मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सोलापूरचे कुणी आहे का?

मुक्त विहारि ·

In reply to by मुक्त विहारि

पिंगू 30/04/2016 - 18:36
मुवि, मला पण देशपांडे यांच्या प्रकल्पाला भेट द्यायची आहे. पण सध्या वेळेअभावी जाता येणार नाही. तेव्हा तुम्ही शक्य असेल तेवढी माहिती गोळा करा आणि सांगा.

In reply to by पिंगू

जरूर.... हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन. "जे जे आपणासी ठावे ते ते सांगत जावे आणि जे न ठावे त्याचे ज्ञान घेत जावे, असे आम्चे बाबा महाराज म्हणतात.

In reply to by मुक्त विहारि

हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन. नक्की आठवणीने लिहा. जेवढे वाचले आहे त्यावरून अधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता वाढली आहे.

In reply to by पिंगू

चाणक्य 02/05/2016 - 15:18
अनिल अवचटांच्या 'कार्यरत' पुस्तकात अरून देशपांडे यांच्याबद्दल वाचण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट द्यायची ईच्छा आहे. मुवि, जरूर वृत्तांत टाका तुमच्या भेटीचा नंतर.

In reply to by अजय देशपांडे

उद्या श्री.अरूण देशपांडे ह्यांना फोन करून वेळ ठरवीन. तुम्हाला व्य.नि. केला आहे.

नंदन 01/05/2016 - 14:17
वीस वर्षांपूर्वी, एका शालेय विज्ञानप्रकल्पस्पर्धेसाठी अंकोलीत चार दिवस रहायचा, तेथील प्रयोग जवळून पहायचा योग आला होता. तो अनुभव अजून स्मरणात आहे. तुम्ही जाऊन आल्यावर, तुमची निरीक्षणं वाचायला आवडतील. (थोडे अवांतरः अशोक सराफ याच नावाचे गृहस्थ तेव्हा तिथे देशपांडे यांच्यासह कार्यरत होते :))

In reply to by अभ्या..

वैभव जाधव 01/05/2016 - 19:05
आम्ही अलीकडे हावो,यु एस लै लांब. ठेका कसला च्यामारी. जायचं तिकडं जावा. उद्या मिल्की वे सोडून जातो म्हणालास तरी चालतंय. -अभ्या.. चा 'मित्र' वैभ्या..

In reply to by अभ्या..

हे युएस सोलाप्रात कुठशीक येतंय...बगितल पायजेल राव! (माह्यती पायजे बाबा...उद्या रस्ता इचारत इचारत जावा लागायचं!) ;) ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 02/05/2016 - 12:30
सॅन्डीबाबा नकाशा काढून बग. सोलापूराचे दोन भाग/तालुके. एक दक्षिण एक उत्तर. उत्तर सोलापुराकडे येयाचं नीट. ;)

नूतन सावंत 01/05/2016 - 20:16
सोलारपूरबद्दल श्री.अनिल अवचट यांनी काही वर्षांपूर्वी सकाळ दिवाळी अंकात लिहिला होता.तिथे जाऊन पहायला आवडलं असतं पण आधी ठरलेल्या कार्यक्रमांमुळे जमत नाहीय.तुम्ही भरपूर फोटोंसह वृत्तांत लिहाही विनंती.

नाखु 02/05/2016 - 14:51
आणि अता अद्ययावत माहीती बातमी :

स्टार माझावरून

fसोलापूर : महाराष्ट्र आहे की माफिया राज्य? असा प्रश्न राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा पोलिस बंदोबस्तात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी भूमीमुक्ती आंदोलन सुरु केलं होत. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. माफियांच्या दहशतिमुळे शेतकरी आपल्याच शिवारात पोलिस बंदोबस्तात राहतो हे महाराष्ट्राला शोभणार नाही. आपल्याच शेतात वावरताना पोलीस बंदोबस्तात राहण्याची अनिवार्यता अरुण देशपांडे यांच्यावर आली आहे. अरुण देशपांडे गेली 25 वर्षे अंकोली गावात वास्तव्याला आहे. इथं राहून ते कृषी आणि जलसाक्षरतेच काम करत आहेत. वॉटर बँकेचा अभिनव उपक्रम अरुण देशपांडेंनी राबवला आणि त्याचा देशभर प्रचार केला. त्यांचा अंकोलीतला विज्ञानग्राम प्रकल्प पाहायला देशभरातून लोक येतात. त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून आंदोलनात पुढाकार घेतला. माफियांच्या दहशतीमुळे त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठ काढण्यासाठी 25 वर्षांपूर्वी मोहोळ तालुक्यातील 350 एकर जमीन एका ट्रस्टने घेतली. 1980 च्या सुमारास श्रीनिधी ट्रस्टने अंकोली, शेजबाभळगाव आणि कुरुल या गावच्या हद्दीतील सुमारे साडेतीनशे एकर जमीन नाममात्र किंमतीने विकत घेतली. आजही इथे विद्यापीठाचा एक दगडसुद्धा उभा राहिला नाही. उलट प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून बडे बिल्डर, शासकीय अधिकारी आणि गावगुंडांनी या जमिनी बळकावल्याच उघड झालं आहे. शिवाय सध्याचा भूमी अधिग्रहण कायदा भूमाफियांच्या मदतीला आला आहे. नारायण पवार हे गावातले जेष्ठ नागरिक आहेत. विद्यापीठासाठी जमीन देण्याच्या प्रक्रियेत त्याकाळी पवार यांनीच पुढाकार घेतला होता. लोक जमिनी द्यायला तयार नव्हते. पवार यांनी पहिल्यांदा स्वतःची जमीन श्रीनिधी ट्रस्टला दिली. यामुळे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या जमिनी दिल्या. कारण विद्यापीठ झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणाला नोकरी, गावाला पाणी आणि मुलभूत सुविधा पुरवण्याच आश्वासन ट्रस्टने दिलं होतं. 25 वर्षांचा काळ निघून गेला, विद्यापीठ तर उभारलं नाहीच. उलट या जमिनी आता विकण्यात आल्या आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून भूमाफियांनी या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. एक हजार रुपये प्रती एकराने घेतलेली जमीन 40 लाखाला विकली जातेय. यामुळेच गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी लढा सुरु केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा लढा सुरु आहे. या जमिनी विकत घेण्यात आघाडीवर आहेत कोकण विभागाचे महसूल उपायुक्त भा. च. पाटील. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल केलाय. गेल्या वर्षी त्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केल्यावर अंकोलीची जमीन त्यांनी पत्नीच्या नावे घेतल्याच उघड झालं होत. आता शेतकऱ्यांनी आपल आंदोलन तीव्र केल्यावर भूमाफियांनी दहशत माजवली आहे. यामुळेच आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची वेळ येते हेच महाराष्ट्राला शोभणारं नाही.

त्यांच्या उपक्रमाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल, मला कुठल्याही प्रकारे लेखी माहिती द्यायला, त्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल इथे माहिती देता येत नाही.

भीमराव 12/05/2016 - 18:38
काय राव मुवी तुम्ही पन, त्यांनाच घेऊन या की मिसळपावाच्या गाड्यावर, मग नंतर ते स्वतःच सांगतील बरच काही. आणि आपल्याला पन आजुन १ खंबीर मावळा भेटेल.

In reply to by मुक्त विहारि

पिंगू 30/04/2016 - 18:36
मुवि, मला पण देशपांडे यांच्या प्रकल्पाला भेट द्यायची आहे. पण सध्या वेळेअभावी जाता येणार नाही. तेव्हा तुम्ही शक्य असेल तेवढी माहिती गोळा करा आणि सांगा.

In reply to by पिंगू

जरूर.... हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन. "जे जे आपणासी ठावे ते ते सांगत जावे आणि जे न ठावे त्याचे ज्ञान घेत जावे, असे आम्चे बाबा महाराज म्हणतात.

In reply to by मुक्त विहारि

हा सौर शेती प्रकल्प फारच अभिनव आणि नैसर्गिक असल्याने, फोटो सकट माहिती देईन. नक्की आठवणीने लिहा. जेवढे वाचले आहे त्यावरून अधिक माहिती मिळविण्याची उत्सुकता वाढली आहे.

In reply to by पिंगू

चाणक्य 02/05/2016 - 15:18
अनिल अवचटांच्या 'कार्यरत' पुस्तकात अरून देशपांडे यांच्याबद्दल वाचण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट द्यायची ईच्छा आहे. मुवि, जरूर वृत्तांत टाका तुमच्या भेटीचा नंतर.

In reply to by अजय देशपांडे

उद्या श्री.अरूण देशपांडे ह्यांना फोन करून वेळ ठरवीन. तुम्हाला व्य.नि. केला आहे.

नंदन 01/05/2016 - 14:17
वीस वर्षांपूर्वी, एका शालेय विज्ञानप्रकल्पस्पर्धेसाठी अंकोलीत चार दिवस रहायचा, तेथील प्रयोग जवळून पहायचा योग आला होता. तो अनुभव अजून स्मरणात आहे. तुम्ही जाऊन आल्यावर, तुमची निरीक्षणं वाचायला आवडतील. (थोडे अवांतरः अशोक सराफ याच नावाचे गृहस्थ तेव्हा तिथे देशपांडे यांच्यासह कार्यरत होते :))

In reply to by अभ्या..

वैभव जाधव 01/05/2016 - 19:05
आम्ही अलीकडे हावो,यु एस लै लांब. ठेका कसला च्यामारी. जायचं तिकडं जावा. उद्या मिल्की वे सोडून जातो म्हणालास तरी चालतंय. -अभ्या.. चा 'मित्र' वैभ्या..

In reply to by अभ्या..

हे युएस सोलाप्रात कुठशीक येतंय...बगितल पायजेल राव! (माह्यती पायजे बाबा...उद्या रस्ता इचारत इचारत जावा लागायचं!) ;) ;) Sandy

In reply to by चांदणे संदीप

अभ्या.. 02/05/2016 - 12:30
सॅन्डीबाबा नकाशा काढून बग. सोलापूराचे दोन भाग/तालुके. एक दक्षिण एक उत्तर. उत्तर सोलापुराकडे येयाचं नीट. ;)

नूतन सावंत 01/05/2016 - 20:16
सोलारपूरबद्दल श्री.अनिल अवचट यांनी काही वर्षांपूर्वी सकाळ दिवाळी अंकात लिहिला होता.तिथे जाऊन पहायला आवडलं असतं पण आधी ठरलेल्या कार्यक्रमांमुळे जमत नाहीय.तुम्ही भरपूर फोटोंसह वृत्तांत लिहाही विनंती.

नाखु 02/05/2016 - 14:51
आणि अता अद्ययावत माहीती बातमी :

स्टार माझावरून

fसोलापूर : महाराष्ट्र आहे की माफिया राज्य? असा प्रश्न राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. कारण महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला सुद्धा पोलिस बंदोबस्तात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी सोलापुरातल्या शेतकऱ्यांनी भूमीमुक्ती आंदोलन सुरु केलं होत. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं आहे. माफियांच्या दहशतिमुळे शेतकरी आपल्याच शिवारात पोलिस बंदोबस्तात राहतो हे महाराष्ट्राला शोभणार नाही. आपल्याच शेतात वावरताना पोलीस बंदोबस्तात राहण्याची अनिवार्यता अरुण देशपांडे यांच्यावर आली आहे. अरुण देशपांडे गेली 25 वर्षे अंकोली गावात वास्तव्याला आहे. इथं राहून ते कृषी आणि जलसाक्षरतेच काम करत आहेत. वॉटर बँकेचा अभिनव उपक्रम अरुण देशपांडेंनी राबवला आणि त्याचा देशभर प्रचार केला. त्यांचा अंकोलीतला विज्ञानग्राम प्रकल्प पाहायला देशभरातून लोक येतात. त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून आंदोलनात पुढाकार घेतला. माफियांच्या दहशतीमुळे त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठ काढण्यासाठी 25 वर्षांपूर्वी मोहोळ तालुक्यातील 350 एकर जमीन एका ट्रस्टने घेतली. 1980 च्या सुमारास श्रीनिधी ट्रस्टने अंकोली, शेजबाभळगाव आणि कुरुल या गावच्या हद्दीतील सुमारे साडेतीनशे एकर जमीन नाममात्र किंमतीने विकत घेतली. आजही इथे विद्यापीठाचा एक दगडसुद्धा उभा राहिला नाही. उलट प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून बडे बिल्डर, शासकीय अधिकारी आणि गावगुंडांनी या जमिनी बळकावल्याच उघड झालं आहे. शिवाय सध्याचा भूमी अधिग्रहण कायदा भूमाफियांच्या मदतीला आला आहे. नारायण पवार हे गावातले जेष्ठ नागरिक आहेत. विद्यापीठासाठी जमीन देण्याच्या प्रक्रियेत त्याकाळी पवार यांनीच पुढाकार घेतला होता. लोक जमिनी द्यायला तयार नव्हते. पवार यांनी पहिल्यांदा स्वतःची जमीन श्रीनिधी ट्रस्टला दिली. यामुळे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या जमिनी दिल्या. कारण विद्यापीठ झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील तरुणाला नोकरी, गावाला पाणी आणि मुलभूत सुविधा पुरवण्याच आश्वासन ट्रस्टने दिलं होतं. 25 वर्षांचा काळ निघून गेला, विद्यापीठ तर उभारलं नाहीच. उलट या जमिनी आता विकण्यात आल्या आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या स्थापन करून भूमाफियांनी या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. एक हजार रुपये प्रती एकराने घेतलेली जमीन 40 लाखाला विकली जातेय. यामुळेच गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी लढा सुरु केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा लढा सुरु आहे. या जमिनी विकत घेण्यात आघाडीवर आहेत कोकण विभागाचे महसूल उपायुक्त भा. च. पाटील. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुन्हा दाखल केलाय. गेल्या वर्षी त्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केल्यावर अंकोलीची जमीन त्यांनी पत्नीच्या नावे घेतल्याच उघड झालं होत. आता शेतकऱ्यांनी आपल आंदोलन तीव्र केल्यावर भूमाफियांनी दहशत माजवली आहे. यामुळेच आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्या अरुण देशपांडे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आलाय. हक्काच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची वेळ येते हेच महाराष्ट्राला शोभणारं नाही.

त्यांच्या उपक्रमाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल, मला कुठल्याही प्रकारे लेखी माहिती द्यायला, त्यांनी मनाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल इथे माहिती देता येत नाही.

भीमराव 12/05/2016 - 18:38
काय राव मुवी तुम्ही पन, त्यांनाच घेऊन या की मिसळपावाच्या गाड्यावर, मग नंतर ते स्वतःच सांगतील बरच काही. आणि आपल्याला पन आजुन १ खंबीर मावळा भेटेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, कालच "मिळून सार्‍याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला. त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला. ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे. आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले. मी आणि आमची सौ.

शेती संदर्भात काही गोष्टींची मदत हवी आहे....

मुक्त विहारि ·

जेपी 18/04/2016 - 08:28
सर्वप्रथम अभिनंदन.. काहि प्रश्न- शेतात बोअरवेल घेणार का विहीर?? डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ?? शेततळ्याचा पर्याय जमेल का?? बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.!:-)

In reply to by जेपी

"शेतात बोअरवेल घेणार का विहीर??" ======> पाणी जर १०-१२ फूट खोल असेल तर विहीर आणि त्यापेक्षा जास्त खोल असेल तर बोअरवेल, असा विचार आहे ..... पण एकाच विचाराला चिकटून राहणार नाही, परिस्थितीनुरुप विचार बदलू शकतो. "डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ??" ======> होय. आणि सरकारी महामानवांच्या पाया पडण्याची माझी मानसीक तयारी नाही..... "शेततळ्याचा पर्याय जमेल का??" =====> शेततळ्याला माय-बाप सरकार सबसीडी देत असल्याने, तो पण पर्याय कागदावर मांडला आहे.....पण सरकारी महामानव काय-काय करामती करतील ते सांगता येत नसल्याने आणि उगाच स्वतःचे पैसे आणि वेळ नाहक गमावण्यापेक्षा, स्वतःचा डिझेल पंप वापरणे, सध्या तरी योग्य वाटत आहे. अभिनंदना बद्दल मला धन्यवाद न देता, आमच्या अर्धांगिनीला दिल्यास उत्तम. ती खंबीरपणे (आर्थिक आणि मानसीक पाठबळ घेवून) मागे उभी असल्यानेच धाडस करत आहे.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 18/04/2016 - 09:56
आता उत्तरे- १) अ) पाणक्या बद्दल माहिती स्थानीक लोक चांगल्याप्रकारे सांगु शकतील. ब) माझ्या अल्प स्वानुभवावर थोड आधारित.." जागेच्या ईशान्य दिशेला पाणी भेटु शकत.."अर्थात हे माझ्या वैयक्तीक अनुभवावर आधारीत आहे..सारासार विचार करुन या पर्यायाचा विचार करावा. २)डिझेल पंप १५,०००/- पासुन ८०,०००/- च्या रेंज मधे उपलब्ध आहेत. याचा उपयोग साठवलेले पाणी उपसण्यासाठी होऊ शकतो.बोअरवेल साठी डिझेल पंप उपलब्ध आहेत का ?हे मला ठावुक नाही. (डिझेल पंप हे केरोसीन्,पेट्रोल या पर्यासोबत पण मिळतात.) अवांतर = शेततळ्याचा पर्याय चाचपुन पहावा.अनुदान न घेता (बोअरवेलच्या खर्चात) शेततळे निर्माण करता येते.याचा दुहेरी फायदा घेता येईल,पाणी साठव्ण आणी मासेपालन( जमल्यास). =====>>> पुनश्च ..दोघांचेही अभिनंदन आणी शुभेच्छा !!

सुनील 18/04/2016 - 08:35
शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही? किती एकर जागा घेताय? शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे? अर्थात, शेतीचा थेट अनुभव नसल्याने दोन्ही प्रश्नांना पास. शुभेच्छा. अवांतर - जगाचा मध्य आता डोंबोलीहून चिपळूणास सरकणार तर?

In reply to by सुनील

शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. =========> तसा बराच अभ्यास कागदोपत्री आणि प्रत्य्क्ष शेतकर्‍यांना (अल्पभूधारक ते शेकडो एकरी शेती व्यावसायिक) भेटून आणि जमल्यास त्यांच्या घरी राहून केला आहे. कुठलेही ज्ञान कधीच परीपुर्ण नसते आणि शेती कधीच साचेबंद पणे करता येत नाही, असे सगळ्याच शेतकर्‍यांचे मत पडले. आणि अज्जुन एक म्हणजे शेती ही प्रात्यक्षिकपणेच केली जाते. कागदोपत्री सोपी (फायदेशीर) वाटणारी आर्थिक गणिते अवघड पण होवू शकतात आणि कागदोपत्री कठीण (तोट्यातील) वाटणारी आर्थिक गणिते खरेदारांची पसंती बदलल्याने फायदेशीर पण ठरू शकतात. =================================================== भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही?======> भातशेती सध्या तरी अजिबात करणार नाही. पुढील १-२ वर्षे नौकर विरहित वृक्ष लागवड करणार असल्याने आणि कोकणातील नौकरांचा अजिबात अनुभव नसल्याने, भात शेती किंवा नांगरणी, खूरपणी,तोडणी,तोडणी इ. नौकराधारिक पिके पुढील २ वर्षे तरी करणार नाही. ======================================= किती एकर जागा घेताय? २५ एकर. २५ एकर ही माझी कौटुंबिक गरज आहे. प्रत्येक कुटुंबाची जागेची गरज वेगळी-वेगळी असते. =========================================== शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे?============> आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे, ज्याच्या नावावर आधी शेती आहे (मग ती इतर कुठल्याही राज्यातील का असेना,) तोच महाराष्ट्रात शेती विकत घेवू शकतो. ====================================================

गॅरी शोमन 18/04/2016 - 10:52
आपला उपक्रम धाडसी आहेच. वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा. कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे. खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी.

In reply to by गॅरी शोमन

वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही.======> वडीलोपार्जीत शेती नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा======> मी स्वतःच शेतावर जावून राहणार असल्याने आणि स्वतःच ती लागवडी खाली आणणार असल्याने, माझी शेती ही गुंतवणूक ह्या प्रकारात मोडत नाही. ================================== "कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे."=======> तसेच करणार आहे. ========================= "खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी."=====> एकलव्य आणि द्रोणाचार्य ह्यांचे जे नाते आहे तेच आमचे आणि श्री.पाळेकर ह्यांचे. आमच्या गुरुंचे काही ज्ञान कण इथे द्यायला हरकत नसावी..... झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १ ====> https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU

नाखु 18/04/2016 - 11:03
मला या क्षेत्रात यायचे झाले तर कुणाला विचारायचे हा प्रश्न सुटला. अभिनंदन आणि हो कोकण सुखनिवास (रिसॉर्‍ट ) बांधणार असाल तर नाव "मुवीज मिपाकट्टाघर" असे नाव देणे. शेतीस्वप्नाळू नाखु

अभिनंदन दोघांचे !! ५० वर्षापूर्वी माझा मित्र college शिक्षण सोडून पालशेत ला गेला वडिलांना शेती करण्यास मदत करण्यासाठी तो गेल्यानंतर सात आठ महिन्यांनी त्याला न कळवता तिथे जाण्याचा आचरटपणा मी दोन सोबत्यासह केला आचरटपणा म्हणण्याचे कारण आम्हाला पालशेत कोठे आहे माहित नव्हते कोणती एस्टी पकडली पाहिजे ते माहित नव्हते स्वारगेट एस्टी stand ला दुपारी जाऊन माहिती घेतली आणि संध्याकाळच्या सातला रवाना झालो सकाळी आठ नऊ ला एका टपरीजवळ कंडक्टर ने उतरण्यास सांगितले बाजूला एका खांबावर पोस्टाची लाल पेटी होती त्यामुळे इथे गाव आहे याचा भरवसा आला त्याच पालशेत ला तीन महिन्यापूर्वी आम्ही तेच तीन मित्र आणखी दोन मित्रासह सहकुटुंब टेम्पो traveller बसने गेलो आमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून त्याचा मुलगा त्याची alto घेऊन चिपळूणला आला होता गेल्या ५० वर्षात झालेली सुधारणा दिसत होती college सोडून शेती करणारा मित्र मागे राहिला आहे असे कोणत्याच बाबतीत वाटत नव्हते पालशेत मध्ये फिरताना मनात विचार आला आठवणी पुसत जाणे म्हणजे प्रगती अशी प्रगतीची व्याख्या करावी काय ? पालशेत मला ओळखू येत नव्हते . खर तर मी पालशेत ला आलो आहे याची खात्री फक्त मित्राच्या दर्शनाने झाली मूवी चिपळूण जवळील ज्या गावात तुम्ही शेती घेतली त्या गावाचे फोटो घेऊन ठेवा माहिती लिहून ठेवा तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्या ५० वर्षांनी ते सारे पाहणारे तुमचे सुहृद तुमचे ऋणी राहतील माझ्या आठवणीतून बरेच काही पुसले गेले आहे जे आठवणे फार फार आनंददायी झाले असते माझ्याकरता !! ५० वर्षापूर्वी पालशेत मध्ये मित्रासह काढलेले सात आठ दिवस त्यातील प्रत्येक क्षणासह आठवावेत अस वाटतंय !! पण मानवी record वर काळाचा परिणाम अपरिहार्य आहे ना !

In reply to by अजया

शेतीत जरा स्थिर स्थावर झालो की, नक्कीच लिहीन. गेली २०-२२ वर्षे शेतीचाच अभ्यास करत असल्याने, शेती ह्या विषयाबद्दल १-२% (जेमतेम एक ते २ टक्केच) माहिती आहे. ती इथे नक्कीच सांगीन. पुस्तकी ज्ञान कणांचे व्यावहारिक यशापयश पचवून झाले, की लिहितो.

सविता००१ 18/04/2016 - 15:03
सुरेख निर्णय. मनीषाताई आणि मुवि, हार्दिक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा!

किमान पाच एकर शेत असेल तर विकत घ्या,अल्पभुधारक शेतकर्याला उत्पन्न कमी व कुटाणा जास्त असतो.डीझेल एंजिन वापरन्याचा वेडगळपणा करु नका खर्चात पडाल,त्याऐवजी वीज कनेक्शन घ्या, २५० फुटाची दोन बोअर मारा व त्याला मोटर बसवा काम होऊन जाईल.ज्याला सुरवातीला शेती करायला देणार असाल तो विश्वासू असेल असे बघा,खेड्यातील बेणी थुका लावायला कुणाला ऐकत नाहीत.भात या पिका बरोबरच आणखी काय पिकवता येईल याचा विचार करा.तुम्हाला व काकुंना शुभेच्छा. ( शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर)

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

(शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर) एक विनंती आहे, तुमच्या अनुभवाबद्दल जरूर लिहा. पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा, ह्या म्हणी प्रमाणे, ते इतर मिपाकरांना पण उपयोगी ठरतील.

चाकोरीबद्ध पीक घेऊ नका. काहीतरी वेगळे पीक घ्या . जसेकी कुठली कुठली औषधी , कोरफड, साग असे ! भरपूर कंपन्या अशा आहेत की तुम्हाला पेरणी करण्यापासून मदत करतात. व तुमचा माल विकत घेतात. वेळात वेळ काढून कृषी विद्यापीठाला भेट द्या . अगदी सविस्तर माहिती अगदी फुकट मिळेल. थोडक्यात पीक पेरण्याअगोदरच विकले गेले पाहिजे. शेती शेतकऱ्यांच्या सारखी न करता व्यावसायिकासारखी करा. ताळेबंद व्यवस्थित मेंटेन ठेवा. अर्थात आपला उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नाही अशीच शक्यता विचारात घेतली आहे. मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. (सगळ्यात महत्त्वाचे :- जम बसल्यावर मिपाकरांसाठी शेतात एक ट्रीप आयोजीत करा. ;-) )

नूतन सावंत 18/04/2016 - 15:35
मुवि आणि मनीषा अभिनंदन. खूप गोष्टी बोललो आहोत.पण बाकीच्यानाही माहिती घेता येतील अशा गोष्टी. १.जागेची पहाणी करताना जागेत या दिवसात हिरवळ दिसते का ते पहा.हमखास तिथे पाणी असलेच पाहिजे. २.औदुबराचे झाड त्या जागेत असेल तर त्याच्या खाली हमखास पाणी असतेच. पाणी मिळाल्यावर पुढची बाब म्हणजे पाईपलाईन व स्प्रिंकलरसाठी सातबारा महिलेच्या नावी असेल तर ९०% सबसिडी आणि पुरुषाच्या नावे असेल तर सत्तर% सबसिडी शासनाकडून मिळते. ४.कोकणात पाणी शोधून देणारा माणूस पाणाड्या म्हणून ओळखला जातो.पाणक्या म्हणजे पाणी भरणारा गडी. ५.पाणाड्या शोधायला रत्नागिरीकर मदत करू शकतील.मीही चौकशी करीत आहे. ६.एक अनाहिता चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने २५ कि.मी.वर रहातात,त्यांना व्यनि केला आहे.त्यांचे ऊत्तर आले की.व्यनि करेन.

सुनिल पाटकर 18/04/2016 - 15:45
जिल्हापरिषद व पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी येथे सातबारा उता-यासह संपर्क साधा.भरपूर योजना आहेत.सरकारी अनुदान मिळते आपले पैसे वाचतात..आधिक माहिती हवी असल्यास देतो.

समीरसूर 18/04/2016 - 16:06
मुविसाहेब, अभिनंदन! आपले त्रिवार अभिनंदन! काहीतरी वेगळा विचार करून, नीट योजना आखून आणि कष्टाची तयारी ठेवून धाडसाने टाकलेले पाऊल दमदार यश आणि समाधान देते. आपल्याला खूप शुभेच्छा! आपणाला अगदी हमखास यश मिळणार ही सर्व मिपाकरांना १००% खात्री आहे.

भंकस बाबा 18/04/2016 - 18:04
साधारण 12 वर्षापुर्वी मी देखिल शेतीच्या ध्यासाने मुंबईतील नोकरी सोडून गावात शेतीसंदर्भात नोकरी पकडली होती . तेथील काही अनुभव इथे टाकतो. गावातील लोक शहरी लोकांना पैशाची खाण समजतात त्यामुळे मजूरी, इतर सामान, कच्चा माल इत्यादिचा दर नेहमी जास्तच लावतात. आपण एकदा का पायंडा पाडलात की मग तेच घेऊन बसतात . उसनवारि या लोकाकडून शक्यतो करु नका, म्हणजे यांना पैसे उसने देऊ नका. वसूली करताना जाम त्रास होतो. चिपळुनला जाताय मग जमिनीचा मगदुर बघुन पीक घ्या. मी कर्जत भागात होतो, तिथे स्थानिकांच्या नादी लागून हळद शेतात लावली होती. कोकणात पाऊस तुडुंब पडतो व् हळदीला पाणी निचरा व्हायला लागते. पहिला एक पावसाळा शेती करु नका किंवा पारंपारिक म्हणजे भातशेती करा ,यात तुमचे फ़क्त मुद्ल येईल पण पिक घेतल्यामुळे शेत तणमुक्त राहील. भाताच्या काडाला पण पैसे असतात, गावातील लोक हे फुकट मागतात. विजेचा पंप बघा, डिझेलचा पंप आतबटयाचा व्यवहार ठरेल. कारण तो सतत चालु रहाणे गरजेचे असते. थोड़ा वेळ पडून राहिला तर मेन्टेन्सचा खर्च बराच निघतो. शिवाय कुपनलिका घेतलित तर विजेचा सबमरिसिबल पंप लागेल. डिझेल पंप इथे कुचकामि ठरेल . कर्जत भागात भातपिक घेतल्यावर असलेल्या ओलात कडधान्य पीक जसे हरभरा, तुर, मूग घ्यायची प्रथा आहे. हा पर्याय वापरु शकता, हो पण त्यासाठी वाण गावठी पाहिजे, संकरित किंवा हायब्रीड वापरलात तर पाणी व् खते दोन्ही द्यावे लागेल. या पिकात देखिल फायदा जास्त होत नाही पण घरची कडधान्याची सोय होते व् जमींन सुपीक राहते.

मुवि आणि वहिनींचे हार्दीक अभिनंदन ! वेगळ्या वाटेवरील आपल्या उपक्रमाला उदंड यश लाभो ही सदिच्छा !! एकदा का बाग बहरली की तेथे मिपाकट्टा भरवा हे तुम्हाला सांगायला नकोच :)

जमीन घेताना २ हे. पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर दोघांच्या नावावर वेगवेगळे खरेदी करा. जेणेकरून दोघे अल्पभूधारक मधे जातील. दोघांच्या वेगवेगळ्या खरेद्या करूनही अल्पभूधारक मधे बसत नसाल तर सौ मुवि ना अल्पभूधारक करा. जमिन खरेदी करायच्या आधी बोजा गहाणवट बक्षीस पत्र इतर हक्क नाही ना ते खात्री करा. अर्थात त्याबाबत सुरंगीतै कडून डिट्टेल माहीती मिळेल. पाणी खा त्रीशीर असेल तर सध्या भांडवली खर्चामूळे कमी क्षेत्र कधीही चांगले. बाकी डिटेल घरि गेल्यावर लिहतो.

जेपी 18/04/2016 - 08:28
सर्वप्रथम अभिनंदन.. काहि प्रश्न- शेतात बोअरवेल घेणार का विहीर?? डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ?? शेततळ्याचा पर्याय जमेल का?? बाकी सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.!:-)

In reply to by जेपी

"शेतात बोअरवेल घेणार का विहीर??" ======> पाणी जर १०-१२ फूट खोल असेल तर विहीर आणि त्यापेक्षा जास्त खोल असेल तर बोअरवेल, असा विचार आहे ..... पण एकाच विचाराला चिकटून राहणार नाही, परिस्थितीनुरुप विचार बदलू शकतो. "डिझेलपंप घ्यायचे कारणी विजेची अनुप्ल्बधता आहे का ??" ======> होय. आणि सरकारी महामानवांच्या पाया पडण्याची माझी मानसीक तयारी नाही..... "शेततळ्याचा पर्याय जमेल का??" =====> शेततळ्याला माय-बाप सरकार सबसीडी देत असल्याने, तो पण पर्याय कागदावर मांडला आहे.....पण सरकारी महामानव काय-काय करामती करतील ते सांगता येत नसल्याने आणि उगाच स्वतःचे पैसे आणि वेळ नाहक गमावण्यापेक्षा, स्वतःचा डिझेल पंप वापरणे, सध्या तरी योग्य वाटत आहे. अभिनंदना बद्दल मला धन्यवाद न देता, आमच्या अर्धांगिनीला दिल्यास उत्तम. ती खंबीरपणे (आर्थिक आणि मानसीक पाठबळ घेवून) मागे उभी असल्यानेच धाडस करत आहे.

In reply to by मुक्त विहारि

जेपी 18/04/2016 - 09:56
आता उत्तरे- १) अ) पाणक्या बद्दल माहिती स्थानीक लोक चांगल्याप्रकारे सांगु शकतील. ब) माझ्या अल्प स्वानुभवावर थोड आधारित.." जागेच्या ईशान्य दिशेला पाणी भेटु शकत.."अर्थात हे माझ्या वैयक्तीक अनुभवावर आधारीत आहे..सारासार विचार करुन या पर्यायाचा विचार करावा. २)डिझेल पंप १५,०००/- पासुन ८०,०००/- च्या रेंज मधे उपलब्ध आहेत. याचा उपयोग साठवलेले पाणी उपसण्यासाठी होऊ शकतो.बोअरवेल साठी डिझेल पंप उपलब्ध आहेत का ?हे मला ठावुक नाही. (डिझेल पंप हे केरोसीन्,पेट्रोल या पर्यासोबत पण मिळतात.) अवांतर = शेततळ्याचा पर्याय चाचपुन पहावा.अनुदान न घेता (बोअरवेलच्या खर्चात) शेततळे निर्माण करता येते.याचा दुहेरी फायदा घेता येईल,पाणी साठव्ण आणी मासेपालन( जमल्यास). =====>>> पुनश्च ..दोघांचेही अभिनंदन आणी शुभेच्छा !!

सुनील 18/04/2016 - 08:35
शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही? किती एकर जागा घेताय? शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे? अर्थात, शेतीचा थेट अनुभव नसल्याने दोन्ही प्रश्नांना पास. शुभेच्छा. अवांतर - जगाचा मध्य आता डोंबोलीहून चिपळूणास सरकणार तर?

In reply to by सुनील

शहरातून खेड्यात शेतीसाठी जाण्याचा निर्णय खूपच धाडसी वाटतो आहे. अर्थात सर्व बाजूंनी विचार केलेला असणारच. =========> तसा बराच अभ्यास कागदोपत्री आणि प्रत्य्क्ष शेतकर्‍यांना (अल्पभूधारक ते शेकडो एकरी शेती व्यावसायिक) भेटून आणि जमल्यास त्यांच्या घरी राहून केला आहे. कुठलेही ज्ञान कधीच परीपुर्ण नसते आणि शेती कधीच साचेबंद पणे करता येत नाही, असे सगळ्याच शेतकर्‍यांचे मत पडले. आणि अज्जुन एक म्हणजे शेती ही प्रात्यक्षिकपणेच केली जाते. कागदोपत्री सोपी (फायदेशीर) वाटणारी आर्थिक गणिते अवघड पण होवू शकतात आणि कागदोपत्री कठीण (तोट्यातील) वाटणारी आर्थिक गणिते खरेदारांची पसंती बदलल्याने फायदेशीर पण ठरू शकतात. =================================================== भातशेती करायचा विचार आहे की अन्य काही?======> भातशेती सध्या तरी अजिबात करणार नाही. पुढील १-२ वर्षे नौकर विरहित वृक्ष लागवड करणार असल्याने आणि कोकणातील नौकरांचा अजिबात अनुभव नसल्याने, भात शेती किंवा नांगरणी, खूरपणी,तोडणी,तोडणी इ. नौकराधारिक पिके पुढील २ वर्षे तरी करणार नाही. ======================================= किती एकर जागा घेताय? २५ एकर. २५ एकर ही माझी कौटुंबिक गरज आहे. प्रत्येक कुटुंबाची जागेची गरज वेगळी-वेगळी असते. =========================================== शेतजमीन घेण्यासाठी शेतकरी असणे (कुठल्यातरी साताबार्‍यावर नाव असणे) जरूरीचे असते, असे ंहणतात. त्यात कितपत तथ्य आहे?============> आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कायद्याप्रमाणे, ज्याच्या नावावर आधी शेती आहे (मग ती इतर कुठल्याही राज्यातील का असेना,) तोच महाराष्ट्रात शेती विकत घेवू शकतो. ====================================================

गॅरी शोमन 18/04/2016 - 10:52
आपला उपक्रम धाडसी आहेच. वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा. कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे. खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी.

In reply to by गॅरी शोमन

वडीलोपार्जीत शेती चिपळुणला आहे म्हणुन शेतीचा प्रयोग करत असाल तर पर्याय नाही.======> वडीलोपार्जीत शेती नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणुन शेती विकत घेत असाल आणि अद्याप व्यवहार ठरला/ झाला नसेल तर पुन्हा विचार करा======> मी स्वतःच शेतावर जावून राहणार असल्याने आणि स्वतःच ती लागवडी खाली आणणार असल्याने, माझी शेती ही गुंतवणूक ह्या प्रकारात मोडत नाही. ================================== "कोकण पट्टा हा पारंपारीक शेतीला अनुकुल नाही म्हणजे तुम्ही भात पिकवणार असाल तरी त्याचा यील्ड कोकणात फार चांगला मिळत नाही कारण जमीन शेतीला अनुकुल नाही त्याऐवजी अपारंपारीक म्हणजे तिथे जे काय उत्तम पिकते अश्या औषधी वनस्पती किंवा फळझाडे किंवा अन्य जे सामान्य शेतकरी करत नाही असा विचार असेल तरच करावे."=======> तसेच करणार आहे. ========================= "खते आणि पाणी कमी लागावे म्हणुन ज्यांनी खुप संशोधन केले ते श्री सुभाष पाळेकर यांची वेबसाईट पहावी."=====> एकलव्य आणि द्रोणाचार्य ह्यांचे जे नाते आहे तेच आमचे आणि श्री.पाळेकर ह्यांचे. आमच्या गुरुंचे काही ज्ञान कण इथे द्यायला हरकत नसावी..... झिरो बजेट नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १ ====> https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU

नाखु 18/04/2016 - 11:03
मला या क्षेत्रात यायचे झाले तर कुणाला विचारायचे हा प्रश्न सुटला. अभिनंदन आणि हो कोकण सुखनिवास (रिसॉर्‍ट ) बांधणार असाल तर नाव "मुवीज मिपाकट्टाघर" असे नाव देणे. शेतीस्वप्नाळू नाखु

अभिनंदन दोघांचे !! ५० वर्षापूर्वी माझा मित्र college शिक्षण सोडून पालशेत ला गेला वडिलांना शेती करण्यास मदत करण्यासाठी तो गेल्यानंतर सात आठ महिन्यांनी त्याला न कळवता तिथे जाण्याचा आचरटपणा मी दोन सोबत्यासह केला आचरटपणा म्हणण्याचे कारण आम्हाला पालशेत कोठे आहे माहित नव्हते कोणती एस्टी पकडली पाहिजे ते माहित नव्हते स्वारगेट एस्टी stand ला दुपारी जाऊन माहिती घेतली आणि संध्याकाळच्या सातला रवाना झालो सकाळी आठ नऊ ला एका टपरीजवळ कंडक्टर ने उतरण्यास सांगितले बाजूला एका खांबावर पोस्टाची लाल पेटी होती त्यामुळे इथे गाव आहे याचा भरवसा आला त्याच पालशेत ला तीन महिन्यापूर्वी आम्ही तेच तीन मित्र आणखी दोन मित्रासह सहकुटुंब टेम्पो traveller बसने गेलो आमचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून त्याचा मुलगा त्याची alto घेऊन चिपळूणला आला होता गेल्या ५० वर्षात झालेली सुधारणा दिसत होती college सोडून शेती करणारा मित्र मागे राहिला आहे असे कोणत्याच बाबतीत वाटत नव्हते पालशेत मध्ये फिरताना मनात विचार आला आठवणी पुसत जाणे म्हणजे प्रगती अशी प्रगतीची व्याख्या करावी काय ? पालशेत मला ओळखू येत नव्हते . खर तर मी पालशेत ला आलो आहे याची खात्री फक्त मित्राच्या दर्शनाने झाली मूवी चिपळूण जवळील ज्या गावात तुम्ही शेती घेतली त्या गावाचे फोटो घेऊन ठेवा माहिती लिहून ठेवा तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घ्या ५० वर्षांनी ते सारे पाहणारे तुमचे सुहृद तुमचे ऋणी राहतील माझ्या आठवणीतून बरेच काही पुसले गेले आहे जे आठवणे फार फार आनंददायी झाले असते माझ्याकरता !! ५० वर्षापूर्वी पालशेत मध्ये मित्रासह काढलेले सात आठ दिवस त्यातील प्रत्येक क्षणासह आठवावेत अस वाटतंय !! पण मानवी record वर काळाचा परिणाम अपरिहार्य आहे ना !

In reply to by अजया

शेतीत जरा स्थिर स्थावर झालो की, नक्कीच लिहीन. गेली २०-२२ वर्षे शेतीचाच अभ्यास करत असल्याने, शेती ह्या विषयाबद्दल १-२% (जेमतेम एक ते २ टक्केच) माहिती आहे. ती इथे नक्कीच सांगीन. पुस्तकी ज्ञान कणांचे व्यावहारिक यशापयश पचवून झाले, की लिहितो.

सविता००१ 18/04/2016 - 15:03
सुरेख निर्णय. मनीषाताई आणि मुवि, हार्दिक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा!

किमान पाच एकर शेत असेल तर विकत घ्या,अल्पभुधारक शेतकर्याला उत्पन्न कमी व कुटाणा जास्त असतो.डीझेल एंजिन वापरन्याचा वेडगळपणा करु नका खर्चात पडाल,त्याऐवजी वीज कनेक्शन घ्या, २५० फुटाची दोन बोअर मारा व त्याला मोटर बसवा काम होऊन जाईल.ज्याला सुरवातीला शेती करायला देणार असाल तो विश्वासू असेल असे बघा,खेड्यातील बेणी थुका लावायला कुणाला ऐकत नाहीत.भात या पिका बरोबरच आणखी काय पिकवता येईल याचा विचार करा.तुम्हाला व काकुंना शुभेच्छा. ( शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर)

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

(शेती करुन व त्यातले वाईट अनुभव पचवलेला चंद्रनील मुल्हेरकर) एक विनंती आहे, तुमच्या अनुभवाबद्दल जरूर लिहा. पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा, ह्या म्हणी प्रमाणे, ते इतर मिपाकरांना पण उपयोगी ठरतील.

चाकोरीबद्ध पीक घेऊ नका. काहीतरी वेगळे पीक घ्या . जसेकी कुठली कुठली औषधी , कोरफड, साग असे ! भरपूर कंपन्या अशा आहेत की तुम्हाला पेरणी करण्यापासून मदत करतात. व तुमचा माल विकत घेतात. वेळात वेळ काढून कृषी विद्यापीठाला भेट द्या . अगदी सविस्तर माहिती अगदी फुकट मिळेल. थोडक्यात पीक पेरण्याअगोदरच विकले गेले पाहिजे. शेती शेतकऱ्यांच्या सारखी न करता व्यावसायिकासारखी करा. ताळेबंद व्यवस्थित मेंटेन ठेवा. अर्थात आपला उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून नाही अशीच शक्यता विचारात घेतली आहे. मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. (सगळ्यात महत्त्वाचे :- जम बसल्यावर मिपाकरांसाठी शेतात एक ट्रीप आयोजीत करा. ;-) )

नूतन सावंत 18/04/2016 - 15:35
मुवि आणि मनीषा अभिनंदन. खूप गोष्टी बोललो आहोत.पण बाकीच्यानाही माहिती घेता येतील अशा गोष्टी. १.जागेची पहाणी करताना जागेत या दिवसात हिरवळ दिसते का ते पहा.हमखास तिथे पाणी असलेच पाहिजे. २.औदुबराचे झाड त्या जागेत असेल तर त्याच्या खाली हमखास पाणी असतेच. पाणी मिळाल्यावर पुढची बाब म्हणजे पाईपलाईन व स्प्रिंकलरसाठी सातबारा महिलेच्या नावी असेल तर ९०% सबसिडी आणि पुरुषाच्या नावे असेल तर सत्तर% सबसिडी शासनाकडून मिळते. ४.कोकणात पाणी शोधून देणारा माणूस पाणाड्या म्हणून ओळखला जातो.पाणक्या म्हणजे पाणी भरणारा गडी. ५.पाणाड्या शोधायला रत्नागिरीकर मदत करू शकतील.मीही चौकशी करीत आहे. ६.एक अनाहिता चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने २५ कि.मी.वर रहातात,त्यांना व्यनि केला आहे.त्यांचे ऊत्तर आले की.व्यनि करेन.

सुनिल पाटकर 18/04/2016 - 15:45
जिल्हापरिषद व पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी येथे सातबारा उता-यासह संपर्क साधा.भरपूर योजना आहेत.सरकारी अनुदान मिळते आपले पैसे वाचतात..आधिक माहिती हवी असल्यास देतो.

समीरसूर 18/04/2016 - 16:06
मुविसाहेब, अभिनंदन! आपले त्रिवार अभिनंदन! काहीतरी वेगळा विचार करून, नीट योजना आखून आणि कष्टाची तयारी ठेवून धाडसाने टाकलेले पाऊल दमदार यश आणि समाधान देते. आपल्याला खूप शुभेच्छा! आपणाला अगदी हमखास यश मिळणार ही सर्व मिपाकरांना १००% खात्री आहे.

भंकस बाबा 18/04/2016 - 18:04
साधारण 12 वर्षापुर्वी मी देखिल शेतीच्या ध्यासाने मुंबईतील नोकरी सोडून गावात शेतीसंदर्भात नोकरी पकडली होती . तेथील काही अनुभव इथे टाकतो. गावातील लोक शहरी लोकांना पैशाची खाण समजतात त्यामुळे मजूरी, इतर सामान, कच्चा माल इत्यादिचा दर नेहमी जास्तच लावतात. आपण एकदा का पायंडा पाडलात की मग तेच घेऊन बसतात . उसनवारि या लोकाकडून शक्यतो करु नका, म्हणजे यांना पैसे उसने देऊ नका. वसूली करताना जाम त्रास होतो. चिपळुनला जाताय मग जमिनीचा मगदुर बघुन पीक घ्या. मी कर्जत भागात होतो, तिथे स्थानिकांच्या नादी लागून हळद शेतात लावली होती. कोकणात पाऊस तुडुंब पडतो व् हळदीला पाणी निचरा व्हायला लागते. पहिला एक पावसाळा शेती करु नका किंवा पारंपारिक म्हणजे भातशेती करा ,यात तुमचे फ़क्त मुद्ल येईल पण पिक घेतल्यामुळे शेत तणमुक्त राहील. भाताच्या काडाला पण पैसे असतात, गावातील लोक हे फुकट मागतात. विजेचा पंप बघा, डिझेलचा पंप आतबटयाचा व्यवहार ठरेल. कारण तो सतत चालु रहाणे गरजेचे असते. थोड़ा वेळ पडून राहिला तर मेन्टेन्सचा खर्च बराच निघतो. शिवाय कुपनलिका घेतलित तर विजेचा सबमरिसिबल पंप लागेल. डिझेल पंप इथे कुचकामि ठरेल . कर्जत भागात भातपिक घेतल्यावर असलेल्या ओलात कडधान्य पीक जसे हरभरा, तुर, मूग घ्यायची प्रथा आहे. हा पर्याय वापरु शकता, हो पण त्यासाठी वाण गावठी पाहिजे, संकरित किंवा हायब्रीड वापरलात तर पाणी व् खते दोन्ही द्यावे लागेल. या पिकात देखिल फायदा जास्त होत नाही पण घरची कडधान्याची सोय होते व् जमींन सुपीक राहते.

मुवि आणि वहिनींचे हार्दीक अभिनंदन ! वेगळ्या वाटेवरील आपल्या उपक्रमाला उदंड यश लाभो ही सदिच्छा !! एकदा का बाग बहरली की तेथे मिपाकट्टा भरवा हे तुम्हाला सांगायला नकोच :)

जमीन घेताना २ हे. पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर दोघांच्या नावावर वेगवेगळे खरेदी करा. जेणेकरून दोघे अल्पभूधारक मधे जातील. दोघांच्या वेगवेगळ्या खरेद्या करूनही अल्पभूधारक मधे बसत नसाल तर सौ मुवि ना अल्पभूधारक करा. जमिन खरेदी करायच्या आधी बोजा गहाणवट बक्षीस पत्र इतर हक्क नाही ना ते खात्री करा. अर्थात त्याबाबत सुरंगीतै कडून डिट्टेल माहीती मिळेल. पाणी खा त्रीशीर असेल तर सध्या भांडवली खर्चामूळे कमी क्षेत्र कधीही चांगले. बाकी डिटेल घरि गेल्यावर लिहतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, येत्या १ ते २ महिन्यात मी शेती विकत घ्यायचे आणि तिथेच रहायचे ठरवत आहे.आमच्या अर्धांगिनीने, चिपळूण जवळ शेत जमीन बघीतली आहे. एखादा मिपाकर कुठे अडला तर त्याला मार्ग दाखवायला आणि त्याला मनापासून मदत करायला मिपाकर तयार असतात, ह्याचा स्वानुभव आहे. सध्या त्वरीत हवी असणारी मदत म्हणजे.... १. शेतात पाणी कुठे मिळेल?, ते शोधून देणारा पाणक्या. २. डिझेल पंप विकत घ्यायला आणि तो बसवायला साधारण किती खर्च येतो? आपलाच मुवि.

चोरून बघणे - आधुनिक पद्धत - २ (शतशब्दकथा)

चांदणे संदीप ·
काल मयश्या, दाद्या आणि सम्या आलेले. जबड्याला, पाठीला, कढलेली आंबेहळद लावलेली बघून बेक्कार हसले! :( हरामखोर, शितलीचा भाऊ पंधराएक बाईक, डस्टर घेऊन आलेला, तेव्हा त्याच्या ग्रूपमध्ये थांबलेले! शितलीच्या भावाने मारलेलं चालल असत राव. बापाला कुणी सांगितलं? :( बापाने मार्च एंडिंगवानी हिशोब संपवला! मागचं 'घोडा' प्रकरणही काढल. मुळात चिडण्यासारखं काय होत कळेना! म्हणजे, त्या दिवशी आतेभावाच लग्न ठरल्याचं कळाल. तर आता 'घोडा' लागणार अस म्हटलेलो! आता, वरातीला घोडा नको? बापाने परवा मारताना सारख, घोडा, घोडा म्हणतच मारल! :( ते खडूतून धूर काढल्याचा राग, आता हे शितलीच प्रकरण!

जर्मनीमध्ये एम.एस - माहिती

टुंड्रा ·

उत्तम संकलन. यात अजून काही मुद्दे - राहण्याचा खर्च शहरावर पण अवलंबून आहे. जसं की म्युनिक मध्ये जास्त तर ब्रेमेन सारख्या ठिकाणी कमी. स्टुडंट जॉब चे मिळणारे पैसे देखील त्याप्रमाणे बदलतात. आणि व्हिसा, बँकेत जमा करावे लागणारे पैसे या बाबी केव्हाही बदलू शकतात. त्यासाठी इम्बसी ची वेबसाईट रेफर करणे जास्त योग्य. बाकी यापुढे कुणी विचारल्यास हा धागा रेफर करायला सांगेन. सगळी महत्वाची माहिती आली आहे यात.

In reply to by मधुरा देशपांडे

टुंड्रा 01/04/2016 - 13:59
रहाण्याचा खर्च शहराप्रमाणे बदलेल. मी डॉर्ट्मुंड मध्ये सध्या मला येत असलेला खर्च दिलेला आहे. पण तुमचे बरोबर आहे की दुसर्‍या शहरात हा कमी जास्त होईल. हा मुद्दा लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद! * ह्या लेखातली सर्व माहिती मी २०१५ साली अर्ज करताना मला आलेल्या अनुभवांवरुन दिलेली आहे. ह्यातुन केवळ अंदाज मांडायला मदत होउ शकते. प्रत्यक्ष अर्ज करताना त्या त्या वेळचे नियम, तुम्ही जात असलेल्या युनिव्हर्सिटीचे नियम इ बघुनच जावे.* हे वाक्य लेखाच्या शेवटी टाकता येईल का?

सुबोध खरे 01/04/2016 - 09:40
जर्मनीतील पदवीला जगभर मान्यता किंवा स्वीकारार्हता( नोकरीच्या दृष्टीने) किती आहे? आणि तेथील अभ्यासक्रम भारतीय साधारण विद्यापीठाच्या मानाने किती अत्याधुनिक/ प्रगत आहे.

In reply to by सुबोध खरे

टुंड्रा 01/04/2016 - 13:46
१. कोणत्याही देशातल्या चांगल्या युनि. मधल्या पदवीला जेवढी मान्यता असते तेवढीच जर्मनीतल्या पदवीलाही आहे. मेकॅनिकल मध्ये तर ह्या पदवीला विशेष महत्व आहे. २. अर्थातच अभ्यासक्रम जास्त प्रगत आहे. जर्मनीतले तंत्रज्ञान हे भारतातल्या तंत्रज्ञानाच्या पुढे आहे आणि अभ्यासक्रमातही तेच शिकवले जाते. शिवाय प्रत्येक युनि. मध्ये जे रिसर्च चालु असतात त्याबद्दलही माहिती दिली जाते. विषयही खोलात जाऊन शिकवले जातात. पण जर्मनीत सगळीकडेच "Hands On" or "Practical Knowledge" ला जास्त महत्व आहे. मार्कांपेक्षाही जास्त तुमच्या अनुभवाला महत्व दिले जाते. माझा कोर्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. तर मला १ वर्ष थिअरी नंतर ६ महिन्याचा एक प्रोजेक्स्ट (जो फक्त आमच्या युनि मध्ये आहे) आणि ६ महिन्याचा मास्टर थेसिस (जो सगळीकडे असतो) करावा लागेल. ह्याव्यतिरिक्त ६ महिने इंटर्नशिपही करता येते (जी काही युनि मध्ये आवश्यक आहे.) ह्या सर्वात आम्ही सर्व मशिन्सवर काम करणे अपेक्षित आहे. एकंदरीत भारतापेक्षा जर्मनीची शिक्षणपद्धती बरीच वेगळी आहे.

In reply to by टुंड्रा

मोहनराव 01/04/2016 - 13:52
जर्मनीत टेक्नीकल युनी व सामान्य कॉलेजेस असाही प्रकार आहे. TU मध्ये जे अभ्यासक्रम आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत व तेथे रिसर्च खुप चालतात. TU चे अभ्यासक्रम अवघड व अद्ययावत आहेत. www.tu9.de/en

In reply to by मोहनराव

टुंड्रा 01/04/2016 - 13:55
हो, जर्मनीत TU (Technical University) and FH (Fachhochschule) असे दोन प्रकार आहेत. पैकी TUला जास्त महत्व आहे. त्यामुळेच प्रवेश मिळणेही अवघड असते.

In reply to by टुंड्रा

मोहनराव 01/04/2016 - 15:08
तुम्ही माहिती चांगलीच दिली आहे. मी पार्ट टाईम शिकत आहे व जॉबही करत आहे. त्यामुळे जरा अवघड जाते आहे. पण प्रयत्न चालु आहेत.

In reply to by टुंड्रा

TU (Technical University) सोबतच फक्त युनिव्हर्सिटी देखील आहेत. TU चा अभ्यासक्रम सगळ्यात अवघड, नंतर युनि आणि मग FH असे ढोबळमानाने म्हणता येऊ शकते. शिवाय प्रत्येक कोर्स प्रमाणे हे बदलू शकतंच.

In reply to by टुंड्रा

गॅरी ट्रुमन 01/04/2016 - 17:51
छान लेख.
मार्कांपेक्षाही जास्त तुमच्या अनुभवाला महत्व दिले जाते.
हा आपल्याकडच्या आणि प्रगत देशांमधील शिक्षणपध्दतीतला एक महत्वाचा फरक आहे. अगदी प्रवेश देतानाही स्टेटमेन्ट ऑफ परपज आणि शिफारसपत्रे यांना खूपच महत्व असते.आपल्याला एखादा विषय शिकायचा असेल तर तो विषय नक्की का शिकायचा आहे--त्या विषयात नक्की कशामुळे आवड उत्पन्न झाली, तो विषय शिकून भविष्यात नक्की काय करायचे आहे (किंबहुना भविष्यात जे काही करायचे आहे त्यासाठी या विषयाचा अभ्यास कसा उपयोगी पडेल--म्हणजे अमुकतमुक डिग्री आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला कशी उपयोगी ठरेल) अशा स्वरूपाच्या गोष्टी या स्टेटमेन्ट ऑफ परपजमध्ये असणे अपेक्षित असते. तसेच नुसती आवड किंवा इंटरेस्ट असून उपयोग नाही तर त्या विषयात अधिक कष्ट घ्यायची विद्यार्थ्याची पात्रता आहे यासाठी यापूर्वी शिकविलेल्या शिक्षकांकडून शिफारसपत्रे घेतली जातात.आपल्याकडे मार्कांना सगळ्याच गोष्टीत अतोनात महत्व आहे तशी परिस्थिती विकसित देशांमध्ये नाही. मार्क चांगले असूनही स्टेटमेन्ट ऑफ परपज गंडलेले असेल तरी प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

In reply to by टुंड्रा

सुबोध खरे 01/04/2016 - 19:07
धन्यवाद मला हेच हवं होतं. भारतात बहुसंख्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक जे "शिकवू शकतील" ते शिकवले जाते, उद्योगाला जे हवे ते किंवा बाजारात जे आवश्यक आहे ते नाही असे एका विख्यात अभियांत्रिकी शिक्षण तज्ञाच्या मुलाखतीत बाचले होते. मुलाला व्यवसायाभिमुख करणारे शिक्षण हवे यासाठी हा प्रश्न होता.

एस 01/04/2016 - 13:53
उत्तम माहिती आहे. वाखु साठवतो म्हणजे कुणाला हवी असेल तर हा लेखच फॉरवर्ड करता येईल.

सूड 01/04/2016 - 19:15
मॅक्सम्युलर मधून त्से त्स्वाय केल्यानंतर जर्मनॅटिक्स साठी तिथल्या युनिव्हर्सिटीज मध्ये अ‍ॅडमिशन्स घेता येतं असं एक मित्र मागल्या आठवड्यात म्हणत होता. त्यात किती तथ्य आहे? तथ्य असेल तर युनिव्हर्सिटीज की Fachhochschule काय पर्याय असतो?

अर्धवटराव 02/04/2016 - 06:09
आपल्याकडे आय. आय. टी. ला प्रवेश मिळावा म्हणुन प्रचंड धडपड सुरु असते. आता तर ८-९ वर्गातल्या मुलांपासुन सुरुवात होते म्हणतात. त्यात मुलांची आवड, एकंदर कुवत वगैरे गोष्टी ध्यानात घेणाचं प्रमाण नगण्यच असणार. प्रतिष्ठा आणि पैसा देणारी मिळवुन देणारी आय.आय.टी. नामक माळ गळ्यात पडावी (खरं तर आपल्या पाल्याच्या गळ्यात पडावी) अशीच मानसीकता त्यामागे असणार. इतक्या लहान वयापासुन भारतीय शिक्षण पद्धतीने केलेला अभ्यास, पुढे आय.आय.टी (किंवा इतर नावाजलेल्या) कॉलेजमधे शिक्षण आणि त्यातुन आकारलं जाणारं करिअर हि एक बाजु. योग्यवेळी (१०-१२ वर्गात असताना) आवड म्हणुन अभियांत्रीकीची तयारी करुन, आय.आय.टी वगैरे अ‍ॅडमिशन न मिळाल्यास शक्य तितक्या चांगल्या कॉलेजमधे अभ्यास करुन पुढे जर्मन देशी एम.एस. करणे हि दुसरी बाजु. यापैकी जास्त योग्य काय असावं ? भारतात नामांकीत विद्यापीठातुन पदवी न घेतल्यास विदेशात चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळत नाहि का? आय.आय.टी. करता झोकुन देऊन मेहेनत करणं किंवा विदेशी विद्यापीठातुन डीग्री घेणं यात अ‍ॅव्ह्ररेज मुलांकरता प्रॅक्टीकली काय योग्य असावं? आणि हो... धागा उत्तमच झाला आहे. आताशी फार वाटतं नोकरीधंद्यातुन एक ब्रेक घेऊन उच्चशिक्षणाला वेळ द्यावा म्हणुन.

In reply to by अर्धवटराव

टुंड्रा 04/04/2016 - 11:26
माझा ह्या विषयावर काही फार अभ्यास नाही पण तरीही... आय.आय.टी मध्ये पदवी घेणं (B.Tech) हे साधारण मुलासाठी अजिबात सोप्पं नाही. पण त्यामानाने पदव्युत्तर शिक्षण (M.Tech) घेणे सोपे आहे. GATE चा चांगला स्कोअर असेल तर प्रवेश मिळणे अवघड नाही. पण पुढे जाऊन तिथे अभ्यासक्रम कसा असतो, अद्ययावत असतो का? परदेशांशी तुलना करता कसा असतो? अभ्यासक्रमात प्रत्यक्ष काम करण्याला किती महत्व असते? हे मलाही नक्की माहित नाही. पण आय.आय.टी चे ही जर्मन युनि सोबत टायअप्स आहेत असं ऐकलय. जर्मनीत शिक्षण घेण्यासाठी मला पदवीनंतर अभियांत्रिकीच्या विषयांचा काही फार अभ्यास करावा लागला नाही. पण वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागल्या. त्यानिमित्ताने एक भाषा शिकले. इंग्रजीचा अभ्यास केला. गणिताचा अभ्यास केला. SOP, LOR इ लिहीण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. दुसर्‍या देशाची खुप माहिती काढावी लागली. त्यांच्या वेबसाईट्स सुद्धा जर्मन भाषेत असल्याने ते समजुन घेताना पुष्कळ त्रास झाला. कागदपत्रे कुरिअर करणे, बँकेच्या खात्याची माहिती काढणे, व्हिजाची तारिख मिळवणे, मुंबईला जाऊन हे सगळं करणे इ भरपुर तयारी करावी लागली. प्रवेश मिळाल्यावरही नव्या देशात नवे लोक जोडावे लागले, इकडुन फोन करताना काही कळायचे नाही की काय बोलत आहेत, पण भारतातुन जाण्याआधी रहाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. आमच्या युनि. ने येण्याच्या १-२ महिने आधी ऑनलाईन काही सेमिनार घेतले. त्यात माझ्या कोर्सचे सर्व लोक होते. तेव्हा माझ्या अनेक देशांमधल्या लोकांशी ओळखी झाल्या. जेव्हा मी जर्मनीला निघाले त्याक्षणी माझी रहाण्याची कोणतीही सोय नव्हती, मी एकटीच जात होते, कुणीही सोबत नव्हतं. एवढं सामान घेऊन मी २ फ्लाईट आणि एक ट्रेन कशी पकडणार हे मला माहित नव्हतं. हिथ्रोला माझा लॅपटॉप / मोबाईल कुठेच वायफाय मिळेना. घरी कसं बोलायचं ते कळेना. तासभर रडत बसले. त्यात तिथे माझ्या बॅगेत मोरावळ्याची बाटली राहिल्याने तिथे सगळी बॅग उचकटुन चेक केली गेली. ती लावत बसले. जर्मनीला पोहचल्यावर सिनिअर घ्यायला आले होते. त्यांनी खुप मदत केली. २ महिने रुम दिली रहायला. अपार्टमेंट शोधत फिरायचो. १० किमी चालावं लागायचं अनेकदा. हॉस्टेल केवळ नियम नीट माहित नसल्याने हातातुन गेलं तर खुप यातायात करुन, २ तास एका मॅडमना भेटायला दाराबाहेर वाट बघुन मिळवलं... हे सगळं करताना स्वतः स्वयंपाक करावा लागायचा. घरची भयानक आठवण यायची. त्यात जन्मात पाहिली नाही अशी थंडी.. अजुनच उदास वाटायचं.. आईला पत्र लिहीलं तर मला ४ दिवस लागले रडत रडत २ पानी पत्र लिहायला...असे किस्से खुप आहेत.. जाताना पाय ओढत गेलेली मी येताना हॉस्टेल खालुन पहाटे ४.४५ ची बस पकडुन एकटी विमानतळावर गेले..विमानतळावर आधीच जाऊन चौकशी करुन आले होते की एकच तास आधी पोहचलं तर चालेल का.. म्युनिकला चार तास असाईनमेंट करत बसले..अगदी छान मुंबईला पोहचले. ड्रेस कोणता घालु ह्यासाठी माझ्या बहीणीवर अवलंबुन असणारी.. हातात दुधाचा कपही आई आणुन देईल म्हणुन सोफ्यावर लोळणारी.. खर्च करताना पैशाचा फारसा विचार न करणारी मी... आज ठराविक पैशात महिना भागवते, १० किमी चालुन आले तरी स्वयंपाक करुन खाते, भांडे घासते. नोकरी शोधते. मुलाखती देते. मला आता किमान १० वेगवेगळ्या देशातले मित्र मैत्रिणी आहेत. वेगवेगळ्या देशातले, संस्कॄतीमधले लोक कसे वागतात, बोलतात हे मला बघायला मिळतय. शिकायला मिळतय. मला वाटतं अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, नोकरी, पैसा इ कशाही पेक्षा हे जे काही मी शिकले ते फार जास्त महत्वाचं आहे. तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही. मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं.

In reply to by टुंड्रा

तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही. मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं. हे वेगळं तर नाहीच, पण परदेशात शिक्षण/नोकरी करण्यासाठी हेच सर्वात जास्त महत्वाचं आहे ! हे जमलं तर मग शिक्षण/नोकरी ठीक होऊ शकते... नाही जमलं तर तेथे राहणे तर दुष्कर होतेच पण शिक्षण्/नोकरीतल्या कामगिरीवर वाईट परिणाम होतो व ज्यासाठी आपण तेथे गेलो तो उद्देश असफल होतो. परदेशात जाणार्‍याला शिक्षण/नोकरीत काय करायचे हे कमी-जास्त प्रमाणात माहीत असतेच... ते करण्यात फक्त स्थानिक पद्धत आत्मसात करणे हीच एक वेगळी गोष्ट असते. त्याविरुद्ध, कामाची जागा आणि शिक्षणसंस्था सोडून इतर सर्व जागा/माणसे/वागण्या-बोलण्याच्या पद्धती मात्र आपल्याला पूर्ण परक्या असतात. त्यांच्याशी जमवून घेऊ शकलो, किंबहुना त्यांचा भाग होऊ शकलो तर ती गोष्ट शिक्षण/काम सुकर होते आणि यश मिळवणे शक्य होते. नवीन परिस्थितीची घरच्या परिस्थितीशी सतत तुलना करत राहून स्वतःचेच जीवन दु:खी (आणि म्हणून अपयशी) बनवणार्‍या मंडळींनी घरीच राहीलेले (त्यांच्यासाठी व इतरांसाठी) बरे. परदेशात कोणत्याही कारणासाठी जाताना "आता मी स्वयंभू आहे, माझी सर्व कामे कशी करावी / करवून घ्यावी हे माझे मलाच साधायचे आहे. त्यात कोणाची मदत झाली तर तो अनपेक्षित बोनस असेल." अशीच मनाची घट्ट तयारी करून (आणि ते शक्य व्हावे यासाठी निघण्याअगोदर शक्य ती सर्व माहिती मिळवून) मगच घरातून बाहेर पडावे; पण तरीही नवीन जागेत अनेक अनपेक्षित घटनांना तोड द्यायची तयारीही ठेवावी. परदेशात, आपल्याला भेटणारे आपल्या देशातले/परदेशातले अनेक अनोळखी लोक (कदाचित ते मनानेच उदार असल्याने अथवा ते अश्या एकाकी स्थितीतून अगोदर गेले असल्याने) अपेक्षेपेक्षा जास्त मदत करतात असा स्वानुभव आहे. मात्र, "Hope for the best, but prepare for the worst" या उक्तीवर आधारून राहील्यास स्वतःला मस्त मजेत सांभाळून घेत आपले उद्दिश्ट्य साध्य करता येते. मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्‍यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात... जो जन्मभर बर्‍यावाईट काळात साथ देतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अस्वस्थामा 04/04/2016 - 15:29
दोन्ही प्रतिसाद अतिशय उत्तम. टुंड्रा, एमेस करताना तुमच्यासारख्याच अनुभवांतून चार पाच वर्षांपूर्वी गेलोय त्यामुळे लेख वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. keep it up.. :)
मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्‍यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात..
+१११

In reply to by टुंड्रा

अर्धवटराव 05/04/2016 - 00:54
माझा प्रश्न वेगळा होता तरिही हे सगळं मनोगत सुद्धा आवष्यकच आहे मॅडम. अनेक धन्यवाद. शेवटी प्रश्न आयुष्य समृद्ध करण्याचाच आहे... त्याचं उत्तर मिळालं :)

खेडूत 02/04/2016 - 08:42
आय.आय.टी. करता झोकुन देऊन मेहेनत करणं किंवा विदेशी विद्यापीठातुन डीग्री घेणं यात अ‍ॅव्ह्ररेज मुलांकरता प्रॅक्टीकली काय योग्य असावं?
अ‍ॅव्हरेज मुले आय आयटीला जाण्याच्या स्पर्धेत आपोआपच मागे पडतात. पण प्रयत्न करावाच्,तिथे जाउन त्याच्यावर पैलू पाडले जातात. न मिळाल्यास पुढच्या क्रमाने बर्यापैकी संस्थेत जाऊन अभियांत्रिकी पदवी घेऊन एखादे वर्ष स्वतःच्या शाखेसंबंधी अनुभव घ्यावा. (म्हणजे आय टी कंपनीतला नव्हे!) अशा कंपन्या खूप कमी असतात, त्याचे आधी नियोजन करावे. मग जर्मनी/ अमेरिकेला पदव्युत्तर करायला जावे.हे आपलं माझे वैयक्तिक मत.. मला पदव्युत्तर शिक्षणाची प्रेरणा पहिल्याच नोकरीत जर्मनीत काम करताना मिळाली. त्या लोकांबरोबर दोन तीन वर्षे काम करणे हेही एक क्वालिफिकेशन आहे असं वाटतं. पाच वर्षे काम करून मग गेट वगैरे देऊन पुढे शिकलो. पण थोडं आधी करायला पाहिजे होतं असं वाटलं..!

अमेरिकन युनिव्हर्सिटीत असतात तसे इथे टीचिंग किंवा रीसर्च सहायक पदे असतात का? किंवा स्कॉलरशिप्स वगैरे? तिकडचे शिक्षण घेतलेकी पैसा तेवढाच मोजावा लागणार, तर जर्मनीत शिकलेल्या परदेशी मुलांना नोकरी करण्याची अनुमती असते का तिकडे?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

टुंड्रा 04/04/2016 - 11:30
१. हो, सहायक पदे असतात. तसा जॉब करता येतो. जर्मन लोकांना जरा प्राधान्य मिळते. पण तुम्ही असा जॉब नक्कीच शोधु शकता. २. स्कॉलरशिप्स असतात. वर मी लिहील्याप्रमाणे युनि. व्यतिरिक्त DAAD सुद्धा स्कॉलरशिप देते. आमची युनि सुद्धा भरपुर स्कॉलरशिप देते. पण प्रवेशअर्ज करतानाच हा ही अर्ज करावा. नंतरची वाट पाहु नये. ३. जर्मनीमध्ये शिक्षणानंतर १.५ वर्ष तुम्ही स्टुडंट व्हिजावर राहुन जॉब शोधु शकता. अमेरिकेत मला वाटतं फक्त ६ च महिने असं रहाता येतं. (अजुन माहिती अकढावी लागेल. ही ऐकीव माहिती आहे.) पण एकंदरीत जर्मनीच्या पॉलीसीज चांगल्या आहेत.

In reply to by टुंड्रा

विशिष्ट STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग व मॅथेमॅटिक्स) विषयांत युसएमध्ये एम एस करणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या विषयातला अनुभव घेण्यासाठी २९ महिन्यांपर्यंत अमेरिकेत नोकरी करता येते. F-1 Optional Practical Training The vast majority of international students in the United States have an F-1 student visa. The F-1 entitles you to apply for Optional Practical Training (OPT) at the end of your studies. This allows you to stay in the US for up to a year to apply the knowledge you have learned through work related to your major field of study. If you have a degree from the government's designated list of STEM subjects you will probably be eligible to extend your OPT by another 17 months, meaning you can stay in the US for up to 29 months after graduation. The extension is designed to give you time to gain a permanent job offer and sponsorship from an US employer, which allows you to apply for the H1-B, a more long-term visa. Things to Remember • You must work in your field of study • You have to complete an OPT application. Talk to your international office for details. • Apply early. You don’t need to wait for a job offer. You may apply as early a 90 days before your program end date and must apply no later than 60 days after your program end date. • STEM subject graduates can apply for a 17-month extension once they are within 3 months of the end of their OPT. STEM विषयांची यादी: https://www.ice.gov/sites/default/files/documents/Document/2014/stem-list.pdf नीट चौकशी करून मगच युनिव्हर्सिटीत दाखल होण्यामुळे हे शक्य होईल. हा २९ महिन्यांचा कालावधी संपण्याच्या बरेच आधी चांगल्या प्रतिच्या उमेदवारास H1B व्हिसा मिळणे शक्य आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

टुंड्रा 04/04/2016 - 11:39
अजुन एक राहीलंच.. जर्मनीत ट्युशन फिस नसतेच. मी माझ्या युनि मध्ये फक्त १५ हजार भरले आहेत. सर्व शिक्षण मोफत आहे. काही कोर्सेस पेडसुद्धा आहेत. पण रहाण्याचा खर्च मात्र बराच आहे. तरीही जॉब न करता आणि कोणत्याही स्कॉलरशिपशिवाय माझा वर्षाचा खर्च सुरवातीला जे ६ लाख भरले होते त्यातुनच आरामात भागेल आणि थोडेसे पैसे राहतीलही. आता मी जॉबही शोधत आहे. तो मिळाल्यास अजुनच बचत होईल. सुट्ट्यांमध्ये मुलं अनेक प्रकारची कामे करतात. जसे की वेटर, हेल्पर. ह्यांना ताशी ६-८ युरि मिळतात. (शहर आणि कामाप्रमाणे रेट बदलेल) ट्रान्सलेशन सारख्या कामांना तर ताशी १५-२५ युरोसुद्धा मिळतात. त्यात कमी काम करुन जास्त पैसे मिळतात. ह्यामानाने अमेरिकेत एम.एस करणे बरेच जास्त खर्चिक आहे. मी तरी ऐकलेला आकडा पन्नास लाखाच्या घरात आहे.

In reply to by टुंड्रा

खेडूत 04/04/2016 - 11:52
बरोबर. शिक्षण शुल्क नाही डाड शिष्यव्रुत्ती चा पर्याय तांत्रिक शिक्षण इंग्रजीतून शिक्षण सुरू असताना काम करायला परवानगी झाल्यावर नोकरीला परवानगी नव्या पिढीकडून इंग्रजीचा स्वीकार भारतात येण्या जाण्याचा वेळ आणि पैसा कमी लागतो वगैरे बरेच फायदे आहेत. अमेरिकेत किमान पन्नास लाख, शिष्यव्रुत्ती कमी किंवा 'आता नाही' हे परवडत असेल तर तेही वाईट नाही. पण... जर्मनीत येणार्या काळात रहाणे कितपत योग्य / सुरक्षित आहे? नव्या झुंडी आणि निर्माण होणारे नवे प्रश्न यांमुळे तो देश पूर्वीप्रमाणे सुंदर आणि सुरक्षित राहील का? असे प्रश्न सतावतात.

In reply to by खेडूत

टुंड्रा 04/04/2016 - 11:57
जर्मनीत येणार्या काळात रहाणे कितपत योग्य / सुरक्षित आहे? नव्या झुंडी आणि निर्माण होणारे नवे प्रश्न यांमुळे तो देश पूर्वीप्रमाणे सुंदर आणि सुरक्षित राहील का?
खरंय... :(

In reply to by टुंड्रा

याशिवाय अजून एक फायदा म्हणजे शिक्षण घेत असताना मिळणार्‍या सवलती बर्‍याच आहेत. उदा. या फी मधूनच युनिव्हर्सिटीकडून स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं तिकिट मिळतं. थोडक्यात जवळचा येण्या जाण्याचा खर्च कमी होतो.

In reply to by टुंड्रा

काय सांगता? म्हणजे अमेरिकेपेक्षा खुपच स्वस्त. अन नोकरीसाठी स्टुडंट व्हिजावर दीड वर्ष! खुपच दिलदार वाटतंय जर्मनी :) माहितीसाठी धन्यवाद!

मिपावरच्या तुमच्या पहिल्याच लेखात उपयुक्त माहितीने युक्त लेख लिहिला आहे. हा लेख जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार्‍यांसाठी खूपच कामाचा आहे. तुमचे प्रतिसादही वाचनीय आहेत. माझ्या नोकरीमुळे मी बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेत राहतोय. परंतु इथे उच्च शिक्षणासाठी येऊन मग नोकरी करणार्‍यांना ज्या सांस्कृतिक गोष्टी अन स्थानिक बोलण्यातले बारकावे पटकन कळतात ते कळायसाठी मला बराच काळ लागला अन अजुनही लागतोय :-) .

उत्तम संकलन. यात अजून काही मुद्दे - राहण्याचा खर्च शहरावर पण अवलंबून आहे. जसं की म्युनिक मध्ये जास्त तर ब्रेमेन सारख्या ठिकाणी कमी. स्टुडंट जॉब चे मिळणारे पैसे देखील त्याप्रमाणे बदलतात. आणि व्हिसा, बँकेत जमा करावे लागणारे पैसे या बाबी केव्हाही बदलू शकतात. त्यासाठी इम्बसी ची वेबसाईट रेफर करणे जास्त योग्य. बाकी यापुढे कुणी विचारल्यास हा धागा रेफर करायला सांगेन. सगळी महत्वाची माहिती आली आहे यात.

In reply to by मधुरा देशपांडे

टुंड्रा 01/04/2016 - 13:59
रहाण्याचा खर्च शहराप्रमाणे बदलेल. मी डॉर्ट्मुंड मध्ये सध्या मला येत असलेला खर्च दिलेला आहे. पण तुमचे बरोबर आहे की दुसर्‍या शहरात हा कमी जास्त होईल. हा मुद्दा लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद! * ह्या लेखातली सर्व माहिती मी २०१५ साली अर्ज करताना मला आलेल्या अनुभवांवरुन दिलेली आहे. ह्यातुन केवळ अंदाज मांडायला मदत होउ शकते. प्रत्यक्ष अर्ज करताना त्या त्या वेळचे नियम, तुम्ही जात असलेल्या युनिव्हर्सिटीचे नियम इ बघुनच जावे.* हे वाक्य लेखाच्या शेवटी टाकता येईल का?

सुबोध खरे 01/04/2016 - 09:40
जर्मनीतील पदवीला जगभर मान्यता किंवा स्वीकारार्हता( नोकरीच्या दृष्टीने) किती आहे? आणि तेथील अभ्यासक्रम भारतीय साधारण विद्यापीठाच्या मानाने किती अत्याधुनिक/ प्रगत आहे.

In reply to by सुबोध खरे

टुंड्रा 01/04/2016 - 13:46
१. कोणत्याही देशातल्या चांगल्या युनि. मधल्या पदवीला जेवढी मान्यता असते तेवढीच जर्मनीतल्या पदवीलाही आहे. मेकॅनिकल मध्ये तर ह्या पदवीला विशेष महत्व आहे. २. अर्थातच अभ्यासक्रम जास्त प्रगत आहे. जर्मनीतले तंत्रज्ञान हे भारतातल्या तंत्रज्ञानाच्या पुढे आहे आणि अभ्यासक्रमातही तेच शिकवले जाते. शिवाय प्रत्येक युनि. मध्ये जे रिसर्च चालु असतात त्याबद्दलही माहिती दिली जाते. विषयही खोलात जाऊन शिकवले जातात. पण जर्मनीत सगळीकडेच "Hands On" or "Practical Knowledge" ला जास्त महत्व आहे. मार्कांपेक्षाही जास्त तुमच्या अनुभवाला महत्व दिले जाते. माझा कोर्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. तर मला १ वर्ष थिअरी नंतर ६ महिन्याचा एक प्रोजेक्स्ट (जो फक्त आमच्या युनि मध्ये आहे) आणि ६ महिन्याचा मास्टर थेसिस (जो सगळीकडे असतो) करावा लागेल. ह्याव्यतिरिक्त ६ महिने इंटर्नशिपही करता येते (जी काही युनि मध्ये आवश्यक आहे.) ह्या सर्वात आम्ही सर्व मशिन्सवर काम करणे अपेक्षित आहे. एकंदरीत भारतापेक्षा जर्मनीची शिक्षणपद्धती बरीच वेगळी आहे.

In reply to by टुंड्रा

मोहनराव 01/04/2016 - 13:52
जर्मनीत टेक्नीकल युनी व सामान्य कॉलेजेस असाही प्रकार आहे. TU मध्ये जे अभ्यासक्रम आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत व तेथे रिसर्च खुप चालतात. TU चे अभ्यासक्रम अवघड व अद्ययावत आहेत. www.tu9.de/en

In reply to by मोहनराव

टुंड्रा 01/04/2016 - 13:55
हो, जर्मनीत TU (Technical University) and FH (Fachhochschule) असे दोन प्रकार आहेत. पैकी TUला जास्त महत्व आहे. त्यामुळेच प्रवेश मिळणेही अवघड असते.

In reply to by टुंड्रा

मोहनराव 01/04/2016 - 15:08
तुम्ही माहिती चांगलीच दिली आहे. मी पार्ट टाईम शिकत आहे व जॉबही करत आहे. त्यामुळे जरा अवघड जाते आहे. पण प्रयत्न चालु आहेत.

In reply to by टुंड्रा

TU (Technical University) सोबतच फक्त युनिव्हर्सिटी देखील आहेत. TU चा अभ्यासक्रम सगळ्यात अवघड, नंतर युनि आणि मग FH असे ढोबळमानाने म्हणता येऊ शकते. शिवाय प्रत्येक कोर्स प्रमाणे हे बदलू शकतंच.

In reply to by टुंड्रा

गॅरी ट्रुमन 01/04/2016 - 17:51
छान लेख.
मार्कांपेक्षाही जास्त तुमच्या अनुभवाला महत्व दिले जाते.
हा आपल्याकडच्या आणि प्रगत देशांमधील शिक्षणपध्दतीतला एक महत्वाचा फरक आहे. अगदी प्रवेश देतानाही स्टेटमेन्ट ऑफ परपज आणि शिफारसपत्रे यांना खूपच महत्व असते.आपल्याला एखादा विषय शिकायचा असेल तर तो विषय नक्की का शिकायचा आहे--त्या विषयात नक्की कशामुळे आवड उत्पन्न झाली, तो विषय शिकून भविष्यात नक्की काय करायचे आहे (किंबहुना भविष्यात जे काही करायचे आहे त्यासाठी या विषयाचा अभ्यास कसा उपयोगी पडेल--म्हणजे अमुकतमुक डिग्री आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला कशी उपयोगी ठरेल) अशा स्वरूपाच्या गोष्टी या स्टेटमेन्ट ऑफ परपजमध्ये असणे अपेक्षित असते. तसेच नुसती आवड किंवा इंटरेस्ट असून उपयोग नाही तर त्या विषयात अधिक कष्ट घ्यायची विद्यार्थ्याची पात्रता आहे यासाठी यापूर्वी शिकविलेल्या शिक्षकांकडून शिफारसपत्रे घेतली जातात.आपल्याकडे मार्कांना सगळ्याच गोष्टीत अतोनात महत्व आहे तशी परिस्थिती विकसित देशांमध्ये नाही. मार्क चांगले असूनही स्टेटमेन्ट ऑफ परपज गंडलेले असेल तरी प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

In reply to by टुंड्रा

सुबोध खरे 01/04/2016 - 19:07
धन्यवाद मला हेच हवं होतं. भारतात बहुसंख्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक जे "शिकवू शकतील" ते शिकवले जाते, उद्योगाला जे हवे ते किंवा बाजारात जे आवश्यक आहे ते नाही असे एका विख्यात अभियांत्रिकी शिक्षण तज्ञाच्या मुलाखतीत बाचले होते. मुलाला व्यवसायाभिमुख करणारे शिक्षण हवे यासाठी हा प्रश्न होता.

एस 01/04/2016 - 13:53
उत्तम माहिती आहे. वाखु साठवतो म्हणजे कुणाला हवी असेल तर हा लेखच फॉरवर्ड करता येईल.

सूड 01/04/2016 - 19:15
मॅक्सम्युलर मधून त्से त्स्वाय केल्यानंतर जर्मनॅटिक्स साठी तिथल्या युनिव्हर्सिटीज मध्ये अ‍ॅडमिशन्स घेता येतं असं एक मित्र मागल्या आठवड्यात म्हणत होता. त्यात किती तथ्य आहे? तथ्य असेल तर युनिव्हर्सिटीज की Fachhochschule काय पर्याय असतो?

अर्धवटराव 02/04/2016 - 06:09
आपल्याकडे आय. आय. टी. ला प्रवेश मिळावा म्हणुन प्रचंड धडपड सुरु असते. आता तर ८-९ वर्गातल्या मुलांपासुन सुरुवात होते म्हणतात. त्यात मुलांची आवड, एकंदर कुवत वगैरे गोष्टी ध्यानात घेणाचं प्रमाण नगण्यच असणार. प्रतिष्ठा आणि पैसा देणारी मिळवुन देणारी आय.आय.टी. नामक माळ गळ्यात पडावी (खरं तर आपल्या पाल्याच्या गळ्यात पडावी) अशीच मानसीकता त्यामागे असणार. इतक्या लहान वयापासुन भारतीय शिक्षण पद्धतीने केलेला अभ्यास, पुढे आय.आय.टी (किंवा इतर नावाजलेल्या) कॉलेजमधे शिक्षण आणि त्यातुन आकारलं जाणारं करिअर हि एक बाजु. योग्यवेळी (१०-१२ वर्गात असताना) आवड म्हणुन अभियांत्रीकीची तयारी करुन, आय.आय.टी वगैरे अ‍ॅडमिशन न मिळाल्यास शक्य तितक्या चांगल्या कॉलेजमधे अभ्यास करुन पुढे जर्मन देशी एम.एस. करणे हि दुसरी बाजु. यापैकी जास्त योग्य काय असावं ? भारतात नामांकीत विद्यापीठातुन पदवी न घेतल्यास विदेशात चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळत नाहि का? आय.आय.टी. करता झोकुन देऊन मेहेनत करणं किंवा विदेशी विद्यापीठातुन डीग्री घेणं यात अ‍ॅव्ह्ररेज मुलांकरता प्रॅक्टीकली काय योग्य असावं? आणि हो... धागा उत्तमच झाला आहे. आताशी फार वाटतं नोकरीधंद्यातुन एक ब्रेक घेऊन उच्चशिक्षणाला वेळ द्यावा म्हणुन.

In reply to by अर्धवटराव

टुंड्रा 04/04/2016 - 11:26
माझा ह्या विषयावर काही फार अभ्यास नाही पण तरीही... आय.आय.टी मध्ये पदवी घेणं (B.Tech) हे साधारण मुलासाठी अजिबात सोप्पं नाही. पण त्यामानाने पदव्युत्तर शिक्षण (M.Tech) घेणे सोपे आहे. GATE चा चांगला स्कोअर असेल तर प्रवेश मिळणे अवघड नाही. पण पुढे जाऊन तिथे अभ्यासक्रम कसा असतो, अद्ययावत असतो का? परदेशांशी तुलना करता कसा असतो? अभ्यासक्रमात प्रत्यक्ष काम करण्याला किती महत्व असते? हे मलाही नक्की माहित नाही. पण आय.आय.टी चे ही जर्मन युनि सोबत टायअप्स आहेत असं ऐकलय. जर्मनीत शिक्षण घेण्यासाठी मला पदवीनंतर अभियांत्रिकीच्या विषयांचा काही फार अभ्यास करावा लागला नाही. पण वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागल्या. त्यानिमित्ताने एक भाषा शिकले. इंग्रजीचा अभ्यास केला. गणिताचा अभ्यास केला. SOP, LOR इ लिहीण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. दुसर्‍या देशाची खुप माहिती काढावी लागली. त्यांच्या वेबसाईट्स सुद्धा जर्मन भाषेत असल्याने ते समजुन घेताना पुष्कळ त्रास झाला. कागदपत्रे कुरिअर करणे, बँकेच्या खात्याची माहिती काढणे, व्हिजाची तारिख मिळवणे, मुंबईला जाऊन हे सगळं करणे इ भरपुर तयारी करावी लागली. प्रवेश मिळाल्यावरही नव्या देशात नवे लोक जोडावे लागले, इकडुन फोन करताना काही कळायचे नाही की काय बोलत आहेत, पण भारतातुन जाण्याआधी रहाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. आमच्या युनि. ने येण्याच्या १-२ महिने आधी ऑनलाईन काही सेमिनार घेतले. त्यात माझ्या कोर्सचे सर्व लोक होते. तेव्हा माझ्या अनेक देशांमधल्या लोकांशी ओळखी झाल्या. जेव्हा मी जर्मनीला निघाले त्याक्षणी माझी रहाण्याची कोणतीही सोय नव्हती, मी एकटीच जात होते, कुणीही सोबत नव्हतं. एवढं सामान घेऊन मी २ फ्लाईट आणि एक ट्रेन कशी पकडणार हे मला माहित नव्हतं. हिथ्रोला माझा लॅपटॉप / मोबाईल कुठेच वायफाय मिळेना. घरी कसं बोलायचं ते कळेना. तासभर रडत बसले. त्यात तिथे माझ्या बॅगेत मोरावळ्याची बाटली राहिल्याने तिथे सगळी बॅग उचकटुन चेक केली गेली. ती लावत बसले. जर्मनीला पोहचल्यावर सिनिअर घ्यायला आले होते. त्यांनी खुप मदत केली. २ महिने रुम दिली रहायला. अपार्टमेंट शोधत फिरायचो. १० किमी चालावं लागायचं अनेकदा. हॉस्टेल केवळ नियम नीट माहित नसल्याने हातातुन गेलं तर खुप यातायात करुन, २ तास एका मॅडमना भेटायला दाराबाहेर वाट बघुन मिळवलं... हे सगळं करताना स्वतः स्वयंपाक करावा लागायचा. घरची भयानक आठवण यायची. त्यात जन्मात पाहिली नाही अशी थंडी.. अजुनच उदास वाटायचं.. आईला पत्र लिहीलं तर मला ४ दिवस लागले रडत रडत २ पानी पत्र लिहायला...असे किस्से खुप आहेत.. जाताना पाय ओढत गेलेली मी येताना हॉस्टेल खालुन पहाटे ४.४५ ची बस पकडुन एकटी विमानतळावर गेले..विमानतळावर आधीच जाऊन चौकशी करुन आले होते की एकच तास आधी पोहचलं तर चालेल का.. म्युनिकला चार तास असाईनमेंट करत बसले..अगदी छान मुंबईला पोहचले. ड्रेस कोणता घालु ह्यासाठी माझ्या बहीणीवर अवलंबुन असणारी.. हातात दुधाचा कपही आई आणुन देईल म्हणुन सोफ्यावर लोळणारी.. खर्च करताना पैशाचा फारसा विचार न करणारी मी... आज ठराविक पैशात महिना भागवते, १० किमी चालुन आले तरी स्वयंपाक करुन खाते, भांडे घासते. नोकरी शोधते. मुलाखती देते. मला आता किमान १० वेगवेगळ्या देशातले मित्र मैत्रिणी आहेत. वेगवेगळ्या देशातले, संस्कॄतीमधले लोक कसे वागतात, बोलतात हे मला बघायला मिळतय. शिकायला मिळतय. मला वाटतं अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, नोकरी, पैसा इ कशाही पेक्षा हे जे काही मी शिकले ते फार जास्त महत्वाचं आहे. तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही. मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं.

In reply to by टुंड्रा

तुमचा प्रश्न वेगळाच होता... मी वेगळंच लिहीत बसले. पण परदेशी शिक्षणाचा विचार करताना स्वयंपाक, भांडे घासणे, किराणा आणणे इ अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. आपण फक्त भारी डिग्री आणि भारी पगार इथवरच विचार करत रहातो. पण ते तितकेसे सोपे नाही. मला तरी व्यक्तिशः ह्या सर्व कारणांसाठी परदेशी शिक्षण जास्त प्रकारे तुमचे आयुष्य समृद्ध करते असं वाटतं. हे वेगळं तर नाहीच, पण परदेशात शिक्षण/नोकरी करण्यासाठी हेच सर्वात जास्त महत्वाचं आहे ! हे जमलं तर मग शिक्षण/नोकरी ठीक होऊ शकते... नाही जमलं तर तेथे राहणे तर दुष्कर होतेच पण शिक्षण्/नोकरीतल्या कामगिरीवर वाईट परिणाम होतो व ज्यासाठी आपण तेथे गेलो तो उद्देश असफल होतो. परदेशात जाणार्‍याला शिक्षण/नोकरीत काय करायचे हे कमी-जास्त प्रमाणात माहीत असतेच... ते करण्यात फक्त स्थानिक पद्धत आत्मसात करणे हीच एक वेगळी गोष्ट असते. त्याविरुद्ध, कामाची जागा आणि शिक्षणसंस्था सोडून इतर सर्व जागा/माणसे/वागण्या-बोलण्याच्या पद्धती मात्र आपल्याला पूर्ण परक्या असतात. त्यांच्याशी जमवून घेऊ शकलो, किंबहुना त्यांचा भाग होऊ शकलो तर ती गोष्ट शिक्षण/काम सुकर होते आणि यश मिळवणे शक्य होते. नवीन परिस्थितीची घरच्या परिस्थितीशी सतत तुलना करत राहून स्वतःचेच जीवन दु:खी (आणि म्हणून अपयशी) बनवणार्‍या मंडळींनी घरीच राहीलेले (त्यांच्यासाठी व इतरांसाठी) बरे. परदेशात कोणत्याही कारणासाठी जाताना "आता मी स्वयंभू आहे, माझी सर्व कामे कशी करावी / करवून घ्यावी हे माझे मलाच साधायचे आहे. त्यात कोणाची मदत झाली तर तो अनपेक्षित बोनस असेल." अशीच मनाची घट्ट तयारी करून (आणि ते शक्य व्हावे यासाठी निघण्याअगोदर शक्य ती सर्व माहिती मिळवून) मगच घरातून बाहेर पडावे; पण तरीही नवीन जागेत अनेक अनपेक्षित घटनांना तोड द्यायची तयारीही ठेवावी. परदेशात, आपल्याला भेटणारे आपल्या देशातले/परदेशातले अनेक अनोळखी लोक (कदाचित ते मनानेच उदार असल्याने अथवा ते अश्या एकाकी स्थितीतून अगोदर गेले असल्याने) अपेक्षेपेक्षा जास्त मदत करतात असा स्वानुभव आहे. मात्र, "Hope for the best, but prepare for the worst" या उक्तीवर आधारून राहील्यास स्वतःला मस्त मजेत सांभाळून घेत आपले उद्दिश्ट्य साध्य करता येते. मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्‍यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात... जो जन्मभर बर्‍यावाईट काळात साथ देतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अस्वस्थामा 04/04/2016 - 15:29
दोन्ही प्रतिसाद अतिशय उत्तम. टुंड्रा, एमेस करताना तुमच्यासारख्याच अनुभवांतून चार पाच वर्षांपूर्वी गेलोय त्यामुळे लेख वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. keep it up.. :)
मुख्य म्हणजे या सर्व प्रवासात सोसलेल्या व मात केलेल्या अडचणी भविष्यकाळातील सुखद आठवणी तर बनतातच, पण आपण जगाच्या कोणत्याही कोपार्‍यात यशस्वी होऊ शकतो असा एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातात..
+१११

In reply to by टुंड्रा

अर्धवटराव 05/04/2016 - 00:54
माझा प्रश्न वेगळा होता तरिही हे सगळं मनोगत सुद्धा आवष्यकच आहे मॅडम. अनेक धन्यवाद. शेवटी प्रश्न आयुष्य समृद्ध करण्याचाच आहे... त्याचं उत्तर मिळालं :)

खेडूत 02/04/2016 - 08:42
आय.आय.टी. करता झोकुन देऊन मेहेनत करणं किंवा विदेशी विद्यापीठातुन डीग्री घेणं यात अ‍ॅव्ह्ररेज मुलांकरता प्रॅक्टीकली काय योग्य असावं?
अ‍ॅव्हरेज मुले आय आयटीला जाण्याच्या स्पर्धेत आपोआपच मागे पडतात. पण प्रयत्न करावाच्,तिथे जाउन त्याच्यावर पैलू पाडले जातात. न मिळाल्यास पुढच्या क्रमाने बर्यापैकी संस्थेत जाऊन अभियांत्रिकी पदवी घेऊन एखादे वर्ष स्वतःच्या शाखेसंबंधी अनुभव घ्यावा. (म्हणजे आय टी कंपनीतला नव्हे!) अशा कंपन्या खूप कमी असतात, त्याचे आधी नियोजन करावे. मग जर्मनी/ अमेरिकेला पदव्युत्तर करायला जावे.हे आपलं माझे वैयक्तिक मत.. मला पदव्युत्तर शिक्षणाची प्रेरणा पहिल्याच नोकरीत जर्मनीत काम करताना मिळाली. त्या लोकांबरोबर दोन तीन वर्षे काम करणे हेही एक क्वालिफिकेशन आहे असं वाटतं. पाच वर्षे काम करून मग गेट वगैरे देऊन पुढे शिकलो. पण थोडं आधी करायला पाहिजे होतं असं वाटलं..!

अमेरिकन युनिव्हर्सिटीत असतात तसे इथे टीचिंग किंवा रीसर्च सहायक पदे असतात का? किंवा स्कॉलरशिप्स वगैरे? तिकडचे शिक्षण घेतलेकी पैसा तेवढाच मोजावा लागणार, तर जर्मनीत शिकलेल्या परदेशी मुलांना नोकरी करण्याची अनुमती असते का तिकडे?

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

टुंड्रा 04/04/2016 - 11:30
१. हो, सहायक पदे असतात. तसा जॉब करता येतो. जर्मन लोकांना जरा प्राधान्य मिळते. पण तुम्ही असा जॉब नक्कीच शोधु शकता. २. स्कॉलरशिप्स असतात. वर मी लिहील्याप्रमाणे युनि. व्यतिरिक्त DAAD सुद्धा स्कॉलरशिप देते. आमची युनि सुद्धा भरपुर स्कॉलरशिप देते. पण प्रवेशअर्ज करतानाच हा ही अर्ज करावा. नंतरची वाट पाहु नये. ३. जर्मनीमध्ये शिक्षणानंतर १.५ वर्ष तुम्ही स्टुडंट व्हिजावर राहुन जॉब शोधु शकता. अमेरिकेत मला वाटतं फक्त ६ च महिने असं रहाता येतं. (अजुन माहिती अकढावी लागेल. ही ऐकीव माहिती आहे.) पण एकंदरीत जर्मनीच्या पॉलीसीज चांगल्या आहेत.

In reply to by टुंड्रा

विशिष्ट STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनियरिंग व मॅथेमॅटिक्स) विषयांत युसएमध्ये एम एस करणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या विषयातला अनुभव घेण्यासाठी २९ महिन्यांपर्यंत अमेरिकेत नोकरी करता येते. F-1 Optional Practical Training The vast majority of international students in the United States have an F-1 student visa. The F-1 entitles you to apply for Optional Practical Training (OPT) at the end of your studies. This allows you to stay in the US for up to a year to apply the knowledge you have learned through work related to your major field of study. If you have a degree from the government's designated list of STEM subjects you will probably be eligible to extend your OPT by another 17 months, meaning you can stay in the US for up to 29 months after graduation. The extension is designed to give you time to gain a permanent job offer and sponsorship from an US employer, which allows you to apply for the H1-B, a more long-term visa. Things to Remember • You must work in your field of study • You have to complete an OPT application. Talk to your international office for details. • Apply early. You don’t need to wait for a job offer. You may apply as early a 90 days before your program end date and must apply no later than 60 days after your program end date. • STEM subject graduates can apply for a 17-month extension once they are within 3 months of the end of their OPT. STEM विषयांची यादी: https://www.ice.gov/sites/default/files/documents/Document/2014/stem-list.pdf नीट चौकशी करून मगच युनिव्हर्सिटीत दाखल होण्यामुळे हे शक्य होईल. हा २९ महिन्यांचा कालावधी संपण्याच्या बरेच आधी चांगल्या प्रतिच्या उमेदवारास H1B व्हिसा मिळणे शक्य आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

टुंड्रा 04/04/2016 - 11:39
अजुन एक राहीलंच.. जर्मनीत ट्युशन फिस नसतेच. मी माझ्या युनि मध्ये फक्त १५ हजार भरले आहेत. सर्व शिक्षण मोफत आहे. काही कोर्सेस पेडसुद्धा आहेत. पण रहाण्याचा खर्च मात्र बराच आहे. तरीही जॉब न करता आणि कोणत्याही स्कॉलरशिपशिवाय माझा वर्षाचा खर्च सुरवातीला जे ६ लाख भरले होते त्यातुनच आरामात भागेल आणि थोडेसे पैसे राहतीलही. आता मी जॉबही शोधत आहे. तो मिळाल्यास अजुनच बचत होईल. सुट्ट्यांमध्ये मुलं अनेक प्रकारची कामे करतात. जसे की वेटर, हेल्पर. ह्यांना ताशी ६-८ युरि मिळतात. (शहर आणि कामाप्रमाणे रेट बदलेल) ट्रान्सलेशन सारख्या कामांना तर ताशी १५-२५ युरोसुद्धा मिळतात. त्यात कमी काम करुन जास्त पैसे मिळतात. ह्यामानाने अमेरिकेत एम.एस करणे बरेच जास्त खर्चिक आहे. मी तरी ऐकलेला आकडा पन्नास लाखाच्या घरात आहे.

In reply to by टुंड्रा

खेडूत 04/04/2016 - 11:52
बरोबर. शिक्षण शुल्क नाही डाड शिष्यव्रुत्ती चा पर्याय तांत्रिक शिक्षण इंग्रजीतून शिक्षण सुरू असताना काम करायला परवानगी झाल्यावर नोकरीला परवानगी नव्या पिढीकडून इंग्रजीचा स्वीकार भारतात येण्या जाण्याचा वेळ आणि पैसा कमी लागतो वगैरे बरेच फायदे आहेत. अमेरिकेत किमान पन्नास लाख, शिष्यव्रुत्ती कमी किंवा 'आता नाही' हे परवडत असेल तर तेही वाईट नाही. पण... जर्मनीत येणार्या काळात रहाणे कितपत योग्य / सुरक्षित आहे? नव्या झुंडी आणि निर्माण होणारे नवे प्रश्न यांमुळे तो देश पूर्वीप्रमाणे सुंदर आणि सुरक्षित राहील का? असे प्रश्न सतावतात.

In reply to by खेडूत

टुंड्रा 04/04/2016 - 11:57
जर्मनीत येणार्या काळात रहाणे कितपत योग्य / सुरक्षित आहे? नव्या झुंडी आणि निर्माण होणारे नवे प्रश्न यांमुळे तो देश पूर्वीप्रमाणे सुंदर आणि सुरक्षित राहील का?
खरंय... :(

In reply to by टुंड्रा

याशिवाय अजून एक फायदा म्हणजे शिक्षण घेत असताना मिळणार्‍या सवलती बर्‍याच आहेत. उदा. या फी मधूनच युनिव्हर्सिटीकडून स्थानिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं तिकिट मिळतं. थोडक्यात जवळचा येण्या जाण्याचा खर्च कमी होतो.

In reply to by टुंड्रा

काय सांगता? म्हणजे अमेरिकेपेक्षा खुपच स्वस्त. अन नोकरीसाठी स्टुडंट व्हिजावर दीड वर्ष! खुपच दिलदार वाटतंय जर्मनी :) माहितीसाठी धन्यवाद!

मिपावरच्या तुमच्या पहिल्याच लेखात उपयुक्त माहितीने युक्त लेख लिहिला आहे. हा लेख जर्मनीमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणार्‍यांसाठी खूपच कामाचा आहे. तुमचे प्रतिसादही वाचनीय आहेत. माझ्या नोकरीमुळे मी बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेत राहतोय. परंतु इथे उच्च शिक्षणासाठी येऊन मग नोकरी करणार्‍यांना ज्या सांस्कृतिक गोष्टी अन स्थानिक बोलण्यातले बारकावे पटकन कळतात ते कळायसाठी मला बराच काळ लागला अन अजुनही लागतोय :-) .
लेखनविषय:
लेखनप्रकार
जर्मनी हा देश अनेक गोष्टींमध्ये अत्यंत प्रगत देश समजला जातो. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी तर जर्मनी म्हणजे पंढरीच! म्हणुनच मी इथे उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. जर्मनीमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिक्षण मोफत आहे. त्यामुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांशिवाय जर्मनी हा ही एक उत्तम पर्याय आहे. मेकॅनिकल इंजिनिरिंग मध्ये बी.ई केल्यानंतर अजुन थोड्याफार तयारीने मी जर्मनीतल्या डॉर्टमुंड ह्या युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळवु शकले. सध्या मला जर्मनीमध्ये एम.एस कसे करावे ह्याची चौकशी करणारे फोन सतत येत आहेत.

नाव सोनीबाई आणि ................

पुणे मुंग्रापं ·

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.

चांगली लढाई. निषादचे अभिनंदन. हल्ली मोबाईलवाल्या कंपन्याही मोबाईलमधे पाणी गेलं आहे, असं नाटक करुन दुरुस्ती अथवा मोबाईल बदलून देण्यास टाळाटाळ करतात यांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/03/2016 - 10:48
अगदी अगदी. एक महिन्यापूर्वी माझा चांगला चालत असलेला सोनी एक्स्पीरीया बॅटरी टोटल ड्रेन झाल्याने बंद पडला. चार्जिंगला लावून सुध्दा उचलेना. रिस्टार्ट करुन काही फायदा होइना. नॉनरिमुव्हेबल बॅटरी असल्याने जास्त काही करता येत नव्हते. झक मारत सोनी सर्व्हिस सेंटर गाठले. त्याने पहिल्यांदा वॉरंटीची चौकशी केली. संपलेली होती. एक फॉर्म भरुन घेतला व असे सांगितले की चेक करुन उद्या सांगू. चेकींगचे ११४ रुपये भरा. नंतर जो काही खर्च असेल त्याचे एस्टीमेट देऊ पण ११४ रुपये फिक्स. दुसर्‍या दिवशीपर्यंत कसेबसे साध्या फोनवर काढून त्याला फोन केला तर परत उद्या या असे साम्गितले. तिसर्‍या दिवशी गेलो असता मोबाइल मध्ये पाणी गेलेय आणि डिस्प्ले उडाला असे सांगितले. नव्या डिस्प्ले चा खर्च ६३४० रुपये फक्त. मी त्याला नकार देऊन तसाच बंद पीस घेऊन परत आलो. बाहेर मेकॅनिकला विचारले असता सोनीचे पार्टस महागच असतात असा सल्ला मिळाला. तेवढ्या पैशात आजकाल नवीन अँड्रोईड मिळत अस्ल्याने सरळ ८००० मध्ये नवीन फोन घेतला. दोन चार दिवसानी जुना सोनी सहज चार्ज तरी करावा म्हणून पाहिले तर काही हालचाल नाही. तो तसाच टेबलवर ठेवलेला फोन १० दिवसानी अचानक ब्लिंक झाला. चार्जिंग केले असता अगदी पूर्ववत चालू झाला. काहीही प्रॉब्लेम न देता आता व्यवस्थित चालू आहे. सोनीमधले सर्व्हिस इंजिनिअर अगदी 'गड्याचे गवंडी' टाइपचे होते. बोलायची भाषा अतिशय उद्दाम आणि ग्राहकाने फक्त पैसे टाकावे अन निघून जावे ह्या अ‍ॅटिट्युडमध्ये वावरत होते.

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे ...

लेखातल्या ग्राहकाने दाखविलेल्या चिकाटीबद्दल अभिनंदन ! आणि लेखकाने ही माहिती इथे टाकल्याबद्दल त्याचे आभार ! जगभरातल्या बहुतेक सर्व कंपन्या अश्याच असतात... काही बेपर्वाई म्हणून तर काही खर्च वाचवायला म्हणून असे करत्त. लेखातल्या ग्राहकाइतकी इतकी चिकाटी भारतात सहसा कोणी दाखवत नाही, याचाच फायदा कंपन्या घेतात. ज्या देशांत अशी चिकाटी दाखविणार्‍या ग्राहकांचे प्रमाण जास्त (५-१० टक्के) आहे तेथे कंपन्यांना अशी (व्यवसायाच्या दृष्टीने) बेपर्वाई दाखवणे कठीण जाते. कोर्टाकरवी मार खावून खर्च व नाचक्की करून घेण्यापेक्षा पटकन चूक सुधारून "आम्ही किती ग्राहकप्रेमी आहोत" हे दाखवून देणे ब्रँड इमेजला जास्त चांगले असते, हाच मुख्य विचार त्यामागे असतो. याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे, चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे. जागो ग्राहक जागो ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

२ स्तरांवर न्याय दानात झालेल्या त्रुटी बघता त्यांनाहि काही समज वगैरे देण्याची गरज आहे ...ह्यामुळे झालेला रिसोर्सेसचा अपव्यय वसूल केला पाहिजे... भारतीय न्यायसंस्थेच्या निम्नस्तरावर हा एक चिंतनीय मुद्दा आहे, दुदैवाने :( निम्नस्तरावरचे अनेक निर्णय वरिष्ठ न्यायालये बदलतात व याबद्दल क्वचित प्रसंगी टिप्पणी करतात, पण त्यावर ठोस प्रतिबंधकारक कारवाई झाल्याचे दिसत नाही.

अजया 07/03/2016 - 11:23
चारचाकींत थोडीशी खोट असली तरी गाड्या परत मागविणे हे पाश्चिमात्य देशांत फार पूर्वीपासून होत आहे, भारतात मात्र ते कायदेशीर कारवाई होण्याचे भिती तयार झाल्यावरच हल्ली हल्ली होऊ लागले आहे
हो.नुकताच होंडा कंपनीकडून हा अनुभव आला.२०१३ सालच्या जॅझच्या एअर बॅग्जमध्ये डिफेक्ट आहे सांगून रिकाॅल दिलेला.गाडी घरी येऊन घेऊन गेले.कोणताही खर्च न लावता दुरुस्ती करून पाठवली.
परदेशी कंपन्यांची ग्राहकांप्रती इतकी बांधीलकी असते की एखाद्या ग्राहकाने त्यांचे उत्पादन सदोष आहे या कारणाने परत आणले तर वितरकांनी काहीही प्रश्न न विचारता उत्पादन परत घेऊन ते बदलून द्यावे किवा किंमत परत करावी अशा सूचना त्यांना दिलेल्या असतात, अशा सुरस चर्चा ऐकायला मिळतात. परंतु त्याच कंपन्या भारतात कसा दुटप्पी व्यवहार करतात याचे उदाहरण म्हणून ही न्यायालयीन सत्यकथा वाचा ----- निषाद कुलकर्णी या मुंबई आय. आय. टी. च्या विद्यार्थ्याने औरंगाबाद येथील मे. सोनी एक्स्क्लुझिव या सोनी इंडिया प्रा. लि. चे अधिकृत विक्रेते यांच्याकडून २९ एप्रिल २००९ रोजी सायबर शॉट डिजिटल कॅमेरा रु. १२५००/- ला विकत घेतला.

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

नीलमोहर ·

अजया 25/02/2016 - 15:44
ढिशुम ढिशुम =))) लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?

भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती. डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by उगा काहितरीच

च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:22
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;) 'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.' - म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)

In reply to by अभ्या..

नीलमोहर 26/02/2016 - 14:18
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय, तुमचं नाव मारेकर्‍यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)

In reply to by बोका-ए-आझम

मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं. अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ डिबी... आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..) धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)

In reply to by जेपी

नीलमोहर 26/02/2016 - 15:52
१. व्यवच्छेदक म्हणजे काय? २. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर? आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:45
हेच ते.. हेच.. अगदी !! नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे. (प्रतिसादातले सारण :p)

नाखु 25/02/2016 - 16:34
"गोफणगुंडा" आवडला... पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.

भाते 25/02/2016 - 22:25
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले. पुभाप्र.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका काय हे ? ;/ संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ? -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 28/02/2016 - 14:13
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.

In reply to by निशांत_खाडे

बहुगुणी 26/02/2016 - 01:56
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल. _/\_ मुजरा स्वीकारा.. प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!

In reply to by निशांत_खाडे

नीलमोहर 26/02/2016 - 14:29
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !! बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)

नीलमोहर 26/02/2016 - 15:42
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार. माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :) विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच ! एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

नीलमोहर 26/02/2016 - 16:29
अतिउत्साह दुसरं काय ;) नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली. पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका. आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!

In reply to by नीलमोहर

>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच... मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;) मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं. -दिलीप बिरुटे

अजया 25/02/2016 - 15:44
ढिशुम ढिशुम =))) लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?

भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती. डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by उगा काहितरीच

च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:22
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;) 'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.' - म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)

In reply to by अभ्या..

नीलमोहर 26/02/2016 - 14:18
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय, तुमचं नाव मारेकर्‍यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)

In reply to by बोका-ए-आझम

मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं. अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ डिबी... आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..) धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)

In reply to by जेपी

नीलमोहर 26/02/2016 - 15:52
१. व्यवच्छेदक म्हणजे काय? २. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर? आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:45
हेच ते.. हेच.. अगदी !! नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे. (प्रतिसादातले सारण :p)

नाखु 25/02/2016 - 16:34
"गोफणगुंडा" आवडला... पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.

भाते 25/02/2016 - 22:25
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले. पुभाप्र.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका काय हे ? ;/ संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ? -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 28/02/2016 - 14:13
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.

In reply to by निशांत_खाडे

बहुगुणी 26/02/2016 - 01:56
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल. _/\_ मुजरा स्वीकारा.. प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!

In reply to by निशांत_खाडे

नीलमोहर 26/02/2016 - 14:29
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !! बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)

नीलमोहर 26/02/2016 - 15:42
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार. माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :) विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच ! एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

नीलमोहर 26/02/2016 - 16:29
अतिउत्साह दुसरं काय ;) नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली. पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका. आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!

In reply to by नीलमोहर

>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच... मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;) मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं. -दिलीप बिरुटे
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

पुणे मुंग्रापं ·

मोदक 22/02/2016 - 17:33
तक्रारदार महाजन यांना तीन महिन्याच्या मुदतीत पाच किलो सोने किंवा टी. व्ही. खरेदीचा व्यवहार झाला त्या दिवशीच्या दराने सोन्याच्या किंमतीची रक्कम द्यावी. अन्यथा त्यावर ९% दराने व्याज द्यावे लागेल अस आदेश देऊन राष्ट्रीय आयोगाने तक्रारदार महाजन यांना न्याय दिला. विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?

In reply to by मोदक

विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?
हा प्रश्न १००% योग्य आहे.

In reply to by मोदक

काळा पहाड 23/02/2016 - 15:05
तसं केलं नसेल तर राष्ट्रीय आयोगाला 'बांबू' या वस्तूचा योग्य वापर संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे करण्याचे अधिकार असावेत असे वाटते. हे गृहीतक चुकीचं असेल तर कुणी सांगेल काय?

मोदक 22/02/2016 - 17:33
तक्रारदार महाजन यांना तीन महिन्याच्या मुदतीत पाच किलो सोने किंवा टी. व्ही. खरेदीचा व्यवहार झाला त्या दिवशीच्या दराने सोन्याच्या किंमतीची रक्कम द्यावी. अन्यथा त्यावर ९% दराने व्याज द्यावे लागेल अस आदेश देऊन राष्ट्रीय आयोगाने तक्रारदार महाजन यांना न्याय दिला. विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?

In reply to by मोदक

विडिओकॉन इंटरनॅशनल, त्यांची चंदीगढ शाखा आणि वितरक यांनी संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे (jointly and severally ) राष्ट्रीय आयोगाच्या आदेशाचे पालन केले का?
हा प्रश्न १००% योग्य आहे.

In reply to by मोदक

काळा पहाड 23/02/2016 - 15:05
तसं केलं नसेल तर राष्ट्रीय आयोगाला 'बांबू' या वस्तूचा योग्य वापर संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे करण्याचे अधिकार असावेत असे वाटते. हे गृहीतक चुकीचं असेल तर कुणी सांगेल काय?
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

दिल से सलूट....

dipak bhutekar ·
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

शेअर ब्रोकर्सची सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत

पुणे मुंग्रापं ·

संदीप डांगे 06/02/2016 - 21:19
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. लाखो रुपयांचे कर्ज काढून शेअर्स सारख्या बेभरवश्याच्या व्यवहारामध्ये पैसे गुंतवणे हे जबाबदार ग्राहकत्वाचे लक्षण नाही हे जरा ठळकपणे जनतेला समजले पाहिजे.

संदीप डांगे 06/02/2016 - 21:19
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम. लाखो रुपयांचे कर्ज काढून शेअर्स सारख्या बेभरवश्याच्या व्यवहारामध्ये पैसे गुंतवणे हे जबाबदार ग्राहकत्वाचे लक्षण नाही हे जरा ठळकपणे जनतेला समजले पाहिजे.
लेखनविषय:
श्री. वर्गीस यांनी एका सार्वजनिक कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला जोड म्हणून शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सुरवात केली. या व्यवहारात धोका गृहित असल्याने ते व त्यांची पत्नी मर्यादित रक्कम या व्यवहारात गुंतवण्याची काळजी घेत. परंतु "विनाश काले विपरीत बुद्धी " या न्यायाने मे. इंडिया बुल्स फ़िनान्शिअल सर्विसेसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. चेरियन यांच्या सल्ल्याने भरीला पडून त्यानी म. टे .नि . लि. चे १०,००० शेअर्स प्रती शेअर रु. २१९/- या दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स कडून रु. २३/- लाखांचे कर्जही काढले.

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

नीलमोहर ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 14:33
नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :( चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे, १. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;) २. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?) अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

In reply to by नीलमोहर

मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;) इ विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 15:08
मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ... असो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 17:21
धन्यवाद सरजी :) प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

माझे वैयक्तिक मत असे आहे की सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26 माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

In reply to by विजय पुरोहित

माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 02/02/2016 - 16:53
खत्म तर खत्म हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत. उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

In reply to by अभ्या..

वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :) दगडू बिरुटे ;)

In reply to by अभ्या..

प्रसाद१९७१ 02/02/2016 - 14:58
-डिएसपी चढुदे
ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

In reply to by विजय पुरोहित

चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!! खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी (विडंबन धागा विडंबन प्रतिसाद) (पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

नाखु 02/02/2016 - 14:48
फक्त एकच बाकी सारे चिल्लर. चिल्लर गणती:
नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

अन्नू 02/02/2016 - 15:33
प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे. वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे. 1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका. 2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे. 3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी. 4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात. 5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही. आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी. एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या! बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे. मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते. दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

In reply to by अन्नू

नीलमोहर 02/02/2016 - 17:31
बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का? स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

पैसा 02/02/2016 - 17:11
एक प्रश्न जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का? -घोस्ट बस्टर-

In reply to by पैसा

अन्नू 02/02/2016 - 17:33
म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;) पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 14:33
नवलेखकांचे पेपरही फार कठीण तपासता तुम्ही :( चोप्य पस्ते असले तरी दोन्हीत फरक आहे, १. मूळ लेखनातील शुध्दलेखन सुधारून इथे लिहीले आहे ;) २. तेच शब्द, वेगळा अर्थ असे लिहीले आहे (असेच करतात न विडंबन ?) अज्ञानी विद्यार्थ्यांना त्या स्वाक्षरीविषयी अजून ज्ञान देणे ही नम्र विनंती.

In reply to by नीलमोहर

मार्कांचा विचार न करता नुसता पेपर भरायचा काम केलं की हे असं होतं. ;) इ विडंबन कसं असावं यासाठी यासाठी 'गुलाबाची फुले' हे किसन शिंदे यांच्या पुस्तकात वाचावं ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 15:08
मूळ लेखविषय एवढा जिव्हाळ्याचा असतांना त्यासमोर जिलबीचं काय कौतुक ... असो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 02/02/2016 - 17:21
धन्यवाद सरजी :) प्रेरणाच भारी असल्यामुळे काम सोपं झालं.

माझे वैयक्तिक मत असे आहे की सदा काहितरीच - Sat, 30/01/2016 - 20:26 माझे वैयक्तिक मत असे आहे की जिलेबी ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या वेटोळ्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी जिलेबी, इम्रती पासून कोसो दूर असलेला) सका.

In reply to by विजय पुरोहित

माझंही असंच मत आहे की माझा धागा हायज्याक करण्याचा एक चांगला प्रयत्न आहे. पण निमोचा धागा म्हणून मी माझ्या धाग्याबरोबर या धाग्याला तळाला जाऊ देणार नाही. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 02/02/2016 - 16:53
खत्म तर खत्म हे लै भारी केले बघा प्राडॉ. एका बंधनातून मला मुक्त केलेत. उगी काढू नये म्हणतेत पण आता संपलीच दोस्ती तर सांगतो. लै सोसले हो तुमच्या दोस्तीपायी. नाही नाही त्या लोकांचे ऐकून घेतले. नसलेला चांगुलपणा दाखवायचे नाटक आता बास्स. आता खुद गब्बर. ;)

In reply to by अभ्या..

वाटलच होतं हे सर्व तुम्ही तोंडावर काढणार म्हणून. मैत्रीसाठी सोसलं हे सांगावं लागलं अरे तुमचं प्रेम ढोंग होतं.अरे आमचं प्रेम टाइमपास नव्हतं. स्वत:ला सेफ करतांना दुसरा मेला तरी चालतो. ''अरे आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं ....... पैशाने नाही पण मनाने खुप श्रिमंत आहोत...... आम्ही आमच्या मनाचे राजे.... चल ये हो बाजू हवा येऊ दे. :) दगडू बिरुटे ;)

In reply to by अभ्या..

प्रसाद१९७१ 02/02/2016 - 14:58
-डिएसपी चढुदे
ह्या २ शब्द्दानी २ क्षण स्थब्द झालो. मग लक्षात आले की ह्यांना व्हिस्कीवाली डीएसपी म्हणायचे आहे.

In reply to by विजय पुरोहित

चला कधी बसायचं जिलेबी खायला ? औंधमधे "कढाई" नावाचं एक मस्त हॉटेल आहे. तिथली रबडी-जिलेबी मस्त असते!

जिलबी लग्नामुंजीच्या जेवणातली असो वा एखाद्या भंडार्यातली असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे!! खाणार फ़क्त मैद्याची किंवा माव्याचीच जिलबी त्यातही लालहिरव्या रंगाची कधीच नाही (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही गावच्या मशीदी बाहेर बचकाभर रंग घातलेली जिलबी खायच्या एक्सपेरिमेंट सुद्धा केल्या आहेत) तर खायची असली तर फ़क्त मावा किंवा मैदाच ती सुद्धा फ़क्त साजुक तुपातली असली तरच मस्त एक पावशेर घ्यावी अन कुस्करुन त्यात गरम दूध किंवा साईंचे दही २ चमचे सोडावे मग खरपुस कुरकुरीत तळलेली जिलबी अन दही/मठ्ठा/दूध घेऊन कोपर्यात बसावे तोच एक एक तुकडा चवीचवीने खावा हळूहळू आजुबाजूची मंडळी त्यांची जिलबी वचावचा खाऊस्तोवर चालवावा नंतर जडावलेले डोळे मिटुन पड़ी मारावी दही /दूध नसलेस एक लार्ज (जिलबी) + एक प्लेट इंदोरी जिरावण मारलेले पोहे घ्यावे सोबत वाफाळता चहा किंवा कॉफ़ी घ्यावी पण जिलबी फ़क्त न फ़क्त शुद्ध मावा किंवा मैदाच! बाकी अगदीच मावा/मैदा जिलबी नसल्यास डॉलर जिलबी सुद्धा चालवुन घेतो पण ते मणभर पाकात घोळलेले वातड तुकडे अजिबात नाही!!हलके हलके हळू हळू भरपुर जिलबी खावी अन मग पड़ी मारावी (विडंबन धागा विडंबन प्रतिसाद) (पोस्ट करावे का नाही ह्या विडंबनेतला) बाप्या

नाखु 02/02/2016 - 14:48
फक्त एकच बाकी सारे चिल्लर. चिल्लर गणती:
नाखु,टक्या,वल्ली,अभ्या,पम्या,चिमण्,मोदक आणि असंख्य परात्पर "चाहता यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा यादीत असलेले अनिवाशी/देशी/विदेशी/परदेशी/स्वदेशी/विलायती//जिरायती/बागायती/बगावती " वाचकवृंद

अन्नू 02/02/2016 - 15:33
प्रत्येकाला याचे एक ठराविक उत्तर देता येणे कठीण आहे. वय/लिंग/मानसिकता/जन्मजात असणारी जिलेबी टाकण्याची खोड आणि इतर आजार यावर हे अवलंबून आहे. 1. एक्स्ट्रीम एजेसमध्ये कमी जीलेब्या टाकणे- लहानपणी आणि अगदी म्हातारपणी कमीत-कमी जिलेब्या टाका. 2. स्त्रियांनी पुरुषांपेक्षा कमी जिलेब्या टाकणे- जिलेबीचे युनिट सिस्टीम लक्षात घेतल्यास स्त्रियांना पुरुषांच्या मानाने ब‍र्‍याच कमी जिलेब्या टाकता येतात कारण त्यांच्या शरीराची रचना त्या प्रकारची आहे. 3. मानसिकता- काही लोकांना एक जिलेबी टाकली तरी अजुन एक-अजुन एक अशी हौस असते. काहींना चौथी टाकली तरी अजुन टाकावीशी वाटते. काहींच्या मनात जिलेबी टाकल्याने (भलतेच)अ‍ॅंटीसोशल विचार येतात. त्यांनी अर्थातच कमी जिलेबी टाकावी. 4. जन्मजात असणारी जिलेबीची खोड- काही लोकांच्या डोक्यात जिलेबीचे उत्पत्ती जलद होते तर काही लोकांत अगदी हळू. यात हळू उत्पत्तीवाले जिलेबीच्या दीर्घ (प्रतिसादांच्या भडीमाराच्या) परिणामांना बळी पडतात. 5. इतर आजार- नस्ती लहर, नर्वस सिस्टीम, मनोविकार, ब्लडपेटू आणि आपलाच घोडा दामटवणार्‍यांनी शक्यतो कमीच जिलेबी टाकावी. काही प्रकारच्या मनोविकारात जिलेबी टाकणे उपयुक्त असले तरी ती टाकावीच असे काही नाही किंवा न टाकल्याने मिपा ओसाड पडेल असेही नाही. आता सर्वसाधारण आणि हौशी माणसांसाठी गाईडलाईन्स- यात पुरुषांनी एका वेळेस 4 युनिट्स आणि स्त्रियांनी एका वेळेस दोन युनिटपेक्षा कमी जिलेबी टाकावी. एक स्टॅडर्ड युनिट म्हणजे साधारण: 10 पॅरा जिलेबी म्हणजे एक पानी लेख किंवा 100 ओळी स्वकथा किंवा 25-30 ओळी चर्चासत्र- अशा जिलेब्या! बरं त्याही आठवड्याला 14 युनिटपेक्षा कमी टाकाव्या अशीही एक रेकमेंडेशन आहे. एकाच वेळी हेवी (जिलेब्यात) मिपाला बिजी करणे हे तेवढीच अमाऊंट थोडी थोडी टाकण्यापेक्षा जास्त डॅमेज करते असाही अभ्यास आहे. मिपाकडे येणार्‍या अर्थातच इतर अशा जिलेब्यांनी त्रस्त लोकांच्या मिपा संपादक मंडळ 'हेड फंक्शन टेस्ट्स करते. त्यात त्यांच्या हेडमध्ये काही एंझाईम्स विशेषत: 'गामा' ग्लुकोज ट्रान्सफरेज लेवल बघून त्या धागाकर्त्याच्या जिलेबीने इतरांचे मानसिक संतुलन ढळत आहे का हे सांगु शकता येते. ती लेव्हल जास्त असेल तर कट द थ्रेड टू हाफ किंवा सभासद कंप्लीटली बॅन्ड असं सांगते. दिर्घकाळ आणि बेसुमार जिलेब्या टाकणार्‍यांच्या सिटी स्कॅनमध्ये वयानुसार मेंदुचा (अ)क्षय(टीआरपी) न टाकणार्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात दिसतो. जिलेब्यां टंकल्याने हातांच्या स्नायूंचा होणारा क्षय(जिलेबो'होलिक पण अंगाची हाडेओमोडीपथी) अगदीच अनप्रेडीक्टेबल आहे. सतत जिलेबी टाकणे याबरोबरच इतर म्हणजे बाजुला येऊन बसलेल्या स्वत:च्याच बायकोकडेही व्यवस्थित लक्ष न देणे हे त्याचे मुख्य कारण आहे. आता ठरवा किती जिलेब्या टाकायच्या ते!

In reply to by अन्नू

नीलमोहर 02/02/2016 - 17:31
बद्दल अज्जुन काही माहिती देवू शकाल का? स्वगत : अति जिलबी खाऊन मेंदू खराब होण्यापेक्षा, तो जास्तीत जास्त दिवस कसे चालेल ह्याची काळजी आत्ता पासूनच घेतली तर उत्तम. डोक्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. हा साला मेंदू पण एकच असतो. देवाने कमीतकमी ४-५ डोकी तरी द्यायला हवी होती.

पैसा 02/02/2016 - 17:11
एक प्रश्न जिल्बी टाकल्यानंतर ती "पडली" की आपण धाग्यावर रहात नाही.. प्रतिक्रियांचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का? -घोस्ट बस्टर-

In reply to by पैसा

अन्नू 02/02/2016 - 17:33
म्हन्जे ही गोळी आंम्हालाच होती का! ;) पण तिथं दिलेला प्रतिसाद मी गुर्जींच्या विडंबनाला दिलेला आहे. त्यात वाईट काय आहे?
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.