मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

श्रीकृष्ण सामंत ·

जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे.
>>> आजोबा, तुम्हाला ना लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्याने ते पुस्तक वाचले आहे त्याच्या मनात असले बाष्कळ विचार येत नाहीत. असो. आता वाचुन तुम्हाला उपयोगही नाही म्हणा कारण वाढत्या वया सोबत ठाम झालेल्या धारणा नंतर बदलता येणे अशक्य असते. पण तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने मी गट क्रमांक १ मधील सर्वांना सुचवु इच्छितो की - गीतारहस्य हे एक मस्टरीड पुस्तक आहे. ते पुस्तक वाचलं की तुम्हाला फ्रेडरिक नीचा, शोपेनहौर , एक्झिंस्टंशॅलिझम, सिनिसिझम , हेडॉनिझम, वगैरे वर ठेच न लागता सरळ सुलभपणे "हिंदु जीवन तत्वज्ञान" कळुन येते. आणि जीवनाचा उद्देश काय आहे वगैरे तत्सम प्रश्न एकदम सहज सुलभ होऊन जातात ! इत्यलम .

चित्रगुप्त 18/05/2024 - 00:37
बरेच वर्षांपूर्वी रस्त्यात फुकट वाटत होते म्हणून 'हिज डिव्हाईन ग्रेस - ए.सी. भक्तिवेदान्ता स्वामी प्रभुपादा' यांंचे भगवद्गीता - AS IT IS' घरी घेऊन आलो. ते AS IT IS वाचून मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे असे मुद्दाम लिहीले आहे, त्याअर्थी काहीतरी गोची असणार. मग त्यातली 'निष्काम कर्म' ची व्याख्या वाचली, ते अशी : 'प्रमाणित' गुरुने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. हे वाचून कपाळावर हात मारून पुस्तक ठेऊन दिले आणि नंतर रद्दीत दिले. ('प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ??? ) बाकी त्या ध्रुवराठी प्रमाणेच या भक्तिवेदान्तांचे पुष्कळ शिक्षित चेलेचपाटे असतात. -- यावरून आणखी एक आठवले, अनेक वर्षांपूर्वी माझा पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे मासिक 'परामर्श' यात 'गीता तत्वज्ञानः काही प्रश्न' हा लेख प्रकाशित झाला होता, त्यावर काही पुणेकरांची मला शिव्या घालणारी खास पत्रेही मिळाली होती. असो. टिळकांचे गीतारहस्य आता माझ्याच्याने वाचवले जाईल का ही शंका आहे. (बारीक टाईप आणि कमजोर नजर यामुळे) तरी मागवून ठेवतो.

In reply to by चित्रगुप्त

भगवद्गीता - AS IT IS हे तद्दन बेकार पुस्तक आहे, मी नुकतेच घरातील रद्दी बाजुला काढली त्यात टाकलं आहे हे.
टिळकांचे गीतारहस्य आता माझ्याच्याने वाचवले जाईल का ही शंका आहे.
घेऊन टाका , १००-२०० रुपायात मिळते इथे. पण आधीच संवैधानिक सुचना म्हणुन - पुस्तक प्रचंड अवघड आहे कळायला. त्यांन्नी अगदी बेसिक सिनिसिझम , हेडॉनिझम पासुन खंडनमंडन करत कर्मासाठी कर्म , अर्थात निष्काम कर्मयोग पर्यंत विवरण केलेले आहे. पुर्वपीठीका नसेल तर हे पुस्तक समजणे जवळपास अशक्यप्राय आहे. काही लोकं म्हणतात की - टिळकांनी श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या चित्तस्य शुध्दये कर्मः न तु वस्तुपलब्धये | ह्याचे खंडन करण्या करिता पुस्तक लिहिले. मला मात्र ते काही फारसे पटले नाही. टिळक फक्त इतकेच म्हणत आहेत की निष्काम कर्मयोगी हा जीवनमुक्तच असतो , त्याला संन्यास घेणे वगैरे सव्यापसव्य करत बसायची गरज नाही. असो. बाकी कीही असेल पण हे पुस्तक वाचल्यावर मी केलेले एक विधान स्मरते -
"लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ, होमरुल , केसरी , मराठा , सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही केले नसते तरी केवळ हे पुस्तक लिहिल्यामुळे ते अजरामर झाले असते इतके अफाट , भव्य , लोकोत्तर आहे हे पुस्तक."
__/\__

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 18/05/2024 - 20:18
हो , असं बर्याच ठिकाणी,छुपा प्रचार आहेच इस्कॉनचा..
प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ??? )
पण अनेकदा उपनिषद,मला वाटतं वेदांतांचाही संदर्भ चांगला दिलाय,तेव्हा वाचनीयही आहे.

In reply to by चित्रगुप्त

इस्कॉनचा कोणत्याही कोर्सची सुरुवात या वाक्याने करतातः स्वामी प्रभुपाद हाच एकमेव बोनाफाईड गुरु आहे ज्याच्या कडून गीता शिकावी. लोल. 'निष्काम' कर्म माय अ‍ॅस.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौथा कोनाडा 23/05/2024 - 17:49
इस्कॉन आणि इस्कॉन मंदिराचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो... की या मंदिरांमध्ये गेलं की झगमगाटी शो-रूम मध्ये गेल्या सारखं वाटतं आणि तिथेले प्रचारक हे सेल्स एक्सेक्युटीव्ह वाटतात ... माझ्या सारख्या निरिच्छ पामर माणसाला असलं मार्केटींग काय भुरळ घालणार ?

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 23/05/2024 - 22:21
बरेच वर्षांपूर्वी एका 'इश्श्य -कोण?' मंदिरात कुटुंबियांसोबत गेलो होतो. खाद्यपदार्थ उत्तम होते आणि मृदुंगाच्या तालवर चालणारी भजनेही उत्तम. मात्र दर्शनासाठी रांग होती, त्यात उभे राहून प्रत्यक्ष मूर्तीच्या आधी दोन टेबले मांडून दोन-तीनजण बसले होते, आणि पैसे घेऊन पावत्या देत होते. दर्शनासाठी तिकीट आहे असे समजून सगळे तिथे पैसे देत होते. मी म्हणालो की देवाच्या दर्शनासाठी कसले पैसे ? मी देणार नाही. मूर्तीनंतर लगेचच बाहेर जाण्याचे मोठे द्वार होते, पण मधे लोखंडी साखळी लावलेली होती आणि तिथे उभा असलेला शेंडीवाला आणखी पुढे जायला सांगत होता. पुढे मोठा बाजार असून त्यात खूपसे कसले कसले स्टॉल होते. मला काहीही घ्यायचे नाही, मला आता बाहेर जायचे आहे, वगैरे नाना पाटेकर थाटात भांडून साखळी ओलांडून बाहेर निघालो. घरची मंडळी उगाच कशाला भांडता वगैरे मला म्हणून त्या बाजारातून लांबचा फेरा घालून बाहेर पडली. -- असो. मी आपणहून कधी कोणत्याही मंदिरात दर्शनाला वगैरे जात नसलो(अपवाद - वास्तुकला, मूर्तीकला, प्रांगणातले भव्य वृक्ष, चित्रकला, प्राचीन ऐतिहासिक इमारती वगैरे बघण्यासाठी जाणे) तरी भारतात आणि जगभर नवनवीन भव्य वैभवशाली मंदिरे बांधली जाणे ही काळाची गरज आहे, असे मात्र मला निश्चित वाटते. खर्च चालवण्यासाठी तिकीट वगैरे लावणे गरजेचे असेल तर तेही करावे. (सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या, वर लिहीलेल्या प्रसंगी मी पैसे दिले नव्हते पण आता देईनही ) अनेक मंदिरे, गुरुद्वारे वगैरेंमधे उत्तम जेवण विनामूल्य दिले जात असते (अलिकडेच अमदावादला कृष्ण मंदिरात असे उत्तम जेवण मिळाले होते)

In reply to by चित्रगुप्त

देणारी सर्व मंदिरे मला आवडतात. त्यामुळे मी इस्कॉन मध्ये आवर्जून जाऊन खाऊन येतो. इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः शिव्या जरी घातल्या तरी मला मन लावून निष्ठेने सेवाभाव ठेऊन जेवण बनवणारे इस्कॉनवाले आवडतात. इस्कॉनसारखी मंदिरे वाढोत आणि मला उत्तम जेवण मिळो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौथा कोनाडा 26/05/2024 - 17:47
इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः शिव्या जरी घातल्या तरी मला मन लावून निष्ठेने सेवाभाव ठेऊन जेवण...
सेम पिंच ! मी "झगमगाटी शो-रूम" आणि "सेल्स एक्सेक्युटीव्ह" असे शब्द वापरले अस्ले तरी त्यांच्या श्रद्धेचा / झोकुन देऊन सेवा करण्याच्या वृत्तीचा वेगळ्या अर्थाने यांचा आणि अश्या सगळ्याच सेवाभावी लोकांविषयी आदर वाटतो.

In reply to by चित्रगुप्त

मूकवाचक 20/05/2024 - 19:08
पूर्णवाद तत्वज्ञानाचा आधार घेत प्रा. वि. पु. आपटे यांनी तीन खंडात (अधिभौतिक, अधिदैविक, अध्यात्मिक वर्गीकरण करून) लिहीलेले भगवद्गीता भाष्य अवश्य वाचण्यासारखे आहे. त्यात आजच्या युगधर्माशी सुसंगती राखण्याचा प्रयत्न केलेला असल्याने, तसेच ज्ञान, भक्ती/ उपासना किंवा कर्म अशा एकाच बाबीवर अवास्तव भर न दिल्याने ते एकांगी वाटत नाही.

नठ्यारा 18/05/2024 - 23:31
चित्रगुप्त,
'प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ???
प्रमाणित गुरूने सांगितलेले काम करणे ही निष्काम कर्माची केवळ पहिली पायरी आहे. यातून पुढे साधकाने स्वतंत्र होणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यावरनं आठवलं की ( माझ्या मते ) एखादा मनुष्य स्वयंप्रमाणित असू शकतो. मात्र खूपदा अशा माणसास स्वत:स गुरू म्हणवून घेण्यात अजिबात रस नसतो. -नाठाळ नठ्या

नठ्यारा 18/05/2024 - 23:33
प्रसाद गोडबोले,
भगवद्गीता - AS IT IS हे तद्दन बेकार पुस्तक आहे, मी नुकतेच घरातील रद्दी बाजुला काढली त्यात टाकलं आहे हे.
संदर्भग्रंथ म्हणून बरं आहे. अन्वयार्थ आयता लावून मिळतो. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नाही. इस्कॉन म्हणजे हिंदु धर्मातील "शांततेचा" पंथ आहे. माझाच देव खरा , बाकी सब झूट ही वृत्ती. तुम्हाला अन्वयार्थ हवा असल्यास तुम्ही गीता प्रेस गोरखपुर ची पुस्तके पाहु शकता. सोप्प्या भाषेत आणि रसाळ विवेचन हवे असल्यास ज्ञानेश्वरी पहा. तत्वज्ञानाच्या लेव्हल वरुन सगळे समजुन घ्यायचे असल्यास गीतारहस्य पहा. पण इस्कॉन नकोच. तुम्ही जर मराठी असाल आणि आपल्या संतपरंपरेचा अभ्यास असेल तर कोणत्याही स्थितीत इस्कॉन आणि त्यांची पुस्तके टाळाच . मराठी संतपरंपरा ही शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदान्ताच्या जवळ जाणारी आहे , इस्कॉन म्हणजे तुम्ही काहीही करा, कितीही उपटा , तुम्ही कधीच कृष्ण होऊ शकत नाही असलं टोकाचे मत आहे. अहो इतर दुसरे कोणाचे सोडा, ते त्यांच्या मंत्रात ही "हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||" असे न म्हणता आधी कृष्ण म्हणतात अन नंतर राम. का तर म्हणे कृष्ण पुर्णावतार आहे आणि राम अंशावतार आहे =)))) हा असला टोकाचा दुराग्रही आततायीपणा. असल्यांपासुन दुरच राहिलेले उत्तम ! https://www.misalpav.com/node/42634

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 22/05/2024 - 01:53
विनोबांची सर्वसाधारण माहिती आपल्यालापैकी बहुतेकांना असतेच. ही थोडी अजून सविस्तर: https://www.mkgandhi.org/vinoba/vinoba-apostle-of-peace.html इतकं कष्टाचं (स्वेच्छेने) आयुष्य काढून पंचाहत्तरीनंतर विनोबा हळूहळू स्वतःतच मिटून गेले असं वाटतं. याउलट गांधीजींचा शेवटपर्यंत (वय ७८) सार्वजनिक जीवनातला किंवा हाती घेतलेल्या अफाट स्वरूपाच्या कामातला आपला उत्साह किंवा कर्तव्यबुद्धी टिकून होती असं दिसतं. हा फरक का असू शकेल?

In reply to by रामचंद्र

चौकस२१२ 22/05/2024 - 07:09
विनोबा म्हणजे विनाब भावे ना? कला चष्मा आणि लांब पांढरी री दाढी वाले + शेळीचे दूध कि काय ते या वरून आठवले "फन फ्याकट" म्हणतात कि काय ते गांधीजींचे ( हो मी अजूनही त्यांना "जी नेच संबोधतो ) सुरवातीचे राजकीय गुरु = गोखले पट्ट शिष्य = भावे राजकारणातील विरोधी विचारांचे = सावरकर त्यांना जीवे मारणारे ( वध कि खून हा वाद नको म्हणून मारणारे म्हणले आहे ) = गोडसे च्या मारी हात धून मागे लागलेले दिसत आहेत .. ह्या ह्या ह्या (खुलासा मिपावर सरळ सरळ काही जण लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नांदत आहे त्याला कोणाची हरकत नसावी

In reply to by चौकस२१२

चौकस२१२ 22/05/2024 - 07:12
हायला ह्या गु गल मराठी ने वैताग आणलाय खुलासा मिपावर सरळ सरळ काही जण लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नांदत आहे त्याला कोणाची हरकत नसावी ऐवजी स रळ सरळ काही जण जातीयवादी लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नोंदवत आहे त्याला कोणाची हरकत नसावी

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 19/05/2024 - 08:19
हे राम!
म्हणजे तुम्ही काहीही करा, कितीही उपटा , तुम्ही कधीच कृष्ण होऊ शकत नाही असलं टोकाचे मत आहे.
बरोबर हं.तुम्ही परत्म्याचे अंश आहात ,जसा अर्जुन ईश्वराचा अंश आहे पण तो कृष्ण नाही/त्याच्यासारखा होऊ शकत नाही...अशी वाक्ये सतत आहेत. तुम्ही जर मराठी असाल आणि आपल्या संतपरंपरेचा अभ्यास असेल तर कोणत्याही स्थितीत इस्कॉन आणि त्यांची पुस्तके टाळाच . मराठी संतपरंपरा ही शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदान्ताच्या जवळ जाणारी आहे
जर आधी माहिती असतं तर अशाच रविवारच्या सकाळी २६५ रुपयांना दारावर विकत घेतली नसती ;) उलटपक्षी गीता, ज्ञानेश्वरी, रामायण अशा ग्रंथाचे बाळकडू कधीच न मिळाल्याने मी आता हे वाचतेय हेच इतरांना जरी कौतुक वाटतं तरी माझ्यात इतकी वर्षे वाया गेल्याचा अपराधी भाव उरतो..असो आता गीता प्रेस गोरखपुर मिळवणं आले.

In reply to by Bhakti

प्रचेतस 19/05/2024 - 08:32
गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके चांगली आहेत पण त्यांनी प्रकाशित केलेला भगवद्गीतेचा मराठी अनुवाद साधारण दर्जाचा आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/05/2024 - 10:50
या इस्कॉनच्या गीतेत संस्कृत श्लोक मग प्रत्येक शब्दाचा अर्थ मग श्लोकाचा अर्थ मग भावार्थ .अशीच श्लोक , शब्दार्थ,अर्थ, भावार्थ रचना असणारी गीता पाहिजे.

In reply to by Bhakti

प्रचेतस 19/05/2024 - 21:30
तशी रचना इतरत्र मिळणे अवघड. मात्र गीतेवरील शांकरभाष्य उपलब्ध आहे. अर्काइव्हवर हिंदी अनुवाद मिळेल. मराठीत गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे यांनी केलेला सुगम मराठी अनुवाद उत्कृष्ट आहे, अगदी पॉकेट साईझ पुस्तक आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 19/05/2024 - 14:00
इस्कॉन म्हणजे हिंदु धर्मातील "शांततेचा" पंथ आहे. माझाच देव खरा , बाकी सब झूट ही वृत्ती. अगदी अगदी तो एक एककल्ली पंथ आहे इस्कॉन मंदिरात जाऊन हे भोलेनाथ किंवा हर हर महादेव म्हणा डोळे वटारतील ! एवढेच काय स्वामी नारायण वाले भले हिंदू म्हणू देत स्वतःला पण तो हि एक एककल्ली पंथ आहे अरब एमिरातीतील नावे मंदिर हे "हिंदू मंदिर" कि स्वामीनी नारायणपंथाचे मंदिर हा प्रश्न काय ते प्रमुख महाराज काय त्यांचे स्वतःच्या विमानातून येणे ..साधेपणा नाहीच हिंदू धर्माची अशी १००० शकले करून स्वतःचा "सवता सुभा" निर्माण करणे , दुर्गा भक्त शंकराच्या मंदिरात जाणार नाहीत , शंकराचे भक्त कृष्णाच्या मंदिरात जाणार नाहीत हिंदू स्वतःचा स्वतःला असे विभागून घेतात दुर्दैव आपले

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 22/05/2024 - 07:32
हा असला टोकाचा दुराग्रही आततायीपणा. दुर्दैव एकदा इस्कॉन च्या मंदिरात शिवपूर्णिमेला एक मित्राने प्रसाद उपवासाचे आहे का विचारले, तर तेथील माळ धारी म्हणाला का? तर हा म्हणाला " आज भोलेनाथ यांचा दिवस आहे " , तर इस्कॉन वाला हम्हणाला मारे लिये कृष्ण हि सब है उत्तरेतील एका इस्कॉन देवळात एक व्यक्ती त्या दिवशी रामाचे भजन म्हणू लागली तर तिथलला एक "जपधारी" हिस्टेरिकल झाला सिध्दिवंयनायकला केशरी रिक्षेतून येऊन आपली पुसतक विकणारे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आणि फक्त इस्कॉन नाही तर सगळे "हिंदू वेष" असलेले गुरु आणि बाबा आणि ताई महाराज हेच करता विशेषतः स्वामी नारायण पहिल्यांदा त्या मंदिरातील मूर्ती बघितली फेटा घातलेली मला वाटले कि कृष्णाला गुजराथी लोक स्वामी नारायण म्हणत असतील तर तसे नाही स्वामी नारायण एक माणूस होउन गेला ... बरं त्यांचे मंदिरात पुरुष / स्त्र्यांनी वेगळेच बसले पाहिजे ( च वर आमचा आक्षेप ) स्त्रियांनी पूजा जवळ जाऊन करयाची नाही.. काय वाटेल ते पुरोगामी हिंदू संस्कृतीत जे बदल झालेत ते ह्यानं मेनी नाहीत ... नुसतं भगवा वापरून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे (ते हि हि हरकत नाही, व्हॅटिकन नाही का करत पण निदान ते स्वतःला पूर्ण ख्रिस्ती म्हणवततात तरी ) तुम्ही कोणाही स्वामी नारायण वाल्याला विचारा कि "काय रे तू सर्वसाधारण हिंदू आहेस का?" ते लेकाचे हम स्वामी नारायण वाले है " असे म्हणतात किंवा प्रश्न टाळतात असा माझा अनुभव आहे इतर देवळात जात नाहीत खरे तर हिंदूला कोणतयाही देवळात जायला कसली आहे निर्बंध ... धर्मात स्वतःचा सवता सुभा निर्माण करायाचा आणि मूळ धर्माला कमकुवत करायच! काय हे पण शेवटी पैसे आणि सत्ता असो हॅविंग सेंड थत इतर अब्राहमीक धर्मातील लोकांनी हि जागा काबीज करण्यपेक्सह स्वामी नारायण तर स्वामी नारायण इस्कॉन तर इस्कॉन खुलासा हि चर्चा हिंदू धर्मातील अंअंतर्गत आह ए तेव्हा ज्यांचे हिंदू स=धर्माशी काही देणे घेणे नाही किंवा ज्यांना यात मनुवाद वैगरे दिसतो त्यांनी सहभागही होऊ नये .. !

In reply to by चौकस२१२

रामचंद्र 22/05/2024 - 08:05
सध्या मिपावर चालू असलेल्या नर्मदे हर यांच्या लेखमालेत गुजरातमधील परिक्रमा मार्गाजवळ असलेल्या स्वामिनारायण पंथचलित संस्था आणि तिथे आलेले अनुभव यांचे वर्णन आहे. महाराष्ट्रातील भक्तिमार्गातील साधेपणापेक्षा अगदी वेगळा प्रकार तिथं दिसतो.

In reply to by चौकस२१२

काहीही असो,बाकी स्वामीजींच्या मंदिरातील जेवण लई भारी आणी खुपच स्वस्त. आम्हीं गेलो होतो. रामनारायण, रामनारायण,लक्ष्मीनारायण फारसा काही फरक नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार सर. कशे आहात ? निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता निकाल लागला की भेटू एकदा जून मध्ये. पुढच्या पाच वर्षांचा अजेंडा ठरवायचा आहे. कारण मोदी तर निवडून येणार, मग लिबरल लोकांनी आनंदी कसं राहायचं , मौजमजा कशी करायची ;) पुढील शहीनबाग, एल्गार मोर्चा , आरक्षण आंदोलन, शेतकरी आंदोलन ह्यावर सविस्तर चर्चा करू आत्ताच . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 19/05/2024 - 19:06
आणि हो सरांनी घटनेचि एक तरी प्रत जपून ठेवावि कारण काही "उदार मतवादी मंडळींचच्या ? मते ३ऱ्यांदा जर भाजप आणि ते हि मोदींसारख्य बुचर ऑफ गुजराथ च्या नेतृत्वखाली निवडून आले ( थँक्स टू एव्हिल ए वि मशीन ) तर घटना नामशेष होणार हुकुमशाही पक्की होणार , मूसलमान आणि इतर सर्व अल्पसंख्यांकाना ठेवणयासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बांधले जाणार ( कंत्राट अडाणी आणि अंबानी यांना मिळणार अर्थात ) इत्यादी इत्यादी ,,,,,,,,

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 20/05/2024 - 05:40
शेतकरी आंदोलन ना ते तर फारच सत्य वादि होत हो .. प्रत्यक्ष मिया खलिफा नि सांगतले ना मग आपल्याला विश्वास ठेवलाच पाहिजे ... ( काय न्यान वाटत असतात त्या तृप्त होतं ते ऐकून बघून ! ( मन हो ) -शेतकरी फक्त पंजाबात असतात याचा शोध लागला - सगळ्या शेतकऱ्यांना पंजाबी / गुरुमुखी वाचता येत मग तो कर्नाटकातील असो कि बिहार मढील ( कारण असे कि इकडे १०,००० कि मी दूर वर शेताकरी बचावो हे सगळं गुरुमुखींतून लिहिलेले ! ( जणू ऑस्ट्रेलियातील जॅक आणि जील ला गुरुमुखी वाचता येते ) - धर्मांध अश्या हिंदू लोकांचा दिवाळी नावाचा कार्यक्रम झाला तर तिथे "निषेधाचे" फलक घेऊन फक्त शीख दिसले , इत्यादी

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 20/05/2024 - 08:26
ए भाऊ इथे मी काही सर्वशिख धर्मी बद्दल बोलत नाहीये उघडपणे भारत विरोधी कारराव्या करणारे काही खलिस्तानी कानडा मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा उभा केला होता इथे तर मादी भाजप चा संबंध नाही ना ? https://www.youtube.com/watch?v=xT9q24r2r_s पाठिम्बा दिसतोय अश्या लोकांना वाह रे वाह देशभक्त ( भारतात राहणारे) पुढलंय वाळले कंपनी नि फ्रान्स कि कोन्हेगां ला पाठवलं ना कि हि पोरगी काली हि तुर्की हि गोरी हे ना बघत बसत एखाद्य गुरुदवरात जाऊन ये

In reply to by चौकस२१२

भारत विरोधी कारवाया करणारे भरपूर आहेत, डी आर डी ओ चा संचालक संघाचा कुरुळकरही पाकिस्तान माहिती देत होता. असो. तुम्हाला सांगून काय फायदा? पुढलंय वाळले कंपनी नि फ्रान्स कि कोन्हेगां ला पाठवलं ना कि हि पोरगी काली हि तुर्की हि गोरी हे ना बघत बसत एखाद्य गुरुदवरात जाऊन ये नको. गुरुद्वारा इथे पण आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 20/05/2024 - 09:12
प्रश्नाला बगल देताय परदेशात सरळ भारत विरोधी कराव्या करणारे खलिस्तानी आहेत भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? https://www.youtube.com/watch?v=QAsx4ZXH7E8&t=5s अरे तुम्ही भारतीय नागरिक आणि देशभक्त आहात ना? आम्ही तर काय पळपुटे परदेशी आणि त्यात संघिष्ट मनुवादी तुम्ही नाहीत ना तसे मग तिरंग्याचा अपमान झाल्यावर तुमचे रक्त का हो नाही खवळत . ( अर्थात हे गृहीत आहे कि आम्ही संघी मनुवादी असल्यामुळे तिरंग्याशी आमचे काहीच नाही घेणं देण, आम्ही फक्त प्रत शाखेला जाऊन भगव्याला नमसकार मारणारे नाही का? आमचा काय तिरंग्याशी संबंध हो ना ) , नुसतेच भारत विरोधी नाहीत तर येथील हिंदू समाजाला त्रास देता याची अनके उद्धरणे आहेत पण तुम्हाला काय फरक पडतो नाही का ! हिंदू मेळा अपमानित झालं तर तुमचाच काय संबंध म्हणा https://www.youtube.com/watch?v=bGjT3r-47y8 https://www.youtube.com/watch?v=rfH4raEC_Mg https://www.youtube.com/watch?v=sg1sncE6MJs https://www.youtube.com/watch?v=R14mayTqdk0 म्हणे शेतकरी आंदोलन घंटा ( देवळाईतील नव्हे ) जगभर कसे हो जणू फक्त शीख च शेतकरी असल्यासारखे सगळी कडे अगदी बरोबर आंदोलने झाली आणि त्यात जास्तीत जास्त शिखच कसे होते? प्रश्नाला बगल देताय परदेशात सरळ भारत विरोधी कराव्या करणारे खलिस्तानी आहेत भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? https://www.youtube.com/watch?v=QAsx4ZXH7E8&t=5s अरे तुम्ही भारतीय नागरिक आणि देशभक्त आहात ना? आम्ही तर काय पळपुटे परदेशी आणि त्यात संघिष्ट मनुवादी तुम्ही नाहीत ना तसे मग तिरंग्याचा अपमान झाल्यावर तुमचे रक्त का हो नाही खवळत . ( अर्थात हे गृहीत आहे कि आम्ही संघी मनुवादी असल्यामुळे तिरंग्याशी आमचे काहीच नाही घेणं देण, आम्ही फक्त प्रत शाखेला जाऊन भगव्याला नमसकार मारणारे नाही का? आमचा काय तिरंग्याशी संबंध हो ना ) , नुसतेच भारत विरोधी नाहीत तर येथील हिंदू समाजाला त्रास देता याची अनके उद्धरणे आहेत पण तुम्हाला काय फरक पडतो नाही का ! हिंदू मेळा अपमानित झालं तर तुमचाच काय संबंध म्हणा https://www.youtube.com/watch?v=bGjT3r-47y8 https://www.youtube.com/watch?v=rfH4raEC_Mg https://www.youtube.com/watch?v=sg1sncE6MJs https://www.youtube.com/watch?v=R14mayTqdk0 म्हणे शेतकरी आंदोलन घंटा ( देवळाईतील नव्हे ) जगभर कसे हो जणू फक्त शीख च शेतकरी असल्यासारखे सगळी कडे अगदी बरोबर आंदोलने झाली आणि त्यात जास्तीत जास्त शिखच कसे होते?

In reply to by चौकस२१२

भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? झेंड्याचा अपमान करणारे नी पाकिस्तानला माहिती देणारे देशद्रोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुरुळकर हे दोघे सारखेच आहेत. पण गळे फक्त एका विरूद्धच का काढतात? संघाविरुद्ध का काढत नाही??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 21/05/2024 - 11:05
गुन्हा शाबीत झाला असले या कुरुळकर तर शिक्षा झालीच पाहिजे ,, संघाचे असोत कि नसोत पण तुम्ही एका व्यक्तीचे उद्धरण देताय मी शीख समाजातील खूप अशी लोकसंख्या आहे कि ज्यांनीं ठरवून जगभर भारतविरुद्ध कारवाया केल्यात , यात अख्या शीख धर्माला दोष देत नाहीये हिंदू आणि शीख हे एकाच आहेत य मताचा आहे मी शेतकरी आंदोलनाचे धार्मिक आंदोलनात रूपांतर का केले गेले? लाल किल्यावर शीख धर्म ध्वज का चढविला गेला? , नुसत्या भारतीय दूतावसवर निदर्शने करणे वेगळे आणि हिंदू मंदिरनवर हल्ला करणे वेगळे ..

In reply to by चौकस२१२

गुन्हा शाबीत झाला असले या कुरुळकर तर शिक्षा झालीच पाहिजे ,, संघाचे असोत कि नसोत पण तुम्ही एका व्यक्तीचे उद्धरण देताय संघाचा असल्याने मोदी सरकारच्या काळात सरकारच हया देशद्रोह्याला वाचवेल. आणी हा एकाच व्यक्ती नाही. खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी शाळा पर्यंत आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावत नव्हता. अगदी १५ ऑगस्ट नी २६ जानेवारीला सुध्दा. मग तिरंग्याचा अपमान नाही का? संघही तसंच आहे. देढबाहेरील खलिस्तानी जसे तसेच हे आतले संघवाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

संघही तसंच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, कधी धर्मा आधारीत किंवा भाषे आधारीत, वेगळ्या देशाची मागणी केली आहे? ------

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 21/05/2024 - 20:11
खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी शाळा पर्यंत आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावत नव्हता. कुठे त्या भुजबळांच्या आचरट प्रतिसादांना उत्तर देताय? संघ हा सरकारी आस्थापन नाही तेंव्हा ध्वज संहिते प्रमाणे २००२ पूर्वी सरकारी आस्थापना सोडल्यास इतर संस्थाना तिरंगा फडकवण्यास मनाई होती. यातील कोणतीही माहिती नसताना भुजबळ द्वेषापोटी केवळ बाष्कळ आणि आचरट विधाने करत आहेत त्यांना प्रतिसाद देण्यात कशाला वेळ घालवतेय

In reply to by सुबोध खरे

बन्या बापु 22/05/2024 - 02:08
खरे साहेब तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे. फक्त अशांना हे सांगा.. गच्छ शूकरः लोकं वदतु यत् सिंहः त्वां न युध्यत्। ते जानन्ति कः मलं खादति कः मृगया कर्तुं साहसं करोति

In reply to by सुबोध खरे

संघ हा सरकारी आस्थापन नाही तेंव्हा ध्वज संहिते प्रमाणे २००२ पूर्वी सरकारी आस्थापना सोडल्यास इतर संस्थाना तिरंगा फडकवण्यास मनाई होती. संघाने १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कधीही साजरे केले नाहीत. किंबहुना हे दु:खद दिन म्हणून उल्लेख करतात. (संदर्भ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघास खुले पत्र- एड. खा. बाळासाहेब आंबेडकर आणि त्या पत्राला खुले उत्तर मा.गो.वैद्य, प्रकाशक – ब.श.दाते, भारतीय विचार साधना, पुणे. डिसेंबर, १९९३) https://www.altnews.in/nationalists-fraudulently-quote-flag-code-excuse-rss-not-hoisting-national-flag-52-years/ मजकुरात स्पष्टपणे असे म्हटले आहे की प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय सप्ताह, स्वातंत्र्य दिन आणि महात्मा गांधींच्या जयंती या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जाऊ शकतो. 15-06-1971 च्या गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या पत्रातही हेच नमूद करण्यात आले आहे . Both these documents confirm that that flag code that was in place prior to 2002 placed no restrictions on private citizens to hoist the national flag on at least three days of the year. Despite being permitted to hoist the national flag on January 26th, August 15th and October 2nd , RSS chose not to do so for 52 years. This is an embarrassing fact for RSS supporters and therefore it is not surprising that they try to justify this by claiming that it was the Flag Code which prevented the RSS from hoisting the national flag, a claim which is not true.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 23/05/2024 - 09:55
private citizens भुजबळ बुवा खाजगी नागरिक आणि जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना यातील मूलभूत फरक पाचवीतील मुलास सुद्धा समजतो. यामुळेच २००२ पूर्वी सामान्य नागरिकास तिरंगा फडकावण्यास मनाई नव्हती. एवढे मूलभूत ज्ञान नसताना आपण डोंगर पोखरुन झुरळ बाहेर काढलंत. म्हणूनच मी सांगतो कि तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 22/05/2024 - 05:14
खरे तर डॉक्टर खरे यांचा सल्ला मानून मी तुमचच्या सारखात्यांशी वाद घालण्यात / प्रतिसाद देण्यात काही अर्थ नाही तरी माझी खाज म्हणून लिहितो तुमच्या "थेअरी" प्रमाणे भारतातील सर्व सरकारी संस्था भाजप वापरते ईडी असो कि इलेक्शन कमिशन असो कि कोर्ट .. होई ना मग तसे जर असेल तर हि कुरुलकरांची "भानगड" बाहेर आलीच कशी आणि त्यावर सरकारीका रवायी झालीच कशी सुरु? ज्या माणसाला संघ आणि खलिस्तानी एकाच वाटतात त्याच्याशी काय बोलायायचे ! लगे रहो मुन्नाभाई

In reply to by चौकस२१२

बन्या बापु 22/05/2024 - 07:10
सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही.. साल २०१५ : मी माझे पारपत्र (पासपोर्ट) बदल करण्यास गेलो. मला सांगण्यात आले की आपण देशातून एक ना हरकत प्रमाण पत्र घेऊन या.. झाला माझा प्रवास सुरु.. बाबांना सांगितलं.. त्यांनी लगेच हालचाल करून विदा दाखल केला. परंतु २०१६ आले काहीच झाले नाही.. मग मला कोणीतरी एक दुआ पाठविला की इथे तक्रार करून बघ.. घरात वादळ वाट सुरु.. काय होईल कसा होईल ? मनात एक विश्वास ठेऊन मी विदा दिला आणि ४ दिवसामध्ये मला सर्व कागदपत्र घरपोच मिळाले.. कोण होतो मी ? अडाणी ? अंबानी ? कि अमरेंद्र बाहुबली म्हणतात तसे कोणी ? I WAS NO BODY . आणि तरी देखील मला जे हवे ते मिळाले.. कट २ मोदीजी VANCOUVER ला आले होते.. मी पामर त्या गर्दीत एक छोटासा पुष्पगुच्छ घेऊन उभा.. संधी मिळाली.. मी पुढे झालो आणि त्यांना नमस्कार केला.. त्यांनी स्वीकारला आणि माझी चौकशी केली. मी घडलेला वृत्तांत वाचला... ते म्हणाले.. अरे हो.. तुझा मुलगा कुठे आहे ? आणि त्यांनी चक्क माझ्या मुलाचा नाव घेतले.. आणि मला प्रश्न केला.. बाळा का तुला असे वाटले कि आपला देश सोडून जावा ? माझ्याकडून काही कमी राहीले असेल तर सांग, आपण काय करू या ? कोणता पंतप्रधान हे करेल ? राहुल गांधी ? ज्याला किलो आणि लिटर मधला फरक नाही कळत ? कि खुजलीवाल ? कि आपले अमरेंद्र बाहुबली ? मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही.. मी खूप दिवस ही चर्चा वाचनमात्र राहिलो पण आज राहवले नाही म्हणून व्यत झालो.. कोणी दुखावला असेल तर मला माफ करा.. पण आज मोदींना पर्याय नाही..

In reply to by बन्या बापु

चौकस२१२ 22/05/2024 - 07:38
मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही.. चपखल लिहलंय म्हणूनच नाही तर त्या मागची तळमळ दिसली आणि माझयाहि डोळ्यात पाणी आलं खरं सांगतो .. अरे भारतात राहो किंवा नाही भारतासाठी चांगले विचार आणून सुद्धा या भाऊबली आणि प्रोफेसर सारखी मंडळी अतियश निर्बुद्ध आणि खालच्या पातळी वरून जाऊन लिहितात .. वाईट वाटत अरे कारण मदीं आणि भाजप ला विरोध कोण नाही म्हणतो पाडा त्यांना, कोणी अडवलाय पण काय वाटेल ते म्हणे खलिस्तान आणि संघ एकाच, म्हणे लोकशाही संपली नतद्रष्ट पणा हा एवधाचा पशब्द समोर येतो

In reply to by चौकस२१२

बन्या बापु 22/05/2024 - 07:49
मनापासून लिहिला आहे आणि अजिबात असत्या नाही.. जे मागितले तसे.. आता विश्वास ठेवा गर नको.. माझा देव साक्षी आहे

In reply to by चौकस२१२

लिंक बद्दल धन्यवाद.... आजची सही... मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, काही व्यक्ती, वैयक्तिक पातळीवर उतरतात... अशा लोकांना फाट्यावर मारावे...

विवेकपटाईत 21/05/2024 - 11:24
मी अनेक गीता वाचल्या आहे. जर गीता समजायची असेल तर स्वामी रामदेव यांची वाचा. सुरवातीला गीता वर भाष्य करणार्‍या जवळपास सर्व विचारवंतांची अर्थात शंकराचार्य , रमानुजाचार्य, मध्वाचार्य, महर्षि अरविंद... ..ते टिळक मते दिली आहे. ( नंतर विषयानुसार गीतेच्या श्लौकांचे वर्गीकरण आहे. प्रत्येक अध्याय आणि श्लौकाचा विषय काय हे ही आधी दिले आहे. नंतर प्रत्येक श्लौकाचा अर्थ दिला आहे. स्वत:चे विचार त्यात नाही. भाषा एकदम सौपी आहे. अनेक ठिकाणी विचारवंतांचे references आहेत. बहुतेक विश्वविद्यालयात गीता अध्ययन करणार्‍यांसाठी आहे. बाकी आज पर्यन्त वाचलेली श्रेष्ठ पुस्तकांपैकी एक आहे.

बन्या बापु 22/05/2024 - 07:45
तुम्ही हसतात आहात ? चला माझा दिवस सार्थकी लागला कि एका तरी माणसाला मी हसू दिले.. पण ह्या असल्या भुजबळांना गर्भशास्त्रापासून भू शास्त्रापर्यंत भाषा कळते.. त्यांना माणसाचे काम नाही दिसत ? इटली मध्ये गेलेला राहुल बाळ चालतोय पण आमचा नरेंद्र गेले १० वर्ष खटतोय ह्याची लाज वाटते ! हे असले भूगर्भशास्त्री काय कामाचे ? लाज नाही वाटत ह्यांना..ह्यांची अब्रू जेव्हा लुटते तेव्हा हे पार्टी देतात आणि भर सभेमध्ये ज्याने प्राण लावून इज्जत वाचवली त्याला कानफडात लावून विचारतात .. की पूछ मैने ये थप्पड कौ मारा ? अरे मारा तो मारा और जस्टिफिकेशन भी ?

जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे. आनंदी असताना जेव्हा मी मला स्वतःला जीवनाचा उद्देश विचारतो, तेव्हा मला वाटतं की,आनंदी राहणं आणि मजा करणं हे सर्वात चांगलं आहे.
>>> आजोबा, तुम्हाला ना लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्याने ते पुस्तक वाचले आहे त्याच्या मनात असले बाष्कळ विचार येत नाहीत. असो. आता वाचुन तुम्हाला उपयोगही नाही म्हणा कारण वाढत्या वया सोबत ठाम झालेल्या धारणा नंतर बदलता येणे अशक्य असते. पण तुमच्या ह्या लेखाच्या निमित्ताने मी गट क्रमांक १ मधील सर्वांना सुचवु इच्छितो की - गीतारहस्य हे एक मस्टरीड पुस्तक आहे. ते पुस्तक वाचलं की तुम्हाला फ्रेडरिक नीचा, शोपेनहौर , एक्झिंस्टंशॅलिझम, सिनिसिझम , हेडॉनिझम, वगैरे वर ठेच न लागता सरळ सुलभपणे "हिंदु जीवन तत्वज्ञान" कळुन येते. आणि जीवनाचा उद्देश काय आहे वगैरे तत्सम प्रश्न एकदम सहज सुलभ होऊन जातात ! इत्यलम .

चित्रगुप्त 18/05/2024 - 00:37
बरेच वर्षांपूर्वी रस्त्यात फुकट वाटत होते म्हणून 'हिज डिव्हाईन ग्रेस - ए.सी. भक्तिवेदान्ता स्वामी प्रभुपादा' यांंचे भगवद्गीता - AS IT IS' घरी घेऊन आलो. ते AS IT IS वाचून मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हणजे असे मुद्दाम लिहीले आहे, त्याअर्थी काहीतरी गोची असणार. मग त्यातली 'निष्काम कर्म' ची व्याख्या वाचली, ते अशी : 'प्रमाणित' गुरुने सांगितलेले कोणतेही काम करणे म्हणजे 'निष्काम कर्म'. हे वाचून कपाळावर हात मारून पुस्तक ठेऊन दिले आणि नंतर रद्दीत दिले. ('प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ??? ) बाकी त्या ध्रुवराठी प्रमाणेच या भक्तिवेदान्तांचे पुष्कळ शिक्षित चेलेचपाटे असतात. -- यावरून आणखी एक आठवले, अनेक वर्षांपूर्वी माझा पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे मासिक 'परामर्श' यात 'गीता तत्वज्ञानः काही प्रश्न' हा लेख प्रकाशित झाला होता, त्यावर काही पुणेकरांची मला शिव्या घालणारी खास पत्रेही मिळाली होती. असो. टिळकांचे गीतारहस्य आता माझ्याच्याने वाचवले जाईल का ही शंका आहे. (बारीक टाईप आणि कमजोर नजर यामुळे) तरी मागवून ठेवतो.

In reply to by चित्रगुप्त

भगवद्गीता - AS IT IS हे तद्दन बेकार पुस्तक आहे, मी नुकतेच घरातील रद्दी बाजुला काढली त्यात टाकलं आहे हे.
टिळकांचे गीतारहस्य आता माझ्याच्याने वाचवले जाईल का ही शंका आहे.
घेऊन टाका , १००-२०० रुपायात मिळते इथे. पण आधीच संवैधानिक सुचना म्हणुन - पुस्तक प्रचंड अवघड आहे कळायला. त्यांन्नी अगदी बेसिक सिनिसिझम , हेडॉनिझम पासुन खंडनमंडन करत कर्मासाठी कर्म , अर्थात निष्काम कर्मयोग पर्यंत विवरण केलेले आहे. पुर्वपीठीका नसेल तर हे पुस्तक समजणे जवळपास अशक्यप्राय आहे. काही लोकं म्हणतात की - टिळकांनी श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या चित्तस्य शुध्दये कर्मः न तु वस्तुपलब्धये | ह्याचे खंडन करण्या करिता पुस्तक लिहिले. मला मात्र ते काही फारसे पटले नाही. टिळक फक्त इतकेच म्हणत आहेत की निष्काम कर्मयोगी हा जीवनमुक्तच असतो , त्याला संन्यास घेणे वगैरे सव्यापसव्य करत बसायची गरज नाही. असो. बाकी कीही असेल पण हे पुस्तक वाचल्यावर मी केलेले एक विधान स्मरते -
"लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ, होमरुल , केसरी , मराठा , सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे काहीही केले नसते तरी केवळ हे पुस्तक लिहिल्यामुळे ते अजरामर झाले असते इतके अफाट , भव्य , लोकोत्तर आहे हे पुस्तक."
__/\__

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 18/05/2024 - 20:18
हो , असं बर्याच ठिकाणी,छुपा प्रचार आहेच इस्कॉनचा..
प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ??? )
पण अनेकदा उपनिषद,मला वाटतं वेदांतांचाही संदर्भ चांगला दिलाय,तेव्हा वाचनीयही आहे.

In reply to by चित्रगुप्त

इस्कॉनचा कोणत्याही कोर्सची सुरुवात या वाक्याने करतातः स्वामी प्रभुपाद हाच एकमेव बोनाफाईड गुरु आहे ज्याच्या कडून गीता शिकावी. लोल. 'निष्काम' कर्म माय अ‍ॅस.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौथा कोनाडा 23/05/2024 - 17:49
इस्कॉन आणि इस्कॉन मंदिराचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो... की या मंदिरांमध्ये गेलं की झगमगाटी शो-रूम मध्ये गेल्या सारखं वाटतं आणि तिथेले प्रचारक हे सेल्स एक्सेक्युटीव्ह वाटतात ... माझ्या सारख्या निरिच्छ पामर माणसाला असलं मार्केटींग काय भुरळ घालणार ?

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 23/05/2024 - 22:21
बरेच वर्षांपूर्वी एका 'इश्श्य -कोण?' मंदिरात कुटुंबियांसोबत गेलो होतो. खाद्यपदार्थ उत्तम होते आणि मृदुंगाच्या तालवर चालणारी भजनेही उत्तम. मात्र दर्शनासाठी रांग होती, त्यात उभे राहून प्रत्यक्ष मूर्तीच्या आधी दोन टेबले मांडून दोन-तीनजण बसले होते, आणि पैसे घेऊन पावत्या देत होते. दर्शनासाठी तिकीट आहे असे समजून सगळे तिथे पैसे देत होते. मी म्हणालो की देवाच्या दर्शनासाठी कसले पैसे ? मी देणार नाही. मूर्तीनंतर लगेचच बाहेर जाण्याचे मोठे द्वार होते, पण मधे लोखंडी साखळी लावलेली होती आणि तिथे उभा असलेला शेंडीवाला आणखी पुढे जायला सांगत होता. पुढे मोठा बाजार असून त्यात खूपसे कसले कसले स्टॉल होते. मला काहीही घ्यायचे नाही, मला आता बाहेर जायचे आहे, वगैरे नाना पाटेकर थाटात भांडून साखळी ओलांडून बाहेर निघालो. घरची मंडळी उगाच कशाला भांडता वगैरे मला म्हणून त्या बाजारातून लांबचा फेरा घालून बाहेर पडली. -- असो. मी आपणहून कधी कोणत्याही मंदिरात दर्शनाला वगैरे जात नसलो(अपवाद - वास्तुकला, मूर्तीकला, प्रांगणातले भव्य वृक्ष, चित्रकला, प्राचीन ऐतिहासिक इमारती वगैरे बघण्यासाठी जाणे) तरी भारतात आणि जगभर नवनवीन भव्य वैभवशाली मंदिरे बांधली जाणे ही काळाची गरज आहे, असे मात्र मला निश्चित वाटते. खर्च चालवण्यासाठी तिकीट वगैरे लावणे गरजेचे असेल तर तेही करावे. (सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या, वर लिहीलेल्या प्रसंगी मी पैसे दिले नव्हते पण आता देईनही ) अनेक मंदिरे, गुरुद्वारे वगैरेंमधे उत्तम जेवण विनामूल्य दिले जात असते (अलिकडेच अमदावादला कृष्ण मंदिरात असे उत्तम जेवण मिळाले होते)

In reply to by चित्रगुप्त

देणारी सर्व मंदिरे मला आवडतात. त्यामुळे मी इस्कॉन मध्ये आवर्जून जाऊन खाऊन येतो. इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः शिव्या जरी घातल्या तरी मला मन लावून निष्ठेने सेवाभाव ठेऊन जेवण बनवणारे इस्कॉनवाले आवडतात. इस्कॉनसारखी मंदिरे वाढोत आणि मला उत्तम जेवण मिळो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौथा कोनाडा 26/05/2024 - 17:47
इस्कॉनला मी इतर वेळेस तत्वतः शिव्या जरी घातल्या तरी मला मन लावून निष्ठेने सेवाभाव ठेऊन जेवण...
सेम पिंच ! मी "झगमगाटी शो-रूम" आणि "सेल्स एक्सेक्युटीव्ह" असे शब्द वापरले अस्ले तरी त्यांच्या श्रद्धेचा / झोकुन देऊन सेवा करण्याच्या वृत्तीचा वेगळ्या अर्थाने यांचा आणि अश्या सगळ्याच सेवाभावी लोकांविषयी आदर वाटतो.

In reply to by चित्रगुप्त

मूकवाचक 20/05/2024 - 19:08
पूर्णवाद तत्वज्ञानाचा आधार घेत प्रा. वि. पु. आपटे यांनी तीन खंडात (अधिभौतिक, अधिदैविक, अध्यात्मिक वर्गीकरण करून) लिहीलेले भगवद्गीता भाष्य अवश्य वाचण्यासारखे आहे. त्यात आजच्या युगधर्माशी सुसंगती राखण्याचा प्रयत्न केलेला असल्याने, तसेच ज्ञान, भक्ती/ उपासना किंवा कर्म अशा एकाच बाबीवर अवास्तव भर न दिल्याने ते एकांगी वाटत नाही.

नठ्यारा 18/05/2024 - 23:31
चित्रगुप्त,
'प्रमाणित गुरु' म्हणजे इस्कॉनचा काहीतरी कोर्स करून सर्टिफिकेट मिळवलेला ???
प्रमाणित गुरूने सांगितलेले काम करणे ही निष्काम कर्माची केवळ पहिली पायरी आहे. यातून पुढे साधकाने स्वतंत्र होणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यावरनं आठवलं की ( माझ्या मते ) एखादा मनुष्य स्वयंप्रमाणित असू शकतो. मात्र खूपदा अशा माणसास स्वत:स गुरू म्हणवून घेण्यात अजिबात रस नसतो. -नाठाळ नठ्या

नठ्यारा 18/05/2024 - 23:33
प्रसाद गोडबोले,
भगवद्गीता - AS IT IS हे तद्दन बेकार पुस्तक आहे, मी नुकतेच घरातील रद्दी बाजुला काढली त्यात टाकलं आहे हे.
संदर्भग्रंथ म्हणून बरं आहे. अन्वयार्थ आयता लावून मिळतो. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

नाही. इस्कॉन म्हणजे हिंदु धर्मातील "शांततेचा" पंथ आहे. माझाच देव खरा , बाकी सब झूट ही वृत्ती. तुम्हाला अन्वयार्थ हवा असल्यास तुम्ही गीता प्रेस गोरखपुर ची पुस्तके पाहु शकता. सोप्प्या भाषेत आणि रसाळ विवेचन हवे असल्यास ज्ञानेश्वरी पहा. तत्वज्ञानाच्या लेव्हल वरुन सगळे समजुन घ्यायचे असल्यास गीतारहस्य पहा. पण इस्कॉन नकोच. तुम्ही जर मराठी असाल आणि आपल्या संतपरंपरेचा अभ्यास असेल तर कोणत्याही स्थितीत इस्कॉन आणि त्यांची पुस्तके टाळाच . मराठी संतपरंपरा ही शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदान्ताच्या जवळ जाणारी आहे , इस्कॉन म्हणजे तुम्ही काहीही करा, कितीही उपटा , तुम्ही कधीच कृष्ण होऊ शकत नाही असलं टोकाचे मत आहे. अहो इतर दुसरे कोणाचे सोडा, ते त्यांच्या मंत्रात ही "हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||" असे न म्हणता आधी कृष्ण म्हणतात अन नंतर राम. का तर म्हणे कृष्ण पुर्णावतार आहे आणि राम अंशावतार आहे =)))) हा असला टोकाचा दुराग्रही आततायीपणा. असल्यांपासुन दुरच राहिलेले उत्तम ! https://www.misalpav.com/node/42634

In reply to by चित्रगुप्त

रामचंद्र 22/05/2024 - 01:53
विनोबांची सर्वसाधारण माहिती आपल्यालापैकी बहुतेकांना असतेच. ही थोडी अजून सविस्तर: https://www.mkgandhi.org/vinoba/vinoba-apostle-of-peace.html इतकं कष्टाचं (स्वेच्छेने) आयुष्य काढून पंचाहत्तरीनंतर विनोबा हळूहळू स्वतःतच मिटून गेले असं वाटतं. याउलट गांधीजींचा शेवटपर्यंत (वय ७८) सार्वजनिक जीवनातला किंवा हाती घेतलेल्या अफाट स्वरूपाच्या कामातला आपला उत्साह किंवा कर्तव्यबुद्धी टिकून होती असं दिसतं. हा फरक का असू शकेल?

In reply to by रामचंद्र

चौकस२१२ 22/05/2024 - 07:09
विनोबा म्हणजे विनाब भावे ना? कला चष्मा आणि लांब पांढरी री दाढी वाले + शेळीचे दूध कि काय ते या वरून आठवले "फन फ्याकट" म्हणतात कि काय ते गांधीजींचे ( हो मी अजूनही त्यांना "जी नेच संबोधतो ) सुरवातीचे राजकीय गुरु = गोखले पट्ट शिष्य = भावे राजकारणातील विरोधी विचारांचे = सावरकर त्यांना जीवे मारणारे ( वध कि खून हा वाद नको म्हणून मारणारे म्हणले आहे ) = गोडसे च्या मारी हात धून मागे लागलेले दिसत आहेत .. ह्या ह्या ह्या (खुलासा मिपावर सरळ सरळ काही जण लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नांदत आहे त्याला कोणाची हरकत नसावी

In reply to by चौकस२१२

चौकस२१२ 22/05/2024 - 07:12
हायला ह्या गु गल मराठी ने वैताग आणलाय खुलासा मिपावर सरळ सरळ काही जण लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नांदत आहे त्याला कोणाची हरकत नसावी ऐवजी स रळ सरळ काही जण जातीयवादी लिहतात तर वरील "वास्थुस्थिती " फक्त नोंदवत आहे त्याला कोणाची हरकत नसावी

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 19/05/2024 - 08:19
हे राम!
म्हणजे तुम्ही काहीही करा, कितीही उपटा , तुम्ही कधीच कृष्ण होऊ शकत नाही असलं टोकाचे मत आहे.
बरोबर हं.तुम्ही परत्म्याचे अंश आहात ,जसा अर्जुन ईश्वराचा अंश आहे पण तो कृष्ण नाही/त्याच्यासारखा होऊ शकत नाही...अशी वाक्ये सतत आहेत. तुम्ही जर मराठी असाल आणि आपल्या संतपरंपरेचा अभ्यास असेल तर कोणत्याही स्थितीत इस्कॉन आणि त्यांची पुस्तके टाळाच . मराठी संतपरंपरा ही शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदान्ताच्या जवळ जाणारी आहे
जर आधी माहिती असतं तर अशाच रविवारच्या सकाळी २६५ रुपयांना दारावर विकत घेतली नसती ;) उलटपक्षी गीता, ज्ञानेश्वरी, रामायण अशा ग्रंथाचे बाळकडू कधीच न मिळाल्याने मी आता हे वाचतेय हेच इतरांना जरी कौतुक वाटतं तरी माझ्यात इतकी वर्षे वाया गेल्याचा अपराधी भाव उरतो..असो आता गीता प्रेस गोरखपुर मिळवणं आले.

In reply to by Bhakti

प्रचेतस 19/05/2024 - 08:32
गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके चांगली आहेत पण त्यांनी प्रकाशित केलेला भगवद्गीतेचा मराठी अनुवाद साधारण दर्जाचा आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti 19/05/2024 - 10:50
या इस्कॉनच्या गीतेत संस्कृत श्लोक मग प्रत्येक शब्दाचा अर्थ मग श्लोकाचा अर्थ मग भावार्थ .अशीच श्लोक , शब्दार्थ,अर्थ, भावार्थ रचना असणारी गीता पाहिजे.

In reply to by Bhakti

प्रचेतस 19/05/2024 - 21:30
तशी रचना इतरत्र मिळणे अवघड. मात्र गीतेवरील शांकरभाष्य उपलब्ध आहे. अर्काइव्हवर हिंदी अनुवाद मिळेल. मराठीत गीतावाचस्पती सदाशिवशास्त्री भिडे यांनी केलेला सुगम मराठी अनुवाद उत्कृष्ट आहे, अगदी पॉकेट साईझ पुस्तक आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 19/05/2024 - 14:00
इस्कॉन म्हणजे हिंदु धर्मातील "शांततेचा" पंथ आहे. माझाच देव खरा , बाकी सब झूट ही वृत्ती. अगदी अगदी तो एक एककल्ली पंथ आहे इस्कॉन मंदिरात जाऊन हे भोलेनाथ किंवा हर हर महादेव म्हणा डोळे वटारतील ! एवढेच काय स्वामी नारायण वाले भले हिंदू म्हणू देत स्वतःला पण तो हि एक एककल्ली पंथ आहे अरब एमिरातीतील नावे मंदिर हे "हिंदू मंदिर" कि स्वामीनी नारायणपंथाचे मंदिर हा प्रश्न काय ते प्रमुख महाराज काय त्यांचे स्वतःच्या विमानातून येणे ..साधेपणा नाहीच हिंदू धर्माची अशी १००० शकले करून स्वतःचा "सवता सुभा" निर्माण करणे , दुर्गा भक्त शंकराच्या मंदिरात जाणार नाहीत , शंकराचे भक्त कृष्णाच्या मंदिरात जाणार नाहीत हिंदू स्वतःचा स्वतःला असे विभागून घेतात दुर्दैव आपले

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 22/05/2024 - 07:32
हा असला टोकाचा दुराग्रही आततायीपणा. दुर्दैव एकदा इस्कॉन च्या मंदिरात शिवपूर्णिमेला एक मित्राने प्रसाद उपवासाचे आहे का विचारले, तर तेथील माळ धारी म्हणाला का? तर हा म्हणाला " आज भोलेनाथ यांचा दिवस आहे " , तर इस्कॉन वाला हम्हणाला मारे लिये कृष्ण हि सब है उत्तरेतील एका इस्कॉन देवळात एक व्यक्ती त्या दिवशी रामाचे भजन म्हणू लागली तर तिथलला एक "जपधारी" हिस्टेरिकल झाला सिध्दिवंयनायकला केशरी रिक्षेतून येऊन आपली पुसतक विकणारे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आणि फक्त इस्कॉन नाही तर सगळे "हिंदू वेष" असलेले गुरु आणि बाबा आणि ताई महाराज हेच करता विशेषतः स्वामी नारायण पहिल्यांदा त्या मंदिरातील मूर्ती बघितली फेटा घातलेली मला वाटले कि कृष्णाला गुजराथी लोक स्वामी नारायण म्हणत असतील तर तसे नाही स्वामी नारायण एक माणूस होउन गेला ... बरं त्यांचे मंदिरात पुरुष / स्त्र्यांनी वेगळेच बसले पाहिजे ( च वर आमचा आक्षेप ) स्त्रियांनी पूजा जवळ जाऊन करयाची नाही.. काय वाटेल ते पुरोगामी हिंदू संस्कृतीत जे बदल झालेत ते ह्यानं मेनी नाहीत ... नुसतं भगवा वापरून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे (ते हि हि हरकत नाही, व्हॅटिकन नाही का करत पण निदान ते स्वतःला पूर्ण ख्रिस्ती म्हणवततात तरी ) तुम्ही कोणाही स्वामी नारायण वाल्याला विचारा कि "काय रे तू सर्वसाधारण हिंदू आहेस का?" ते लेकाचे हम स्वामी नारायण वाले है " असे म्हणतात किंवा प्रश्न टाळतात असा माझा अनुभव आहे इतर देवळात जात नाहीत खरे तर हिंदूला कोणतयाही देवळात जायला कसली आहे निर्बंध ... धर्मात स्वतःचा सवता सुभा निर्माण करायाचा आणि मूळ धर्माला कमकुवत करायच! काय हे पण शेवटी पैसे आणि सत्ता असो हॅविंग सेंड थत इतर अब्राहमीक धर्मातील लोकांनी हि जागा काबीज करण्यपेक्सह स्वामी नारायण तर स्वामी नारायण इस्कॉन तर इस्कॉन खुलासा हि चर्चा हिंदू धर्मातील अंअंतर्गत आह ए तेव्हा ज्यांचे हिंदू स=धर्माशी काही देणे घेणे नाही किंवा ज्यांना यात मनुवाद वैगरे दिसतो त्यांनी सहभागही होऊ नये .. !

In reply to by चौकस२१२

रामचंद्र 22/05/2024 - 08:05
सध्या मिपावर चालू असलेल्या नर्मदे हर यांच्या लेखमालेत गुजरातमधील परिक्रमा मार्गाजवळ असलेल्या स्वामिनारायण पंथचलित संस्था आणि तिथे आलेले अनुभव यांचे वर्णन आहे. महाराष्ट्रातील भक्तिमार्गातील साधेपणापेक्षा अगदी वेगळा प्रकार तिथं दिसतो.

In reply to by चौकस२१२

काहीही असो,बाकी स्वामीजींच्या मंदिरातील जेवण लई भारी आणी खुपच स्वस्त. आम्हीं गेलो होतो. रामनारायण, रामनारायण,लक्ष्मीनारायण फारसा काही फरक नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार सर. कशे आहात ? निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता निकाल लागला की भेटू एकदा जून मध्ये. पुढच्या पाच वर्षांचा अजेंडा ठरवायचा आहे. कारण मोदी तर निवडून येणार, मग लिबरल लोकांनी आनंदी कसं राहायचं , मौजमजा कशी करायची ;) पुढील शहीनबाग, एल्गार मोर्चा , आरक्षण आंदोलन, शेतकरी आंदोलन ह्यावर सविस्तर चर्चा करू आत्ताच . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 19/05/2024 - 19:06
आणि हो सरांनी घटनेचि एक तरी प्रत जपून ठेवावि कारण काही "उदार मतवादी मंडळींचच्या ? मते ३ऱ्यांदा जर भाजप आणि ते हि मोदींसारख्य बुचर ऑफ गुजराथ च्या नेतृत्वखाली निवडून आले ( थँक्स टू एव्हिल ए वि मशीन ) तर घटना नामशेष होणार हुकुमशाही पक्की होणार , मूसलमान आणि इतर सर्व अल्पसंख्यांकाना ठेवणयासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बांधले जाणार ( कंत्राट अडाणी आणि अंबानी यांना मिळणार अर्थात ) इत्यादी इत्यादी ,,,,,,,,

In reply to by प्रसाद गोडबोले

चौकस२१२ 20/05/2024 - 05:40
शेतकरी आंदोलन ना ते तर फारच सत्य वादि होत हो .. प्रत्यक्ष मिया खलिफा नि सांगतले ना मग आपल्याला विश्वास ठेवलाच पाहिजे ... ( काय न्यान वाटत असतात त्या तृप्त होतं ते ऐकून बघून ! ( मन हो ) -शेतकरी फक्त पंजाबात असतात याचा शोध लागला - सगळ्या शेतकऱ्यांना पंजाबी / गुरुमुखी वाचता येत मग तो कर्नाटकातील असो कि बिहार मढील ( कारण असे कि इकडे १०,००० कि मी दूर वर शेताकरी बचावो हे सगळं गुरुमुखींतून लिहिलेले ! ( जणू ऑस्ट्रेलियातील जॅक आणि जील ला गुरुमुखी वाचता येते ) - धर्मांध अश्या हिंदू लोकांचा दिवाळी नावाचा कार्यक्रम झाला तर तिथे "निषेधाचे" फलक घेऊन फक्त शीख दिसले , इत्यादी

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 20/05/2024 - 08:26
ए भाऊ इथे मी काही सर्वशिख धर्मी बद्दल बोलत नाहीये उघडपणे भारत विरोधी कारराव्या करणारे काही खलिस्तानी कानडा मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचा देखावा उभा केला होता इथे तर मादी भाजप चा संबंध नाही ना ? https://www.youtube.com/watch?v=xT9q24r2r_s पाठिम्बा दिसतोय अश्या लोकांना वाह रे वाह देशभक्त ( भारतात राहणारे) पुढलंय वाळले कंपनी नि फ्रान्स कि कोन्हेगां ला पाठवलं ना कि हि पोरगी काली हि तुर्की हि गोरी हे ना बघत बसत एखाद्य गुरुदवरात जाऊन ये

In reply to by चौकस२१२

भारत विरोधी कारवाया करणारे भरपूर आहेत, डी आर डी ओ चा संचालक संघाचा कुरुळकरही पाकिस्तान माहिती देत होता. असो. तुम्हाला सांगून काय फायदा? पुढलंय वाळले कंपनी नि फ्रान्स कि कोन्हेगां ला पाठवलं ना कि हि पोरगी काली हि तुर्की हि गोरी हे ना बघत बसत एखाद्य गुरुदवरात जाऊन ये नको. गुरुद्वारा इथे पण आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 20/05/2024 - 09:12
प्रश्नाला बगल देताय परदेशात सरळ भारत विरोधी कराव्या करणारे खलिस्तानी आहेत भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? https://www.youtube.com/watch?v=QAsx4ZXH7E8&t=5s अरे तुम्ही भारतीय नागरिक आणि देशभक्त आहात ना? आम्ही तर काय पळपुटे परदेशी आणि त्यात संघिष्ट मनुवादी तुम्ही नाहीत ना तसे मग तिरंग्याचा अपमान झाल्यावर तुमचे रक्त का हो नाही खवळत . ( अर्थात हे गृहीत आहे कि आम्ही संघी मनुवादी असल्यामुळे तिरंग्याशी आमचे काहीच नाही घेणं देण, आम्ही फक्त प्रत शाखेला जाऊन भगव्याला नमसकार मारणारे नाही का? आमचा काय तिरंग्याशी संबंध हो ना ) , नुसतेच भारत विरोधी नाहीत तर येथील हिंदू समाजाला त्रास देता याची अनके उद्धरणे आहेत पण तुम्हाला काय फरक पडतो नाही का ! हिंदू मेळा अपमानित झालं तर तुमचाच काय संबंध म्हणा https://www.youtube.com/watch?v=bGjT3r-47y8 https://www.youtube.com/watch?v=rfH4raEC_Mg https://www.youtube.com/watch?v=sg1sncE6MJs https://www.youtube.com/watch?v=R14mayTqdk0 म्हणे शेतकरी आंदोलन घंटा ( देवळाईतील नव्हे ) जगभर कसे हो जणू फक्त शीख च शेतकरी असल्यासारखे सगळी कडे अगदी बरोबर आंदोलने झाली आणि त्यात जास्तीत जास्त शिखच कसे होते? प्रश्नाला बगल देताय परदेशात सरळ भारत विरोधी कराव्या करणारे खलिस्तानी आहेत भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? https://www.youtube.com/watch?v=QAsx4ZXH7E8&t=5s अरे तुम्ही भारतीय नागरिक आणि देशभक्त आहात ना? आम्ही तर काय पळपुटे परदेशी आणि त्यात संघिष्ट मनुवादी तुम्ही नाहीत ना तसे मग तिरंग्याचा अपमान झाल्यावर तुमचे रक्त का हो नाही खवळत . ( अर्थात हे गृहीत आहे कि आम्ही संघी मनुवादी असल्यामुळे तिरंग्याशी आमचे काहीच नाही घेणं देण, आम्ही फक्त प्रत शाखेला जाऊन भगव्याला नमसकार मारणारे नाही का? आमचा काय तिरंग्याशी संबंध हो ना ) , नुसतेच भारत विरोधी नाहीत तर येथील हिंदू समाजाला त्रास देता याची अनके उद्धरणे आहेत पण तुम्हाला काय फरक पडतो नाही का ! हिंदू मेळा अपमानित झालं तर तुमचाच काय संबंध म्हणा https://www.youtube.com/watch?v=bGjT3r-47y8 https://www.youtube.com/watch?v=rfH4raEC_Mg https://www.youtube.com/watch?v=sg1sncE6MJs https://www.youtube.com/watch?v=R14mayTqdk0 म्हणे शेतकरी आंदोलन घंटा ( देवळाईतील नव्हे ) जगभर कसे हो जणू फक्त शीख च शेतकरी असल्यासारखे सगळी कडे अगदी बरोबर आंदोलने झाली आणि त्यात जास्तीत जास्त शिखच कसे होते?

In reply to by चौकस२१२

भारतीय दूतावासासमोर तिरंग्याचा अपमान करनारे पण तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? झेंड्याचा अपमान करणारे नी पाकिस्तानला माहिती देणारे देशद्रोही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुरुळकर हे दोघे सारखेच आहेत. पण गळे फक्त एका विरूद्धच का काढतात? संघाविरुद्ध का काढत नाही??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 21/05/2024 - 11:05
गुन्हा शाबीत झाला असले या कुरुळकर तर शिक्षा झालीच पाहिजे ,, संघाचे असोत कि नसोत पण तुम्ही एका व्यक्तीचे उद्धरण देताय मी शीख समाजातील खूप अशी लोकसंख्या आहे कि ज्यांनीं ठरवून जगभर भारतविरुद्ध कारवाया केल्यात , यात अख्या शीख धर्माला दोष देत नाहीये हिंदू आणि शीख हे एकाच आहेत य मताचा आहे मी शेतकरी आंदोलनाचे धार्मिक आंदोलनात रूपांतर का केले गेले? लाल किल्यावर शीख धर्म ध्वज का चढविला गेला? , नुसत्या भारतीय दूतावसवर निदर्शने करणे वेगळे आणि हिंदू मंदिरनवर हल्ला करणे वेगळे ..

In reply to by चौकस२१२

गुन्हा शाबीत झाला असले या कुरुळकर तर शिक्षा झालीच पाहिजे ,, संघाचे असोत कि नसोत पण तुम्ही एका व्यक्तीचे उद्धरण देताय संघाचा असल्याने मोदी सरकारच्या काळात सरकारच हया देशद्रोह्याला वाचवेल. आणी हा एकाच व्यक्ती नाही. खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी शाळा पर्यंत आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावत नव्हता. अगदी १५ ऑगस्ट नी २६ जानेवारीला सुध्दा. मग तिरंग्याचा अपमान नाही का? संघही तसंच आहे. देढबाहेरील खलिस्तानी जसे तसेच हे आतले संघवाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

संघही तसंच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, कधी धर्मा आधारीत किंवा भाषे आधारीत, वेगळ्या देशाची मागणी केली आहे? ------

In reply to by मुक्त विहारि

सुबोध खरे 21/05/2024 - 20:11
खुद्द संघच २००२ की कुठल्यातरी शाळा पर्यंत आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावत नव्हता. कुठे त्या भुजबळांच्या आचरट प्रतिसादांना उत्तर देताय? संघ हा सरकारी आस्थापन नाही तेंव्हा ध्वज संहिते प्रमाणे २००२ पूर्वी सरकारी आस्थापना सोडल्यास इतर संस्थाना तिरंगा फडकवण्यास मनाई होती. यातील कोणतीही माहिती नसताना भुजबळ द्वेषापोटी केवळ बाष्कळ आणि आचरट विधाने करत आहेत त्यांना प्रतिसाद देण्यात कशाला वेळ घालवतेय

In reply to by सुबोध खरे

बन्या बापु 22/05/2024 - 02:08
खरे साहेब तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे. फक्त अशांना हे सांगा.. गच्छ शूकरः लोकं वदतु यत् सिंहः त्वां न युध्यत्। ते जानन्ति कः मलं खादति कः मृगया कर्तुं साहसं करोति

In reply to by सुबोध खरे

संघ हा सरकारी आस्थापन नाही तेंव्हा ध्वज संहिते प्रमाणे २००२ पूर्वी सरकारी आस्थापना सोडल्यास इतर संस्थाना तिरंगा फडकवण्यास मनाई होती. संघाने १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन कधीही साजरे केले नाहीत. किंबहुना हे दु:खद दिन म्हणून उल्लेख करतात. (संदर्भ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघास खुले पत्र- एड. खा. बाळासाहेब आंबेडकर आणि त्या पत्राला खुले उत्तर मा.गो.वैद्य, प्रकाशक – ब.श.दाते, भारतीय विचार साधना, पुणे. डिसेंबर, १९९३) https://www.altnews.in/nationalists-fraudulently-quote-flag-code-excuse-rss-not-hoisting-national-flag-52-years/ मजकुरात स्पष्टपणे असे म्हटले आहे की प्रजासत्ताक दिन, राष्ट्रीय सप्ताह, स्वातंत्र्य दिन आणि महात्मा गांधींच्या जयंती या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जाऊ शकतो. 15-06-1971 च्या गृह मंत्रालयाच्या दुसऱ्या पत्रातही हेच नमूद करण्यात आले आहे . Both these documents confirm that that flag code that was in place prior to 2002 placed no restrictions on private citizens to hoist the national flag on at least three days of the year. Despite being permitted to hoist the national flag on January 26th, August 15th and October 2nd , RSS chose not to do so for 52 years. This is an embarrassing fact for RSS supporters and therefore it is not surprising that they try to justify this by claiming that it was the Flag Code which prevented the RSS from hoisting the national flag, a claim which is not true.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 23/05/2024 - 09:55
private citizens भुजबळ बुवा खाजगी नागरिक आणि जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना यातील मूलभूत फरक पाचवीतील मुलास सुद्धा समजतो. यामुळेच २००२ पूर्वी सामान्य नागरिकास तिरंगा फडकावण्यास मनाई नव्हती. एवढे मूलभूत ज्ञान नसताना आपण डोंगर पोखरुन झुरळ बाहेर काढलंत. म्हणूनच मी सांगतो कि तुमच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 22/05/2024 - 05:14
खरे तर डॉक्टर खरे यांचा सल्ला मानून मी तुमचच्या सारखात्यांशी वाद घालण्यात / प्रतिसाद देण्यात काही अर्थ नाही तरी माझी खाज म्हणून लिहितो तुमच्या "थेअरी" प्रमाणे भारतातील सर्व सरकारी संस्था भाजप वापरते ईडी असो कि इलेक्शन कमिशन असो कि कोर्ट .. होई ना मग तसे जर असेल तर हि कुरुलकरांची "भानगड" बाहेर आलीच कशी आणि त्यावर सरकारीका रवायी झालीच कशी सुरु? ज्या माणसाला संघ आणि खलिस्तानी एकाच वाटतात त्याच्याशी काय बोलायायचे ! लगे रहो मुन्नाभाई

In reply to by चौकस२१२

बन्या बापु 22/05/2024 - 07:10
सत्य घटना.. ह्यात तिळमात्र बदल नाही किंवा बढाई नाही.. साल २०१५ : मी माझे पारपत्र (पासपोर्ट) बदल करण्यास गेलो. मला सांगण्यात आले की आपण देशातून एक ना हरकत प्रमाण पत्र घेऊन या.. झाला माझा प्रवास सुरु.. बाबांना सांगितलं.. त्यांनी लगेच हालचाल करून विदा दाखल केला. परंतु २०१६ आले काहीच झाले नाही.. मग मला कोणीतरी एक दुआ पाठविला की इथे तक्रार करून बघ.. घरात वादळ वाट सुरु.. काय होईल कसा होईल ? मनात एक विश्वास ठेऊन मी विदा दिला आणि ४ दिवसामध्ये मला सर्व कागदपत्र घरपोच मिळाले.. कोण होतो मी ? अडाणी ? अंबानी ? कि अमरेंद्र बाहुबली म्हणतात तसे कोणी ? I WAS NO BODY . आणि तरी देखील मला जे हवे ते मिळाले.. कट २ मोदीजी VANCOUVER ला आले होते.. मी पामर त्या गर्दीत एक छोटासा पुष्पगुच्छ घेऊन उभा.. संधी मिळाली.. मी पुढे झालो आणि त्यांना नमस्कार केला.. त्यांनी स्वीकारला आणि माझी चौकशी केली. मी घडलेला वृत्तांत वाचला... ते म्हणाले.. अरे हो.. तुझा मुलगा कुठे आहे ? आणि त्यांनी चक्क माझ्या मुलाचा नाव घेतले.. आणि मला प्रश्न केला.. बाळा का तुला असे वाटले कि आपला देश सोडून जावा ? माझ्याकडून काही कमी राहीले असेल तर सांग, आपण काय करू या ? कोणता पंतप्रधान हे करेल ? राहुल गांधी ? ज्याला किलो आणि लिटर मधला फरक नाही कळत ? कि खुजलीवाल ? कि आपले अमरेंद्र बाहुबली ? मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही.. मी खूप दिवस ही चर्चा वाचनमात्र राहिलो पण आज राहवले नाही म्हणून व्यत झालो.. कोणी दुखावला असेल तर मला माफ करा.. पण आज मोदींना पर्याय नाही..

In reply to by बन्या बापु

चौकस२१२ 22/05/2024 - 07:38
मी खूप रडलो त्या दिवशी.. माझा देश किती मागास पणे अश्या बाहुबलीच्या आहारी जाऊन चांगले नेते गमावतो आहे.. हे असले हागिरडे आहेत म्हणून आज पण माझा देश बाहुबली नाही.. चपखल लिहलंय म्हणूनच नाही तर त्या मागची तळमळ दिसली आणि माझयाहि डोळ्यात पाणी आलं खरं सांगतो .. अरे भारतात राहो किंवा नाही भारतासाठी चांगले विचार आणून सुद्धा या भाऊबली आणि प्रोफेसर सारखी मंडळी अतियश निर्बुद्ध आणि खालच्या पातळी वरून जाऊन लिहितात .. वाईट वाटत अरे कारण मदीं आणि भाजप ला विरोध कोण नाही म्हणतो पाडा त्यांना, कोणी अडवलाय पण काय वाटेल ते म्हणे खलिस्तान आणि संघ एकाच, म्हणे लोकशाही संपली नतद्रष्ट पणा हा एवधाचा पशब्द समोर येतो

In reply to by चौकस२१२

बन्या बापु 22/05/2024 - 07:49
मनापासून लिहिला आहे आणि अजिबात असत्या नाही.. जे मागितले तसे.. आता विश्वास ठेवा गर नको.. माझा देव साक्षी आहे

In reply to by चौकस२१२

लिंक बद्दल धन्यवाद.... आजची सही... मुद्देसूद प्रतिसाद करता आला नाही की, काही व्यक्ती, वैयक्तिक पातळीवर उतरतात... अशा लोकांना फाट्यावर मारावे...

विवेकपटाईत 21/05/2024 - 11:24
मी अनेक गीता वाचल्या आहे. जर गीता समजायची असेल तर स्वामी रामदेव यांची वाचा. सुरवातीला गीता वर भाष्य करणार्‍या जवळपास सर्व विचारवंतांची अर्थात शंकराचार्य , रमानुजाचार्य, मध्वाचार्य, महर्षि अरविंद... ..ते टिळक मते दिली आहे. ( नंतर विषयानुसार गीतेच्या श्लौकांचे वर्गीकरण आहे. प्रत्येक अध्याय आणि श्लौकाचा विषय काय हे ही आधी दिले आहे. नंतर प्रत्येक श्लौकाचा अर्थ दिला आहे. स्वत:चे विचार त्यात नाही. भाषा एकदम सौपी आहे. अनेक ठिकाणी विचारवंतांचे references आहेत. बहुतेक विश्वविद्यालयात गीता अध्ययन करणार्‍यांसाठी आहे. बाकी आज पर्यन्त वाचलेली श्रेष्ठ पुस्तकांपैकी एक आहे.

बन्या बापु 22/05/2024 - 07:45
तुम्ही हसतात आहात ? चला माझा दिवस सार्थकी लागला कि एका तरी माणसाला मी हसू दिले.. पण ह्या असल्या भुजबळांना गर्भशास्त्रापासून भू शास्त्रापर्यंत भाषा कळते.. त्यांना माणसाचे काम नाही दिसत ? इटली मध्ये गेलेला राहुल बाळ चालतोय पण आमचा नरेंद्र गेले १० वर्ष खटतोय ह्याची लाज वाटते ! हे असले भूगर्भशास्त्री काय कामाचे ? लाज नाही वाटत ह्यांना..ह्यांची अब्रू जेव्हा लुटते तेव्हा हे पार्टी देतात आणि भर सभेमध्ये ज्याने प्राण लावून इज्जत वाचवली त्याला कानफडात लावून विचारतात .. की पूछ मैने ये थप्पड कौ मारा ? अरे मारा तो मारा और जस्टिफिकेशन भी ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे, “मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं. जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे.

पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—

श्रीकृष्ण सामंत ·

भागो 15/05/2024 - 15:53
परमाणू अस्त्राची काही गरज नाही. इतर अनेक करणे असतील. पण... एके काळी डायनासोर्स नी पृथ्वीवर राज्य केले. ते नाहीसे झाले. आता मानव. एके दिवशी त्यांची पण अशीच गत होईल. जीवसृष्टी पुन्हा बहरली. तेव्हा काळजी नसावी.

अणू अस्त्र संबंधीत magnato hydro dynamics ह्या विषयावर मी माझ्या ग्रुप सोबत बरीच वर्षे Tata institute of Fundamental Research (TIFR ) मधे संशोधन करीत होतो.

अमर विश्वास 16/05/2024 - 17:09
Magnetohydrodynamics (MHD; also called magneto-fluid dynamics or hydro­magnetics) is a model of electrically conducting fluids that treats all interpenetrating particle species together as a single continuous medium. (अंतर्जालावरून साभार) आत याचा आणि अणुयुद्धाचा काय संबंध ?

नठ्यारा 18/05/2024 - 00:56

भागो 15/05/2024 - 15:53
परमाणू अस्त्राची काही गरज नाही. इतर अनेक करणे असतील. पण... एके काळी डायनासोर्स नी पृथ्वीवर राज्य केले. ते नाहीसे झाले. आता मानव. एके दिवशी त्यांची पण अशीच गत होईल. जीवसृष्टी पुन्हा बहरली. तेव्हा काळजी नसावी.

अणू अस्त्र संबंधीत magnato hydro dynamics ह्या विषयावर मी माझ्या ग्रुप सोबत बरीच वर्षे Tata institute of Fundamental Research (TIFR ) मधे संशोधन करीत होतो.

अमर विश्वास 16/05/2024 - 17:09
Magnetohydrodynamics (MHD; also called magneto-fluid dynamics or hydro­magnetics) is a model of electrically conducting fluids that treats all interpenetrating particle species together as a single continuous medium. (अंतर्जालावरून साभार) आत याचा आणि अणुयुद्धाचा काय संबंध ?

नठ्यारा 18/05/2024 - 00:56
लेखनविषय:
लेखनप्रकार
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या. काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो.

प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे?

श्रीकृष्ण सामंत ·

भागो 15/05/2024 - 07:59
“ प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे? हे तुम्हाला ठरवावं लागेल.” असं नाही. आपण कोणत्या प्रकारची व्यक्ति असतो हे आपल्या हातात नाही. ते आधीच ठरवलं गेलं आहे. आपण केवळ नाममात्र आहोत.

चौकस२१२ 15/05/2024 - 09:50
एखादा माणूस लाजाळू स्वभावाचा असला आणि स्वाभाविकपणे तोतुमचं ऐकून तुम्हाला उत्तर देत नसला तर त्याला, कंटाळवाणा किंवा उद्धट किंवा अहंकारी असल्याचं मनात धरलं जातं.गृहीत धरलं जातं. + लोकांना हे समजत नाही की, त्या क्षुल्लक कृतींचा अर्थ उद्धटपणासाठी नसतो.अपमानजनक नसतो. हो पण हे समोरच्याला कळणार कसे? आणि नाही कळले तर त्या ऐकणाऱ्याची काय ती चूक?

भागो 15/05/2024 - 07:59
“ प्रश्न एवढाच आहे की, तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचं आहे? हे तुम्हाला ठरवावं लागेल.” असं नाही. आपण कोणत्या प्रकारची व्यक्ति असतो हे आपल्या हातात नाही. ते आधीच ठरवलं गेलं आहे. आपण केवळ नाममात्र आहोत.

चौकस२१२ 15/05/2024 - 09:50
एखादा माणूस लाजाळू स्वभावाचा असला आणि स्वाभाविकपणे तोतुमचं ऐकून तुम्हाला उत्तर देत नसला तर त्याला, कंटाळवाणा किंवा उद्धट किंवा अहंकारी असल्याचं मनात धरलं जातं.गृहीत धरलं जातं. + लोकांना हे समजत नाही की, त्या क्षुल्लक कृतींचा अर्थ उद्धटपणासाठी नसतो.अपमानजनक नसतो. हो पण हे समोरच्याला कळणार कसे? आणि नाही कळले तर त्या ऐकणाऱ्याची काय ती चूक?
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी श्री समर्थांना म्हणालो, “बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना एकदम निर्णयाला येतात.मग तो त्यांचा निर्णय सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असू शकतो. मी तुम्हाला हे असं का विचारतो ह्याचं एक कारण झालं आहे. परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर मला ह्याने सांगितलं की,ती फोनवरची व्यक्ती मला मी उद्धट, अहंकारी आहे असं म्हणाली. ऐकून मला वाईट वाटलं “ असं म

चार दिवस मिळाले असतां हसू खेळून निभवावे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे

समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता, "समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा" सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले, "आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही. तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो.

(मी आणि बार)

अहिरावण ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेरणा - ओळखलेच असेल निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता.. मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते. मला असं वाटतं की बारकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही पनवेलला गेलो होतो,तो बार वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो. पण गावातला, माझ्या घरा जवळचा बार मला निराळा वाटायचा. पहाटपर्यंत बसु शकतो, सर्वत्र टेबल होते आणि खुर्च्या बेवड्यांनी भरलेल्या होता.

मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:22
हायला मी पण टीका केली होती. माझ नाव का नाही लेखात?? :(
हो नं, नाही तर काय? मी तर एक चांगले विडंबन केले, अनेक प्रतिसाद लिहिले, त्यातला एक तर वाह्यातच होता आणि माझाही नामोल्लेख नाही! हा आपल्यावर अन्याय आहे. अबा, चला रात्री बसू या दुःखात! सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण या धाग्यामुळे ती वेळ आली हे श्रेय धागालेखकाला द्यायलाच हवे (हघ्याहेवेसांनल). --- अवांतर: कदाचित सर्वाधिक वेगाने धागे पाडून आपलं ते हे धागे काढून मिपाचा सर्वर लोड वाढविल्याबद्धल धागालेखाचा सर्व मिपाकरांतर्फे श्री चित्रगुप्त शुभहस्ते शाल, श्रीफळ, हारतुरे, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन जाहीर सत्कार करण्याचा समारंभ आयोजित करावा ही विनंती मी मालकांना करतो. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by कांदा लिंबू

मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते
अध्यक्ष महोदय, ह्याठीकाही, वरील विधानाला पूर्ण अनुमोदन देऊन आम्ही सामंत आजोबांच्या सत्काराचा प्रस्ताव पारित करीत आहोत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही "फारन रिटर्न" आहात हे समजल्यावर आणि बाहुबली पण आहात हे पण समजल्यावर माझं असेल नसेल ते "बल" खचली की हो!

आजोबा एवढा वेळ तुमचा वयाचा मान म्हणून मी जास्त लिहिल नव्हत. पण तुमचे लेख अतिशय रताळवाणे आहेत. तुम्हाला मधमाशीच्या प्रेताला पाहून काय वाटले किंवा प्रोफेसर देसाईंच्या७४ व्या वाढदिवशी काय झाले ह्याच मला, मीपाकर, मिपामालक ह्याना काहीही कौतुक नाही. उगाच रटाळपणा करुन बोर मारण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार लिहिता आलं तर पहा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही माझे लेख वाचू नका.पण तसं केलंत तर तुम्हाला लिहायला काय आहे म्हणा! फ्रान्सवर किती लिहिणार? डोंबिवली पेक्षा त्याचं क्षेत्रफळ जास्त नसणार.खरं ना?

भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
वड्याचे तेल वांग्यावर. समाजमाध्यमांचा सुळसुळाट असल्याने कोणावरही कसाही राग काढता येतो. कुणाला मोदी परत पंतप्रधान झाले तर काय ? ह्याभीतीने ग्रासले आहे. तर कुणी मोदीच परत पाहिजेत म्हणून देव पाण्यात घालुन बसले आहेत. कुणाचे प्रमोशन होत नाही आहे तर कुणाला 'जॉब चेंज' करता येत नाही आहे. कुणाला 'हे ए.आय. आता शिकावेच लागणार' म्हणून डोक्याला वात आला आहे. अशा परिस्थितीत 'रम्य आठवणी' वाचल्यावर 'ह्यांचे बरे चाललय' हा विचार मनात आल्याने तो राग निघतोय. ४ जून पर्यंत थांबा. मग लेख येऊ द्यात.

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:08
अच्चं जालं का? बंलं, आपण नं त्या दुत्त मिपाकलांचं घल उनात बान्दू. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 07/05/2024 - 17:39
मी " काही लोक " म्हणाले तुला का झोंबला? आणि दुसऱ्या ला रटाळ लिहिता काका म्हणताना स्वतः काय दिवे लावले होते जसे तुमचे हि ते फ्रांस प्रवास वर्णन अगदी नवख्या प्रथम प्रवास करणाऱ्याने लिहलेलं असे बाळबोध होते ... त्यात "विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. " " विकासला आयफेल टॉवर समोर फोटो काढायचे होते त्" "लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती " असली फालतुगिरी होती आणि हो तुमचं त्या विकास ने भारताची परदेशात असताना बदनामी हो कि केली "..... विश्वास बसला नाही तो बोलला “रस्त्यामध्ये एवढे सुंदर गार्डन? आपल्या इथे तर गार्डन मध्येही गार्डन सारखं वाटत नाही.” आणि काही काही सुचलं नाही कि झालं सुरु ऑस्ट्रेल्यात काय करता हे झाल सुरु तुणतुणं... तुमच्या पातळीवर येऊन सांगितलं ना "हिकडं मस्त हंगिदर्या हायेत पो ट साफ होता शिवाय पुसायला फवाऱ्याचा पाणी आणि मलबरिची ची पानं

In reply to by चौकस२१२

कॉमी 07/05/2024 - 22:32
सहमत आहे. ह्यांचे लिखाण आवडले नसले तर ठीक आहे. पण उगीच खालच्या थराला जाऊन लेखकाने लिखाण थांबवावे असा सूर लावणे आजिबात पटले नाही. सामंत साहेब लिहिते रहा.

अतीशय धक्कादायक. याचाच अर्थ काही लोचा आहे. म्हणजे, रागा आणी नमो स्संस्नेहसंमेलना त स्वागत गीत गात आहेत असे दृश्य समोर आले....... आपण २०१९ नंतर मिपावर दिसला नाहीत आणी अचानक एकदम दिवसातून चार चार धागे डकवून एक प्रकारे मिपावर साहित्य विक्रम केलात. एक मे ते सहा मे पर्यंत आपण तब्बल सव्वीस धागे डकवले. माझ्या सारख्याला " सर मुंडाते ही ओले पडे ", असे वाटले. आपण जातीवाचक कवीता लिहीलीत, ते ही या वयात मनाला पटले नाही. बाकी आपण पाडलेल्या साहित्यामधे गुणवत्ता आहे किंवा नाही हे माझ्या अकलन शक्तीच्या बाहेर आहे. मी शिपाई गडी,हल्ली बंदूक नाही पण कलम चालवतो पण अंदाज(इश्टाईल) तीच आहे. बाकी आपले वय अनुभव एव्हढा आहे की त्यावर मी काय बोलावे. तुकोबाराय म्हणून गेले, तासावा शब्द, घासावा शब्द तोलावा शब्द बोलताना (तसेच लिहीताना) मी बेतुक्या महाराजांचे वचनाचे तंतोतंत पालन करतो. बाकी आपल्या वयाचा मान राखून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण काहीच उल्लेख केला नाहीत या बद्दल वाईट वाटले. बाकी आपल्या उत्साहाची दाद दिली पाहीजे.

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश 10/05/2024 - 18:44
मला मिपावर सुरियांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. मिपा आता नाना नानी पार्क झालंय हे खरं!

गवि 07/05/2024 - 18:23
काही धागे पूर्वी पण मिपावरच प्रकाशित झालेले आहेत. बाकी चालू द्या. दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की इतरांचे बाकी धागे वेगाने खाली जातात, मागे पडतात आणि त्यांची वाचने अथवा प्रतिसाद यांवर विपरीत परिणाम होतो. हे एक घडते आणि दुसरे म्हणजे अति परिचयात अवज्ञा. यात रोजच्या रोज आणि कधी कधी तर तीन चार तासांनी एक नवीन धागा येऊ लागला तर नावीन्य किंवा उत्सुकता जाऊन लेखकाबद्दल लोकांच्यात थोडे रिपलशन येऊ शकते. तो हवाहवासा राहत नाही. अर्थात मीही सुरुवातीच्या काळात दणादण धागे टाकले आणि लोकांनी इशारे दिल्यावर असेच दुखावले जाऊन रिॲक्ट केले. शेवटी योग्य ब्यालन्स कोणता हे कळायला वेळ लागतो हेच खरे.

In reply to by गवि

+१ माझ्या धाग्याना तर चौकससरानसारखे (थेट ऑस्ट्रेलियातून) फॉलोअर्स आहेत. तरीही मी दोन दोन महिने धागे टाकत नाही.

In reply to by गवि

गवि 07/05/2024 - 18:41
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की
या जागी
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. कितीही चांगले लेखन असो, अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की ..
असे वाचावे. म्हणजे इथे प्रश्न लेखनाच्या दर्जाबाबत नसून फ्रीकवेन्सीबाबत आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:22
हायला मी पण टीका केली होती. माझ नाव का नाही लेखात?? :(
हो नं, नाही तर काय? मी तर एक चांगले विडंबन केले, अनेक प्रतिसाद लिहिले, त्यातला एक तर वाह्यातच होता आणि माझाही नामोल्लेख नाही! हा आपल्यावर अन्याय आहे. अबा, चला रात्री बसू या दुःखात! सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण या धाग्यामुळे ती वेळ आली हे श्रेय धागालेखकाला द्यायलाच हवे (हघ्याहेवेसांनल). --- अवांतर: कदाचित सर्वाधिक वेगाने धागे पाडून आपलं ते हे धागे काढून मिपाचा सर्वर लोड वाढविल्याबद्धल धागालेखाचा सर्व मिपाकरांतर्फे श्री चित्रगुप्त शुभहस्ते शाल, श्रीफळ, हारतुरे, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन जाहीर सत्कार करण्याचा समारंभ आयोजित करावा ही विनंती मी मालकांना करतो. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by कांदा लिंबू

मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते
अध्यक्ष महोदय, ह्याठीकाही, वरील विधानाला पूर्ण अनुमोदन देऊन आम्ही सामंत आजोबांच्या सत्काराचा प्रस्ताव पारित करीत आहोत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही "फारन रिटर्न" आहात हे समजल्यावर आणि बाहुबली पण आहात हे पण समजल्यावर माझं असेल नसेल ते "बल" खचली की हो!

आजोबा एवढा वेळ तुमचा वयाचा मान म्हणून मी जास्त लिहिल नव्हत. पण तुमचे लेख अतिशय रताळवाणे आहेत. तुम्हाला मधमाशीच्या प्रेताला पाहून काय वाटले किंवा प्रोफेसर देसाईंच्या७४ व्या वाढदिवशी काय झाले ह्याच मला, मीपाकर, मिपामालक ह्याना काहीही कौतुक नाही. उगाच रटाळपणा करुन बोर मारण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार लिहिता आलं तर पहा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही माझे लेख वाचू नका.पण तसं केलंत तर तुम्हाला लिहायला काय आहे म्हणा! फ्रान्सवर किती लिहिणार? डोंबिवली पेक्षा त्याचं क्षेत्रफळ जास्त नसणार.खरं ना?

भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
वड्याचे तेल वांग्यावर. समाजमाध्यमांचा सुळसुळाट असल्याने कोणावरही कसाही राग काढता येतो. कुणाला मोदी परत पंतप्रधान झाले तर काय ? ह्याभीतीने ग्रासले आहे. तर कुणी मोदीच परत पाहिजेत म्हणून देव पाण्यात घालुन बसले आहेत. कुणाचे प्रमोशन होत नाही आहे तर कुणाला 'जॉब चेंज' करता येत नाही आहे. कुणाला 'हे ए.आय. आता शिकावेच लागणार' म्हणून डोक्याला वात आला आहे. अशा परिस्थितीत 'रम्य आठवणी' वाचल्यावर 'ह्यांचे बरे चाललय' हा विचार मनात आल्याने तो राग निघतोय. ४ जून पर्यंत थांबा. मग लेख येऊ द्यात.

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:08
अच्चं जालं का? बंलं, आपण नं त्या दुत्त मिपाकलांचं घल उनात बान्दू. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 07/05/2024 - 17:39
मी " काही लोक " म्हणाले तुला का झोंबला? आणि दुसऱ्या ला रटाळ लिहिता काका म्हणताना स्वतः काय दिवे लावले होते जसे तुमचे हि ते फ्रांस प्रवास वर्णन अगदी नवख्या प्रथम प्रवास करणाऱ्याने लिहलेलं असे बाळबोध होते ... त्यात "विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. " " विकासला आयफेल टॉवर समोर फोटो काढायचे होते त्" "लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती " असली फालतुगिरी होती आणि हो तुमचं त्या विकास ने भारताची परदेशात असताना बदनामी हो कि केली "..... विश्वास बसला नाही तो बोलला “रस्त्यामध्ये एवढे सुंदर गार्डन? आपल्या इथे तर गार्डन मध्येही गार्डन सारखं वाटत नाही.” आणि काही काही सुचलं नाही कि झालं सुरु ऑस्ट्रेल्यात काय करता हे झाल सुरु तुणतुणं... तुमच्या पातळीवर येऊन सांगितलं ना "हिकडं मस्त हंगिदर्या हायेत पो ट साफ होता शिवाय पुसायला फवाऱ्याचा पाणी आणि मलबरिची ची पानं

In reply to by चौकस२१२

कॉमी 07/05/2024 - 22:32
सहमत आहे. ह्यांचे लिखाण आवडले नसले तर ठीक आहे. पण उगीच खालच्या थराला जाऊन लेखकाने लिखाण थांबवावे असा सूर लावणे आजिबात पटले नाही. सामंत साहेब लिहिते रहा.

अतीशय धक्कादायक. याचाच अर्थ काही लोचा आहे. म्हणजे, रागा आणी नमो स्संस्नेहसंमेलना त स्वागत गीत गात आहेत असे दृश्य समोर आले....... आपण २०१९ नंतर मिपावर दिसला नाहीत आणी अचानक एकदम दिवसातून चार चार धागे डकवून एक प्रकारे मिपावर साहित्य विक्रम केलात. एक मे ते सहा मे पर्यंत आपण तब्बल सव्वीस धागे डकवले. माझ्या सारख्याला " सर मुंडाते ही ओले पडे ", असे वाटले. आपण जातीवाचक कवीता लिहीलीत, ते ही या वयात मनाला पटले नाही. बाकी आपण पाडलेल्या साहित्यामधे गुणवत्ता आहे किंवा नाही हे माझ्या अकलन शक्तीच्या बाहेर आहे. मी शिपाई गडी,हल्ली बंदूक नाही पण कलम चालवतो पण अंदाज(इश्टाईल) तीच आहे. बाकी आपले वय अनुभव एव्हढा आहे की त्यावर मी काय बोलावे. तुकोबाराय म्हणून गेले, तासावा शब्द, घासावा शब्द तोलावा शब्द बोलताना (तसेच लिहीताना) मी बेतुक्या महाराजांचे वचनाचे तंतोतंत पालन करतो. बाकी आपल्या वयाचा मान राखून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण काहीच उल्लेख केला नाहीत या बद्दल वाईट वाटले. बाकी आपल्या उत्साहाची दाद दिली पाहीजे.

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश 10/05/2024 - 18:44
मला मिपावर सुरियांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. मिपा आता नाना नानी पार्क झालंय हे खरं!

गवि 07/05/2024 - 18:23
काही धागे पूर्वी पण मिपावरच प्रकाशित झालेले आहेत. बाकी चालू द्या. दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की इतरांचे बाकी धागे वेगाने खाली जातात, मागे पडतात आणि त्यांची वाचने अथवा प्रतिसाद यांवर विपरीत परिणाम होतो. हे एक घडते आणि दुसरे म्हणजे अति परिचयात अवज्ञा. यात रोजच्या रोज आणि कधी कधी तर तीन चार तासांनी एक नवीन धागा येऊ लागला तर नावीन्य किंवा उत्सुकता जाऊन लेखकाबद्दल लोकांच्यात थोडे रिपलशन येऊ शकते. तो हवाहवासा राहत नाही. अर्थात मीही सुरुवातीच्या काळात दणादण धागे टाकले आणि लोकांनी इशारे दिल्यावर असेच दुखावले जाऊन रिॲक्ट केले. शेवटी योग्य ब्यालन्स कोणता हे कळायला वेळ लागतो हेच खरे.

In reply to by गवि

+१ माझ्या धाग्याना तर चौकससरानसारखे (थेट ऑस्ट्रेलियातून) फॉलोअर्स आहेत. तरीही मी दोन दोन महिने धागे टाकत नाही.

In reply to by गवि

गवि 07/05/2024 - 18:41
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की
या जागी
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. कितीही चांगले लेखन असो, अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की ..
असे वाचावे. म्हणजे इथे प्रश्न लेखनाच्या दर्जाबाबत नसून फ्रीकवेन्सीबाबत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं. मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?

एकटेपणा

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 05/05/2024 - 08:39
हे जे कुणी प्रो. देसाई वा थोरो, इमर्सन, रसेल, शॉपेनहॉवर, कांट , नित्शे वा जे कोणी असतील त्यांनी ते इतक्या रुक्ष, क्लिष्ट आणि रटाळ रीतीने सांगितले आहे की विस्ताराने समजणे तर सोडाच, वाचणेही कंटाळवाणे आहे. त्यापेक्षा धागकर्त्याने ते स्वतःच्या साध्या सरळ, सोप्या बालबोध भाषेत उलगडून सांगितले तर रोचक वाटेल आणि नीट समजेल. सावकाशीने आठवड्याला एकच लेख सर्वांना समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने लिहीणे जास्त श्रेयस्कर ठरावे. एक नमुना म्हणून हेन्री डॅव्हिड थोरोच्या 'वाल्डेन' मधील एक उतारा गूगल ट्रान्सलेट मधून मराठीत आणल्यावर खालील प्रमाणे आला:मला जास्त वेळ एकटे राहणे हितकारक वाटते. सहवासात राहणे, अगदी सर्वोत्कृष्ट असले तरी, लवकरच थकवा आणणारा आणि उधळणारा आहे. मला एकटे राहायला आवडते. एकांतासारखा सोबती मला कधीच मिळाला नाही. जेव्हा आपण आपल्या खोलीत राहतो त्यापेक्षा आपण पुरुषांमध्ये परदेशात जातो तेव्हा आपण बहुतेक एकटे असतो. विचार करणारा किंवा काम करणारा माणूस नेहमी एकटा असतो, त्याला त्याच्या इच्छेनुसार राहू द्या. एकटेपणा माणसाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांमधील अंतराळाच्या मैलांच्या अंतराने मोजला जात नाही. केंब्रिज कॉलेजच्या गजबजलेल्या पोळ्यांमधला खरोखरच मेहनती विद्यार्थी वाळवंटातल्या दर्विशासारखा एकटा असतो. शेतकरी दिवसभर शेतात किंवा जंगलात एकटाच काम करू शकतो, कुंडी मारतो किंवा कापतो, आणि एकटेपणा जाणवत नाही, कारण तो नोकरी करतो; पण जेव्हा तो रात्री घरी येतो तेव्हा तो त्याच्या विचारांच्या दयेने एका खोलीत एकटा बसू शकत नाही, परंतु तो "लोकांना पाहू" आणि पुन्हा तयार करू शकतो आणि त्याच्या दिवसभराच्या एकटेपणासाठी स्वत: ला मोबदला देतो असे तो असावा; आणि म्हणूनच तो विद्यार्थी रात्रभर घरात एकटा कसा बसू शकतो आणि दिवसभर ennui आणि “ब्लूज;” शिवाय कसे बसू शकतो याचे त्याला आश्चर्य वाटते. पण त्याला हे कळत नाही की तो विद्यार्थी घरात असला तरी अजूनही त्याच्या शेतात काम करत आहे, आणि त्याच्या शेतातल्या शेतकऱ्याप्रमाणे लाकडं तोडत आहे, आणि त्या बदल्यात तो तसाच करमणूक आणि समाज शोधत आहे जो नंतर करतो. त्याचे अधिक घनरूप स्वरूप असू शकते. ---- 'आई' शप्पथ, असले रटाळ, दुर्बोध मराठी वाचायला कोणाला आवडेल ?

In reply to by चित्रगुप्त

इतक्या रुक्ष, क्लिष्ट आणि रटाळ रीतीने सांगितले आहे की विस्ताराने समजणे तर सोडाच, वाचणेही कंटाळवाणे आहे. सहमत. थोडं सोप सांगितल तर वाचायलाही मजा येईल.

रोज एक या प्रमाणात, रतीबच म्हणायला हवे. जरा दमानं..... वाचकांना सुद्धा जरा दम खाऊ द्यात.

In reply to by श्रीकृष्ण सामंत

सर टोबी 05/05/2024 - 13:22
आता हळूहळू उघड होण्यास सुरुवात झाली आहे. लेख पाडण्याचा वेग बघता लवकरच मोदीसुक्त वगैरे वाचायला मिळेल.

In reply to by अहिरावण

असंच मिपाकर डू आय ड्यांकडे दुर्लक्ष करतात. तुमच्याकडे देखील दुर्लक्ष होण्याची भीती आहे.

चित्रगुप्त 05/05/2024 - 08:39
हे जे कुणी प्रो. देसाई वा थोरो, इमर्सन, रसेल, शॉपेनहॉवर, कांट , नित्शे वा जे कोणी असतील त्यांनी ते इतक्या रुक्ष, क्लिष्ट आणि रटाळ रीतीने सांगितले आहे की विस्ताराने समजणे तर सोडाच, वाचणेही कंटाळवाणे आहे. त्यापेक्षा धागकर्त्याने ते स्वतःच्या साध्या सरळ, सोप्या बालबोध भाषेत उलगडून सांगितले तर रोचक वाटेल आणि नीट समजेल. सावकाशीने आठवड्याला एकच लेख सर्वांना समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने लिहीणे जास्त श्रेयस्कर ठरावे. एक नमुना म्हणून हेन्री डॅव्हिड थोरोच्या 'वाल्डेन' मधील एक उतारा गूगल ट्रान्सलेट मधून मराठीत आणल्यावर खालील प्रमाणे आला:मला जास्त वेळ एकटे राहणे हितकारक वाटते. सहवासात राहणे, अगदी सर्वोत्कृष्ट असले तरी, लवकरच थकवा आणणारा आणि उधळणारा आहे. मला एकटे राहायला आवडते. एकांतासारखा सोबती मला कधीच मिळाला नाही. जेव्हा आपण आपल्या खोलीत राहतो त्यापेक्षा आपण पुरुषांमध्ये परदेशात जातो तेव्हा आपण बहुतेक एकटे असतो. विचार करणारा किंवा काम करणारा माणूस नेहमी एकटा असतो, त्याला त्याच्या इच्छेनुसार राहू द्या. एकटेपणा माणसाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांमधील अंतराळाच्या मैलांच्या अंतराने मोजला जात नाही. केंब्रिज कॉलेजच्या गजबजलेल्या पोळ्यांमधला खरोखरच मेहनती विद्यार्थी वाळवंटातल्या दर्विशासारखा एकटा असतो. शेतकरी दिवसभर शेतात किंवा जंगलात एकटाच काम करू शकतो, कुंडी मारतो किंवा कापतो, आणि एकटेपणा जाणवत नाही, कारण तो नोकरी करतो; पण जेव्हा तो रात्री घरी येतो तेव्हा तो त्याच्या विचारांच्या दयेने एका खोलीत एकटा बसू शकत नाही, परंतु तो "लोकांना पाहू" आणि पुन्हा तयार करू शकतो आणि त्याच्या दिवसभराच्या एकटेपणासाठी स्वत: ला मोबदला देतो असे तो असावा; आणि म्हणूनच तो विद्यार्थी रात्रभर घरात एकटा कसा बसू शकतो आणि दिवसभर ennui आणि “ब्लूज;” शिवाय कसे बसू शकतो याचे त्याला आश्चर्य वाटते. पण त्याला हे कळत नाही की तो विद्यार्थी घरात असला तरी अजूनही त्याच्या शेतात काम करत आहे, आणि त्याच्या शेतातल्या शेतकऱ्याप्रमाणे लाकडं तोडत आहे, आणि त्या बदल्यात तो तसाच करमणूक आणि समाज शोधत आहे जो नंतर करतो. त्याचे अधिक घनरूप स्वरूप असू शकते. ---- 'आई' शप्पथ, असले रटाळ, दुर्बोध मराठी वाचायला कोणाला आवडेल ?

In reply to by चित्रगुप्त

इतक्या रुक्ष, क्लिष्ट आणि रटाळ रीतीने सांगितले आहे की विस्ताराने समजणे तर सोडाच, वाचणेही कंटाळवाणे आहे. सहमत. थोडं सोप सांगितल तर वाचायलाही मजा येईल.

रोज एक या प्रमाणात, रतीबच म्हणायला हवे. जरा दमानं..... वाचकांना सुद्धा जरा दम खाऊ द्यात.

In reply to by श्रीकृष्ण सामंत

सर टोबी 05/05/2024 - 13:22
आता हळूहळू उघड होण्यास सुरुवात झाली आहे. लेख पाडण्याचा वेग बघता लवकरच मोदीसुक्त वगैरे वाचायला मिळेल.

In reply to by अहिरावण

असंच मिपाकर डू आय ड्यांकडे दुर्लक्ष करतात. तुमच्याकडे देखील दुर्लक्ष होण्याची भीती आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एकटेपणा काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, “भाऊसाहेब,इंग्रजीत “Live me alone “ असं एखादा एखाद्याला म्हणतो. बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी पडून रहाण्याचा कल असतो. पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?” मला प्रो देसाई म्हणाले, “माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून, खिडकीजवळ बसून पाऊस पडतो ते पाहण्यापर्यंत एकटेपणाचे अनेक प्रकार असू शकतात.

आवेग हृदयाचा की मनाचा असावा

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आवेग हृदयाचा की मनाचा असावा मी श्री समर्थांना म्हणालो, “कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात . तसंच असेही लोक असतात जे फक्त उदिष्ट सफल करण्याचा जुजबी प्रयत्न करत असतात.आणि नंतर ठराविक वेळ प्रयत्न करून झाल्यावर ते प्रयत्न करायचं सोडून देतात. आणि निश्चिंत होतात. खूप उशीर होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला बांधून ठेवत नाही. किंबहुना,त्याने कधी थांबायचं हे त्याला माहीत असतं, कारण तो त्याची शक्ती, वेळ आणि स्वत:ची भावना ओळखून असतो.

कोचिंग उद्योग नियमावली

केदार भिडे ·

कंजूस 24/01/2024 - 17:41
आता जागे झाले. दिल्लीत केजरीवाल यांनी खाजगी शाळांना फी वाढवण्यावर बंदी घातली. नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यास सांगितले. प्रत्येक पालकास वाटे की आपले मूल चांगले शिकून पुढे स्पर्धा परीक्षा पास व्हावे. हे साध्य झाले. एरवी महागड्या शाळांत ते मुलांना पाठवू शकत नव्हते. तर हा मुद्दा पुढच्या निवडणुकांत इथे येऊ नये या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरा मुद्दा असा की कोचिंग परवडणारे विद्यार्थी तिकडे झाकपाक कपडे घालून जातात, रेडिमेड उत्तरे मिळवतात आणि शाळांत केवळ उपस्थितीसाठी येतात. ते बंद होईल. तिसरा मुद्दा म्हणजे पैसे देईल तो शिकेल याचा धंधा झाला. त्या संस्था चालवणाऱ्यांच्या तडक विरोधात जाणे आता शक्य नसले तरी तेच करणार. निवडणुका जवळ आल्या आहेत.

कंजूस 24/01/2024 - 17:54
वरील अभिप्राय हा इंडिया टुडे साप्ताहिकातील लेखावर आधारित आहे. केजरीवाल यांनी शिक्षणाचे चक्र कसे फिरवले याबाबत लेख होता. ते स्वतः उच्च परीक्षा पास झालेले सनदी अधिकारी होते. त्यामुळे त्यांना आतील गोष्टींची कल्पना आहे.

विजुभाऊ 24/01/2024 - 19:52
मुळात कोचिंग उद्योग हा १० वी ,१२ वी ( मेडी/इंजी) आय आय टी एन्ट्रन्स , आय आय एम साठी चालवला जातो.ही परिक्षा पद्धतच बदलायला हवी. दहावी बारावी परिक्षेमुळे मुळे कला शाखा / शास्त्र शाखा या कडे चांगल्या मुलांचा ओढा कमी होतो. बी एस सी नंतर मेडीकल किंवा इंजी ( पोस्ट ग्रॅज्यूएशन ) केले गेले तर याचा बराच फरक पडेल. तो पर्यंत मुलानाही नक्की काय करायचे आहे ते समजलेले असेल. पालकांची आणि मुलांचीही निराशा कमी होईल. कोचिंग उद्योग मुलांच्या मनात जी भ्रामक भीती निर्मान करतात तीही कमी होईल

म्हणजे १५ वर्षे फुकट घालवल्यानंतर पुढे मेडिकल किवा ईंजीनीयरिंग? म्हणजे २० वर्षे वयाचा मुलगा/गी अजुन ५-७ वर्षे शिकणार, मग नोकरी धंदा वगैरे. मग लग्न मुले/बाळे वगैरे कधी? अशाने कठीण परीस्थिती होईल राव!! आणि बी कॉम्/बी एस सी साठी कोचिंग क्लासेस चालत नाहीत असे थोडीच आहे? ते ही जोरात चालुच आहेत की. थोडक्यात शिक्षण आणि वैद्यकीय सेवा हा पैसेवाल्यांचा खेळ झालाय आपल्या देशात. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी किमान ५० लाख रुपये तयार ठेवणे आवश्यक आहे आत्ताच.

असे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेची ऐशी तशी तर शहरी भागात पालकांच्या खिशाला भगदाड. ज्या तरुणांची कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना आकाशाची मर्यादा आहे. एक आकरावी पास झालेला मुलगा सैन्यात जाण्यास मार्गदर्शन मागण्यास आला. जुजबी चौकशीत कळाले की गावात कुठेतरी इस्त्री म्हणजे धोब्याचे काम करतो आहे. बोलता बोलता सहज सुचवले आमच्या सोसायटीत लाॅन्ड्री व्यवसायाला खुप स्कोप आहे. लोक बाहेरून आपली जरूरत पुर्ण करता आहेत. कुठेतरी त्याच्या डोक्यात पटले. आज पाच कर्मचारी व ऑन लाईन बिलिंग सारख्या सोयी बरोबरच ड्रायक्लिनींग सेवा सोसायटीत पुरवत आहे. लोकांचा विश्वास अर्जीत केला व स्वताच मॅनेजिंग डायरेक्टर बनला आहे. कोचिंग वगैरे पैसेवालायांचे मार्ग, होतकरू कष्टाळू तरुण असे काही मार्ग शोधून आपली प्रगती करत आहेत. तुझा तूच शिल्पकार....

कंजूस 24/01/2024 - 17:41
आता जागे झाले. दिल्लीत केजरीवाल यांनी खाजगी शाळांना फी वाढवण्यावर बंदी घातली. नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक स्तर वाढवण्यास सांगितले. प्रत्येक पालकास वाटे की आपले मूल चांगले शिकून पुढे स्पर्धा परीक्षा पास व्हावे. हे साध्य झाले. एरवी महागड्या शाळांत ते मुलांना पाठवू शकत नव्हते. तर हा मुद्दा पुढच्या निवडणुकांत इथे येऊ नये या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरा मुद्दा असा की कोचिंग परवडणारे विद्यार्थी तिकडे झाकपाक कपडे घालून जातात, रेडिमेड उत्तरे मिळवतात आणि शाळांत केवळ उपस्थितीसाठी येतात. ते बंद होईल. तिसरा मुद्दा म्हणजे पैसे देईल तो शिकेल याचा धंधा झाला. त्या संस्था चालवणाऱ्यांच्या तडक विरोधात जाणे आता शक्य नसले तरी तेच करणार. निवडणुका जवळ आल्या आहेत.

कंजूस 24/01/2024 - 17:54
वरील अभिप्राय हा इंडिया टुडे साप्ताहिकातील लेखावर आधारित आहे. केजरीवाल यांनी शिक्षणाचे चक्र कसे फिरवले याबाबत लेख होता. ते स्वतः उच्च परीक्षा पास झालेले सनदी अधिकारी होते. त्यामुळे त्यांना आतील गोष्टींची कल्पना आहे.

विजुभाऊ 24/01/2024 - 19:52
मुळात कोचिंग उद्योग हा १० वी ,१२ वी ( मेडी/इंजी) आय आय टी एन्ट्रन्स , आय आय एम साठी चालवला जातो.ही परिक्षा पद्धतच बदलायला हवी. दहावी बारावी परिक्षेमुळे मुळे कला शाखा / शास्त्र शाखा या कडे चांगल्या मुलांचा ओढा कमी होतो. बी एस सी नंतर मेडीकल किंवा इंजी ( पोस्ट ग्रॅज्यूएशन ) केले गेले तर याचा बराच फरक पडेल. तो पर्यंत मुलानाही नक्की काय करायचे आहे ते समजलेले असेल. पालकांची आणि मुलांचीही निराशा कमी होईल. कोचिंग उद्योग मुलांच्या मनात जी भ्रामक भीती निर्मान करतात तीही कमी होईल

म्हणजे १५ वर्षे फुकट घालवल्यानंतर पुढे मेडिकल किवा ईंजीनीयरिंग? म्हणजे २० वर्षे वयाचा मुलगा/गी अजुन ५-७ वर्षे शिकणार, मग नोकरी धंदा वगैरे. मग लग्न मुले/बाळे वगैरे कधी? अशाने कठीण परीस्थिती होईल राव!! आणि बी कॉम्/बी एस सी साठी कोचिंग क्लासेस चालत नाहीत असे थोडीच आहे? ते ही जोरात चालुच आहेत की. थोडक्यात शिक्षण आणि वैद्यकीय सेवा हा पैसेवाल्यांचा खेळ झालाय आपल्या देशात. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी किमान ५० लाख रुपये तयार ठेवणे आवश्यक आहे आत्ताच.

असे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेची ऐशी तशी तर शहरी भागात पालकांच्या खिशाला भगदाड. ज्या तरुणांची कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना आकाशाची मर्यादा आहे. एक आकरावी पास झालेला मुलगा सैन्यात जाण्यास मार्गदर्शन मागण्यास आला. जुजबी चौकशीत कळाले की गावात कुठेतरी इस्त्री म्हणजे धोब्याचे काम करतो आहे. बोलता बोलता सहज सुचवले आमच्या सोसायटीत लाॅन्ड्री व्यवसायाला खुप स्कोप आहे. लोक बाहेरून आपली जरूरत पुर्ण करता आहेत. कुठेतरी त्याच्या डोक्यात पटले. आज पाच कर्मचारी व ऑन लाईन बिलिंग सारख्या सोयी बरोबरच ड्रायक्लिनींग सेवा सोसायटीत पुरवत आहे. लोकांचा विश्वास अर्जीत केला व स्वताच मॅनेजिंग डायरेक्टर बनला आहे. कोचिंग वगैरे पैसेवालायांचे मार्ग, होतकरू कष्टाळू तरुण असे काही मार्ग शोधून आपली प्रगती करत आहेत. तुझा तूच शिल्पकार....
लेखनविषय:
लेखनप्रकार
केंद्र शासनाने नुकतेच कोचिंग उद्योगाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली प्रकाशीत केली. शिक्षण हा सामायिक सूचीतील विषय असल्याने त्याचे अंतिम स्वरूप देण्याचे काम राज्यांवर सोडले आहे. त्या निमित्ताने मनात आलेले काही विचार. १) मी सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिली. त्या आधी १२वीच्या बोर्डाच्या मार्कांवर प्रवेश होत असत.