुरतेच असते. हि मर्यादा स्वतःच ठरवलेली चांगली

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:03
या मूद्द्यांचं ठीकाय हो, पण त्या व्यतिरिक्त "आवाज प्रदुषण आणि इतरांना २-३ महिने उपद्रव याचं काय करायचं ? हा मुद्दा राहिलाच की !

ढोलपथक तयार झाले आहे. पहिल्या दिवशी स्थापनेला तेच असतात. टिम साईझ बर्‍यापैकी म्हणजे चाळीस एक मुले मुली स्त्रीपुरुष आहेत.ढोल ताशा,रिपेरीं स्वखर्च. उत्सव संपला की कुठेतरी मिसळपाव वगैरे. शेवटच्या दिवशी बाहेरून वादक येतात. पंचवीस तीस हजार घेतात.तासभर वाजवतात. पाणी नाष्टा मंडळ देते. या वर्षी सोसायटीचे पथक बाहेर गेले होते. सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी. छंद म्हणून एखाद वर्ष ठिक पण वर्षानुवर्ष वेठबिगार ठिक नाही. पालक पाल्यांना विचार करावा. लेखकाशी सहमत. श

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 18/09/2024 - 15:48
सर्व काही गौडबंगाल आहे. परदेशातही अशीच अवस्था असावी.? कोणत्या परदेशात? काय कळले नाही ? परदेशात हौसे साठी करतात ... मला नाही वाटत कुठे अजून त्यातून पैसे निर्माण झालाय

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 19/09/2024 - 08:13
अमेरिकेत मल्लखांब, ढोल,लेझीम बहुतेक भारतीय भाग घेतल्याबद्दल ऐकले आहे. हो बहुतांशी , पण तुमचा मुद्दा काय तोच नाही कळला आणि ते सुद्धा परदेशातील पाथकांबाबत ? या देशातून अश्या पथकातून भाग घेणाऱ्यांचे शोषण पथकाचा म्होरक्या करतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मला नाही वाटत उलट पदरचा पैसे घालावे लागतात , अर्थात असे हाऊसेने किती दिवस करणार हे आहेच म्हणा आणि दुसरे म्हणजे येथे पथकाला सराव वैगरे करायला जाणे हे कष्ट असले तरी सुसह्य असते का रणे साहजिक आहेत ... माझा एक मित्र दर रविवारी १००+ किमी एकेरी जाऊन सराव करतो, सगळी हौस , काही वर्षांनी थांबेल पण ज्याने हे पथक सुरु केले ते फक्त पैशासाठी करत नसावेत , पुढे लोकसंख्या वाढली कि याचा उद्योग होईल पण तेव्हा सुद्धा इथलं लेबर लॉ , इन्शुरन्स वैगरे पाळावे लागतील असो हा प्रश्न मुख्यत्वे करून भारतात आहे येथे पुढे उदभवू शकतो

वामन देशमुख 18/09/2024 - 16:06
हं. वेगळा, विचारणीय विचार मांडला आहे. हैद्राबादेत पुण्याहून (पुणे जिल्ह्यातून) ढोल पथके येतात. एका पथकात चाळीस ते पन्नास लोक असतात. मागच्या वर्षी मुलींचेही एक पथक मागविले होते. एक पथक दोन लाख ते पाच लाख कमाई करते. (त्यांचा म्होरक्या तितके घेतो). ढोल वाजविणारे, ताशा वाजविणारे, झेंडे नाचविणारे, इतर मदत करणारे आणि त्यांचा मुकादम असा संच असतो. सर्वजण DCM ट्रक मध्ये बसून येतात. दोन-तीन दिवस काम करून निघून जातात. (माझे एक परिचित इथे इवेंट मॅनजमेन्टमध्ये आहेत; त्यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारून)

रामचंद्र 19/09/2024 - 19:22
मुद्दा खराच आहे, पण याला लेझीम हा चांगला पर्याय आहे. त्यात अधिक जोशही आहे. त्यापासून उपद्रव होण्याची शक्यताही फारशी दिसत नाही. मात्र त्याचा का विचार होत नाही ते समजत नाही.

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा 19/09/2024 - 20:15
अगदी हेच म्हणणार होतो ! १००% सहमत. लेझीम हे लयदार नृत्य असतं , जशी शाळेतल्या मुलांची पीटी बघायला मजा येते तशीच मजा लेझीम येते. छम छम असा मंजुळ आवाज असतो. त्यात वेगवेगळ्या हालचाली / हात असतात . सुंदर वाटतं बघायला ! ढोल वादन कसे काय म्हणवते कुणास ठाऊक ? ढोल बडवणे हाच योग्य शब्द आहे ... जसं काही महाभारताचं युद्ध करायला निघालेत अश्या आवेश्यात ढोल बडवतात... हालचालीत फारसं नाविन्य नसतं असतो तो छाती दड्पुन टाकणारा आवाज ... धडकी भरून टाकणार आवाज. आवाजाचे प्रदूषण नुसतं. ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं

In reply to by चौथा कोनाडा

पुण्यात नोकरीत असताना हलगी आणी लेझीम टिम बनवली होती. पाचव्या दिवशी विसर्जित करताना बंडगार्डन घाटावर दोन तास आमचे सैनिक खेळत होते.बघण्यासाठी खुपच गर्दी जमा झाल्याने वहातूक कोंडी होऊ नये म्हणून खेळ आवरता घेतला होता. हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 21/09/2024 - 17:55
मस्तच ! १०१+
हलगी लेझीम खुप लयबद्ध आणी कर्णमधुर खेळाडू व बघे या दोघांनाही मंत्रमुग्ध करणारा खेळ आहे.
अगदी आणि सैनिकी बॅण्ड ही देखिल देखणीय व श्रवणीय सुंदर कलाकृती असते ! खुप मजा येते !

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 30/09/2024 - 19:40
लेखाच्या आशयाशी आणि कर्नलसाहेबांच्या मताशी अगदी जोरदार सहमत. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लेझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच. आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा. दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.

In reply to by चौथा कोनाडा

रामचंद्र 22/09/2024 - 01:15
मुळात लेखात सदर वादनाने इतरांना होणाऱ्या त्रासाचा अथवा ध्वनिप्रदूषणाचा उल्लेख नाही, वादकांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शोषण हाच मुद्दा आहे. म्हणजे वादकांची योग्य काळजी घेतली गेल्यास त्या वादनावर निर्बंध/नियंत्रण नसावे असे त्यात अनुस्यूत असावे.

सौंदाळा 19/09/2024 - 19:31
बरे या सरावाच्या जागा कुठेतरी चिखलात, शहराच्या वेशीवर ,डोंगराजवळ विरळ किंवा अजिबात वस्ती नाही अशा ठिकाणी असतात
आहात कुठे? पिंचिं मधे या जागा इमारतींच्या जवळची मैदाने, हमरस्त्याच्या बाजूचे रिकामे प्लॉट्स अशा ठिकाणी आहेत. जवळच्या इमारतींमधे संध्याकाळी ६ ते रात्री ९.३० आवाज यायचा. माझ्या घराजवळ एक पथक होते. माझ्या बहिणाच्या घराजवळ दोन बाजूंना दोन पथके. अजून किमान दोन ठिकाणी रहिवाशी इमारतींजवळ सराव चालू असलेला पाहिला. तुम्ही खूपच बारकावे मांडले आहेत. एकंदरीत हा प्रकार मला अजिबात आवडत नाही.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

रामचंद्र 20/09/2024 - 01:25
परंतु या प्रकाराला धर्म, संस्कृती, प्रादेशिक अस्मिता, परंपरा, अर्थकारण, राजकारण अशा अनेक बाबींमुळे जोरदार समर्थन व बळ मिळत असल्यामुळे यात चांगल्या अर्थाने काही बदल, सुधारणा किंवा नियंत्रण येण्याची शक्यता वाटत नाही. शिवाय यामुळे होणाऱ्या शारीरिक व्याधींविषयी बोलताना एक संबंधित पदाधिकारी म्हणाले, की वैद्यकीय वस्तुस्थिती अशीच असली तरी आम्ही हे प्रकार चालू ठेवणार आहोतच. लेखकाने म्हटल्याप्रमाणे हौसेला मोल नाही आणि आमच्या हौसेपुढे आम्ही अन्य कुठल्या गोष्टींची पर्वाही करत नाही!

कंजूस 20/09/2024 - 07:35
ढोल मोठा असतो. पण त्याचा आवाज फारसा निघत नाही. शिवाय ताशाशी मेळ खात नाही. चीनमध्ये ढोल वाजवतात पण ते एका जागी ठेवलेले असतात. (बीजिंग ओलिंपिक्स).

In reply to by कंजूस

Bhakti 20/09/2024 - 08:33
हो, लहानपणी आम्ही लेझीम आणि झांज वाजवायचो.एकच ढोल असायचा.तो ढोल पुढे नेण्यासाठी एका चाकाच्या लोखंडी स्ट्रक्चरवर असायचा .पथकाबरोबर ती ढोलच्या चाकाची गाडी पुढे पुढे जायची.गळ्यात बांधून कमरेवर लटकून कितीतरी किमी.चालणं....यावर विचार हवा.

अमर विश्वास 22/09/2024 - 09:53
वेठबिगारी कशी काय ? तिथे जाणारे स्वतःला हौस (खाज) असते म्हणून जातात .. त्यांना कोणी घरात घुसून बळजबरीने नेत नाही ... खूप पूर्वी ढोल पथकात भाग घेतला होता .. सुदैवानी त्यावेळी माझे ५० ढोल .. माझे शंभर असला आचरटपणा नव्हता .. असला प्रकार नव्हता ... टोल वगरे तर नव्हतेच मस्त अनुभव होता ... पण पथकात भाग घेतला स्वखुशीने .. बाहेर पडलो स्वखुशीने ..

नठ्यारा 22/09/2024 - 15:31
ढोल हे एक रणवाद्य आहे का ? बहुतेक हो. त्यामुळे ते नागरी वस्तीत वाजवायची गरज नाही, असं माझं मत. एकंदरीत धपाधप आवाज करणे ही पाश्चात्य संगीतातनं निघालेली टूम वाटते. ते ऱ्हिदम व बेस वर आधारित आहे. याउलट भारतीय संगीत मेलडी वर आधारित आहे. कृपया मराठी प्रतिशब्द सुचवावे ही विनंती. -ना.न.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 22/09/2024 - 22:38
अहो काय सांगायचं आता. माझं सांगितिक अगाध (अ)ज्ञान पाहता मराठी प्रतिशब्द न सापडणंच इष्टं ! आ.न., -ना.न.

एकूणच लेखाचा रोख नकारार्थी वाटला . मी स्वतः एका ढोल पथकाचा सदस्य होतो . आता वय नि कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नाही. मी मुंबईतील पहिल्या पथकासाठी ढोल वादन करायचो, एक नंबर वादन करते आमचे पथक!!! आमच्या पथकाने तर मुख्यमंत्री निधी ला सुद्धा मदत केली आहे , अजय अतुल, लता दि अशा अनेक नामवंतांसोबत काम केलंय वेठबिगारी हा शब्द पूर्णतः चुकीचा आहे. सरावासाठी कमीत कमी २-३ महिने द्यावे लागतात . गणपतीत पथकाला किमान पाच सुपाऱ्या जरी मिळाल्या म्हणजे कमीत कमी १० तास वादन . यामध्येसुद्धा वादक हे पाळीनुसार बदलतात कोणावर ताण येत नाही. सरावावेळी पाणी व तत्सम जागेचे भाडे ह्याचा खर्च अनेकदा पदरमोडच असते. बदल्यात मिळते काय फक्त वादनसुख!!!! मी तर अनेकदा दोन पाळीत वादन केले आहे कोणी गैरहजर राहिल्यामुळे स्वखुशीने , दोन वडापाव साठी नव्हे !! राहिली गोष्ट पाठ दुखी व तत्सम आजार, जगात कोणतीही गोष्ट केली कि काय दुष्परिणाम होतात याचे खंडीभर रीसर्च पेपर आहेत प्रत्येक गोष्ट त्यानुसार करायला लागलो तर जीवन कठीण होईल. ताशेवाले स्वतः कानात कापसाचे बोळे घालून वाजवतात , कोणी मनगटाला बँड, कोणी कमरपट्टा लावून वाजवतात. हौसेला मोल नसते हेच खरे !!!!! पथकासाठी किती स्वतःला वाहून घयावे हा स्वनिर्णय आहे , काहीजणांसाठी पथक म्हणजे च जीवन असते काही जणांसाठी पथक हे एका मर्यादेपुरतेच असते. हि मर्यादा स्वतःच ठरवलेली चांगली

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:03
या मूद्द्यांचं ठीकाय हो, पण त्या व्यतिरिक्त "आवाज प्रदुषण आणि इतरांना २-३ महिने उपद्रव याचं काय करायचं ? हा मुद्दा राहिलाच की !
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! कालच अनंतचतुर्दशी झाली आणि गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशी अवस्था झाली. आधी महिनाभर तयारी आणि मग दहा दिवस जागून कामे करून थकलेले कार्यकर्ते मंडपातच आडवे झाले किंवा श्रमपरिहाराला गेले. पण दिवस भर आणि मग रात्रभर रस्त्यावर वादन करणारी आणि वेगवेगळ्या मानाच्या/ बिनमानाच्या गणपतींसमोर वादन करून सलामी देणारी ढोलपथके कुठे गेली?त्यांचे ते एकसारखे दिसणारे सुंदर झब्बे लेंगे, टोप्या, मुलींच्या नथी, साड्या आणि मुख्य म्हणजे ते अजस्त्र ढोल , कडकडते ताशे ,ते वाजवताना बेधुंद होऊन नाचणारे वादक , नाचणारे झेंडे ते सर्व कुठे गेले?

कुठे हरवली टूथपावडर ?

vcdatrange ·

In reply to by कंजूस

सुबोध खरे 11/07/2024 - 20:23
प्राणी म्हातारे झाले कि त्यांचे दात पडायला लागतात यामुळे त्यांना अन्न प्राशन करणे अशक्य होऊन ते अशक्त होऊन मृत्युमुखी पडतात. अजून तरी प्राण्यामध्ये कवळी वापरण्याची फॅशन आलेली माझ्या ऐकिवात नाही

In reply to by Nitin Palkar

सुबोध खरे 15/07/2024 - 09:50
हरिणाचे दात पडले तर त्याला गवत तोडून खाणे अशक्य होईल आणि उपासमारीने अशक्त झाल्याने तो सहज शिकाऱ्याला बळी पडेल. या उलट वाघ सिंहाचे दात पडले तर तो शिकारीला धरणार कसे आणि मारून मांस खाणार कसे? प्राणिजातीत वृद्धापकाळ हा फार काळ नसतो. तो मानवात आणि मानवाने पाळलेल्या प्राण्यातच असतो. इतरत्र नाही

In reply to by सुबोध खरे

कंजूस 15/07/2024 - 10:51
दात पडण्याएवढे थांबावे लागतच नाही. प्राणी दमू लागला की आपोआपच शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतो. शिकारी प्राण्यांत नव्या जोमाचे भाईबांधव त्यांना मारतात.

चित्रगुप्त 11/07/2024 - 17:34
कंजूस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल तसेच पतंजलीच्या 'दंतकांती' मंजन आणि पेस्ट बद्दल लिहावे ही विनंती. मी स्वतः काही काळापासून टूथब्रश वापरणे बंद केलेले आहे, कारण त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ लागली (सॉफ्ट ब्रशने सुद्धा) याशिवाय ब्रशने दातांच्या फटींमधे अडकलेल्या अन्नाचे एकूण एक सूक्ष्मकण निघत नाहीत, हे वॉटर फ्लॉस वापरू लागल्यावर उघड झाले. त्यामुळे आता प्रत्येक जेवणानंतर पतंजली पेस्ट आणि मंजन दोन्ही बोटाने रगडून (यामुळे हिरड्यांनाही फायदा होतो) त्यानंतर वॉटर फ्लॉस आणि शेवटी तुरटीच्या खड्यावर ओले बोट घासून त्याने हिरड्यांचे मसाज करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात आले, तसेच करत आहे. दिवसातून दोन-तीनदा मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणेही उत्तम.

सुबोध खरे 11/07/2024 - 20:21
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गुणसूत्रे आणि जीन्स. आपल्या तोंडात तयार होणारी लाळ हि कशा तर्हेची असते यावर आपल्या तोंडाचे आरोग्य अवलंबून असते. दुर्दैवाने मला मिळालेली गुणसूत्रे उत्तम दर्जाची नसल्यामुळे माझ्या दातात फटी निर्माण होण्याची सुरुवात शाळेत असतानाच झाली. गेली ५० वर्षे मी रात्री झोपण्यापूर्वी नियमित उत्तम तर्हेने आपले मुख प्रक्षालन करत आलो असलो तरी प्रत्येक दात किडण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही. स्वतः डॉक्टर असल्याने दातांच्या डॉक्टर कडे जाऊन माझे सर्व दात अजूनही शाबूत ठेवण्याचे सत्कर्म मी केलेले आहे. नायर रुग्णालयाच्या दंतविकार खात्यात जाऊन संपूर्ण तपासणी करून घेतली त्यावर माझी लाळ जास्त आम्लधर्मीय आहे त्यामुळे दाताचे इनॅमल लवकर झिजते असे समजले. परंतु माझ्या पत्नीचे दात इतकी काळजी ने घेताही एकंदर जास्त चांगले राहिलेले आहेत. सुदैवाने दोन्ही मुलांनी याबाबतीत पत्नीकडून गुसूत्रे घेतल्याने त्यांच्या दातात कीड होण्याचे प्रमाण नगण्य आहे. कोणतेही अन्न खाल्यावर खळखळून चूळ भरून दातातील जास्तीत जास्त अन्नकण स्वच्छ करणे हा एकमेव उत्तम उपाय आहे. आपण कोणती टूथपेस्ट/ पावडर वापरता यापेक्षा आपण आपले मुख कितीआणि किती वेळा स्वच्छ ठेवता यावर आपल्या तोंडाचे आणि दाताचे आरोग्य जास्त अवलंबून आहे. बाकी दातांची पावडर म्हणून विको वज्रदंती वापरणाऱ्या लोकांचे इनॅमल जास्त झिजलेले सर्रास आढळून आले होते. नायर रुग्णालयात याला vajradanti abrasion असे नामाभिमान दिलेले होते. कोणतीही गोष्ट केवळ हरबल किंवा वनस्पतीजन्य आहे म्हणून सुरक्षित आहे हा फार मोठा गैरसमज भारतीय समाजात आढळतो. धोत्रा, कुचला, तंबाखू, अफू आणि चरस/गांजा या सुद्धा वनस्पतीच आहेत ( अशा अनेक वनस्पती आपल्या जीवाला धोकादायक असतात) हे मी सर्वाना नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो

लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे. असो. बाजारातील एखाद्या चांगल्या प्रॉडक्टबद्दल मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. वैयक्तीक बोलायचे झाले तर आम्ही लहानपणापासून कोलगेट टुथपावडर, नोगीछाप काला दंतमंजन, विठोवा दंतमंजन, विको वज्रदंती, डाबर लाल दंतमंजन, चुलीतली राखूंडी आणि मीठ असे सगळे प्रकारचे दंतमंजन वापरुन पाहिले. टुथपेस्टदेखील अनेक प्रकारच्या वापरुन पाहिल्या, दिवसातून दहा वेळा थोबाड धुतले तरी दातांनी पितांबर ल्यायला सुरुवात केली आहे. यापेक्षा तंबाखुच्या मशेरीने दात घासले असते तर बरे झाले असते असे वाटते. निदान तोंडातले किडे तरी मेले असते. असो.

चित्रगुप्त 11/07/2024 - 22:39
लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे.
--- लई भारी राव.

कंजूस 12/07/2024 - 05:30
मुद्यावर येऊन .... १. ब्रशने दातांत अडकलेले अन्नकण सोडवणे सोपे जाते. मग चूळ भरून काढून टाकते सोपे जाते. २. दात पांढरे करायचे गुण असलेली वस्तू दंतमंजन, पेस्ट यामध्ये मिसळलेली असणार. ३. तोंडातली दुर्गंधी तात्पुरती काढण्यासाठी कोळसापूड(लोणारी कोळसा / charcoal) किंवा इतर असली तरी कायमची दूर करण्यासाठी पचनसंस्थाच सुधारावी लागते. ४. दात भक्कम करण्यासाठी मात्र हे वरवरचे घासणे काही कामाचे नसते ते प्रत्येकाच्या मूळ आरोग्यावरच अवलंबून असते. त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही घट्ट राहतात. हा गुण बाहेरून निर्माण करता येत नाही, टूथपेस्टनेही नाही.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 13/07/2024 - 23:27
पतंजलीचे दंतकांति पेस्ट आणि मंजन दोन्ही चांगले आहे. आम्ही वर्षानुवर्षे वापरत आहोत.

पॅट्रीक जेड 15/07/2024 - 19:33
थंड पाणी तोंडात घेतलं की दाताना ठणका बसतो, ह्यावर कॉमन सोल्यूशन सांगितल लोकांनी के सैनसोडाईन वापरा. पण अनेक सैनसोडाईन ट्यूब्स ने माझ्या दातांपुढे हात टेकले.

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 15/07/2024 - 21:16
पॅजे, याबद्दल डेंटिस्ट काय म्हणतात? आवश्यक असेल तर इलाज करण्यात उशीर करु नका. सहकार नगर मधे राहणाऱ्या डॉ पाटील यांचा नंबर हवा तर मी विचारुन कळवतो. उत्तम डेंटिस्ट आहेत.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 11/07/2024 - 20:23
प्राणी म्हातारे झाले कि त्यांचे दात पडायला लागतात यामुळे त्यांना अन्न प्राशन करणे अशक्य होऊन ते अशक्त होऊन मृत्युमुखी पडतात. अजून तरी प्राण्यामध्ये कवळी वापरण्याची फॅशन आलेली माझ्या ऐकिवात नाही

In reply to by Nitin Palkar

सुबोध खरे 15/07/2024 - 09:50
हरिणाचे दात पडले तर त्याला गवत तोडून खाणे अशक्य होईल आणि उपासमारीने अशक्त झाल्याने तो सहज शिकाऱ्याला बळी पडेल. या उलट वाघ सिंहाचे दात पडले तर तो शिकारीला धरणार कसे आणि मारून मांस खाणार कसे? प्राणिजातीत वृद्धापकाळ हा फार काळ नसतो. तो मानवात आणि मानवाने पाळलेल्या प्राण्यातच असतो. इतरत्र नाही

In reply to by सुबोध खरे

कंजूस 15/07/2024 - 10:51
दात पडण्याएवढे थांबावे लागतच नाही. प्राणी दमू लागला की आपोआपच शिकाऱ्यांच्या तावडीत सापडतो. शिकारी प्राण्यांत नव्या जोमाचे भाईबांधव त्यांना मारतात.

चित्रगुप्त 11/07/2024 - 17:34
कंजूस यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल तसेच पतंजलीच्या 'दंतकांती' मंजन आणि पेस्ट बद्दल लिहावे ही विनंती. मी स्वतः काही काळापासून टूथब्रश वापरणे बंद केलेले आहे, कारण त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ लागली (सॉफ्ट ब्रशने सुद्धा) याशिवाय ब्रशने दातांच्या फटींमधे अडकलेल्या अन्नाचे एकूण एक सूक्ष्मकण निघत नाहीत, हे वॉटर फ्लॉस वापरू लागल्यावर उघड झाले. त्यामुळे आता प्रत्येक जेवणानंतर पतंजली पेस्ट आणि मंजन दोन्ही बोटाने रगडून (यामुळे हिरड्यांनाही फायदा होतो) त्यानंतर वॉटर फ्लॉस आणि शेवटी तुरटीच्या खड्यावर ओले बोट घासून त्याने हिरड्यांचे मसाज करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात आले, तसेच करत आहे. दिवसातून दोन-तीनदा मिठाच्या पाण्याच्या चुळा भरणेही उत्तम.

सुबोध खरे 11/07/2024 - 20:21
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली गुणसूत्रे आणि जीन्स. आपल्या तोंडात तयार होणारी लाळ हि कशा तर्हेची असते यावर आपल्या तोंडाचे आरोग्य अवलंबून असते. दुर्दैवाने मला मिळालेली गुणसूत्रे उत्तम दर्जाची नसल्यामुळे माझ्या दातात फटी निर्माण होण्याची सुरुवात शाळेत असतानाच झाली. गेली ५० वर्षे मी रात्री झोपण्यापूर्वी नियमित उत्तम तर्हेने आपले मुख प्रक्षालन करत आलो असलो तरी प्रत्येक दात किडण्याचे प्रमाण काही कमी झाले नाही. स्वतः डॉक्टर असल्याने दातांच्या डॉक्टर कडे जाऊन माझे सर्व दात अजूनही शाबूत ठेवण्याचे सत्कर्म मी केलेले आहे. नायर रुग्णालयाच्या दंतविकार खात्यात जाऊन संपूर्ण तपासणी करून घेतली त्यावर माझी लाळ जास्त आम्लधर्मीय आहे त्यामुळे दाताचे इनॅमल लवकर झिजते असे समजले. परंतु माझ्या पत्नीचे दात इतकी काळजी ने घेताही एकंदर जास्त चांगले राहिलेले आहेत. सुदैवाने दोन्ही मुलांनी याबाबतीत पत्नीकडून गुसूत्रे घेतल्याने त्यांच्या दातात कीड होण्याचे प्रमाण नगण्य आहे. कोणतेही अन्न खाल्यावर खळखळून चूळ भरून दातातील जास्तीत जास्त अन्नकण स्वच्छ करणे हा एकमेव उत्तम उपाय आहे. आपण कोणती टूथपेस्ट/ पावडर वापरता यापेक्षा आपण आपले मुख कितीआणि किती वेळा स्वच्छ ठेवता यावर आपल्या तोंडाचे आणि दाताचे आरोग्य जास्त अवलंबून आहे. बाकी दातांची पावडर म्हणून विको वज्रदंती वापरणाऱ्या लोकांचे इनॅमल जास्त झिजलेले सर्रास आढळून आले होते. नायर रुग्णालयात याला vajradanti abrasion असे नामाभिमान दिलेले होते. कोणतीही गोष्ट केवळ हरबल किंवा वनस्पतीजन्य आहे म्हणून सुरक्षित आहे हा फार मोठा गैरसमज भारतीय समाजात आढळतो. धोत्रा, कुचला, तंबाखू, अफू आणि चरस/गांजा या सुद्धा वनस्पतीच आहेत ( अशा अनेक वनस्पती आपल्या जीवाला धोकादायक असतात) हे मी सर्वाना नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो

लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे. असो. बाजारातील एखाद्या चांगल्या प्रॉडक्टबद्दल मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. वैयक्तीक बोलायचे झाले तर आम्ही लहानपणापासून कोलगेट टुथपावडर, नोगीछाप काला दंतमंजन, विठोवा दंतमंजन, विको वज्रदंती, डाबर लाल दंतमंजन, चुलीतली राखूंडी आणि मीठ असे सगळे प्रकारचे दंतमंजन वापरुन पाहिले. टुथपेस्टदेखील अनेक प्रकारच्या वापरुन पाहिल्या, दिवसातून दहा वेळा थोबाड धुतले तरी दातांनी पितांबर ल्यायला सुरुवात केली आहे. यापेक्षा तंबाखुच्या मशेरीने दात घासले असते तर बरे झाले असते असे वाटते. निदान तोंडातले किडे तरी मेले असते. असो.

चित्रगुप्त 11/07/2024 - 22:39
लेख छान असला तरी "सारा गाव मामाचा अन एक नाय कामाचा" छाप झाला आहे. म्हणजे टुथपेस्ट वापरा किंवा टुथपावडर, दात घाणेरडेच राहतात तसे.
--- लई भारी राव.

कंजूस 12/07/2024 - 05:30
मुद्यावर येऊन .... १. ब्रशने दातांत अडकलेले अन्नकण सोडवणे सोपे जाते. मग चूळ भरून काढून टाकते सोपे जाते. २. दात पांढरे करायचे गुण असलेली वस्तू दंतमंजन, पेस्ट यामध्ये मिसळलेली असणार. ३. तोंडातली दुर्गंधी तात्पुरती काढण्यासाठी कोळसापूड(लोणारी कोळसा / charcoal) किंवा इतर असली तरी कायमची दूर करण्यासाठी पचनसंस्थाच सुधारावी लागते. ४. दात भक्कम करण्यासाठी मात्र हे वरवरचे घासणे काही कामाचे नसते ते प्रत्येकाच्या मूळ आरोग्यावरच अवलंबून असते. त्यामुळे हिरड्या आणि दात दोन्ही घट्ट राहतात. हा गुण बाहेरून निर्माण करता येत नाही, टूथपेस्टनेही नाही.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 13/07/2024 - 23:27
पतंजलीचे दंतकांति पेस्ट आणि मंजन दोन्ही चांगले आहे. आम्ही वर्षानुवर्षे वापरत आहोत.

पॅट्रीक जेड 15/07/2024 - 19:33
थंड पाणी तोंडात घेतलं की दाताना ठणका बसतो, ह्यावर कॉमन सोल्यूशन सांगितल लोकांनी के सैनसोडाईन वापरा. पण अनेक सैनसोडाईन ट्यूब्स ने माझ्या दातांपुढे हात टेकले.

In reply to by पॅट्रीक जेड

चित्रगुप्त 15/07/2024 - 21:16
पॅजे, याबद्दल डेंटिस्ट काय म्हणतात? आवश्यक असेल तर इलाज करण्यात उशीर करु नका. सहकार नगर मधे राहणाऱ्या डॉ पाटील यांचा नंबर हवा तर मी विचारुन कळवतो. उत्तम डेंटिस्ट आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Porter’s five forces analysis चे स्टडी नोट्स वाचत असताना असाच आमच्या काळातलं एक प्रोडक्ट आठवलं. दात घासण्यासाठी शुभ्र सफेद गोडसर चवीची टूथ पावडर टीनच्या डब्यात यायची. आता केवळ Online विक्रीस उपलब्ध असलेली टूथ पावडर अस्तंगत कधी आणि का झाली? मीठ, खडू किंवा बेकिंग सोडा असलेले घरगुती आणि उत्पादित टूथ पावडर 19 व्या शतकात त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. टूथ पावडरची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.

माझी योगचर्या

अनन्त्_यात्री ·
काव्यरस
भुजंगासनाची माझी रीत न्यारी डसेन जिव्हारी नकळत ॥१॥ शीर्षासन तर माझे आवडते नको ते उलटे पाहतो मी ॥२॥ "धनुरा"सनाची सवय लाविली "मशाल" फेकली दूरवर ॥३॥ सध्या "पद्मा"सन घालतो मुकाट ED चे झेंगट कोणा हवे? ॥४॥