मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

चित्रगुप्त ·

In reply to by भालचंद्र_पराडकर

भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद

कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती - "नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.." याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :) -दिलीप बिरुटे

In reply to by भालचंद्र_पराडकर

भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद

कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती - "नको वाळवुस तु असे.. केस ओलेचिंब उन्हात.. वणवा पेटतो गं माझ्या. हळव्या नाजुक मनात.." याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :) -दिलीप बिरुटे
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

शेती कामासाठी मजूर हवे आहेत....

मुक्त विहारि ·

In reply to by एस

एस 28/10/2016 - 11:50
ते 'गरीब मजूर एस' लिहायचं राहिलं. संपादकांनो, इकडे थोडा औत ओढा. वाफा नीट करून द्या. आपलं ते प्रतिसाद संपादित करा. ;-)

इंटरनेट आणि कामाच्या वेळेत मिसळपाव अ‍ॅक्सेस करायची सुविधा देत असाल तर मी ही यायला तयार आहे ;) बाकी मुवी , आपण प्लॅन नुसार मार्गक्रमणा करीत आहात हे पाहुन आपल्या विषयी अतीव आदर आणि कौतुक वाटते !! ( खास प्रतिसाद द्यायला वाचनमात्र मोड मधुन बाहेर पडुन आलोय !) आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

विशुमित 28/10/2016 - 14:30
मुवि काका, अश्या प्रकारे मजूर शेतीवर ठेवणे याला आमच्याकडे "सालाने" म्हणतात. पण अनुभवावरून सांगतो तुम्ही एवढ्या सुविधा दिल्या तरी महाराष्ट्रीयन मजूर कुटुंब मिळणे खूप अवघड आहे. काही गोष्टी सुचवू इच्छितो (तुम्हाला त्या नक्कीच माहित असतील तरी पण एक आस्था म्हणून).-- 1) शिफारस करणारी व्यक्ती ओळखीची आणि विश्वासू असावी 2) आजकाल कोणतेच सालाने मजूर आगाऊ पैसे घेतल्या शिवाय कामाला येत नाहीत. 3) पैसे देण्या पूर्वी सर्व माहिती घेऊन ठेवा, प्रसंगी त्याचे राशन कार्ड/इलेकशन कार्ड/आधारकार्ड पण विचारून घ्या. 4) त्याच्या नकळत जमलं तर त्याच्या जन्म गावी एकदा चक्कर मारून या. 5) जर तुमचे राहण्याचे ठिकाण शेतावर असेल तर नक्कीच त्याची गुन्हेगारी प्राश्वभूमी तपासणे खूप गरजेचे आहे 6) शेती विषयी ज्ञान असणाऱ्यांनाच प्राधान्य द्या नाहीतर लाखाचे बारा हजार होयचे 7) शक्यतो निर्व्यसनी व्यक्ती पहा, नाहीतर त्याचा रोजचा तमाशा निस्तरता निस्तरता नाकी नऊ येईल (अनुभव सिद्ध ) अजून आठवले की सांगतो... (बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे)

In reply to by विशुमित

(बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे) "त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत." समस्या जर साध्या असतील तर, नक्कीच "बिहारी मजूर" चालतील.

In reply to by पैसा

मदनबाण 30/10/2016 - 08:55
आयटीतले नको पण. =)) अवं नोकरी मिळण्याच्या आधीच संधी नाकारताय की... हे काय बरं नव्ह ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

In reply to by मदनबाण

पैसा 30/10/2016 - 10:14
अटी बघ त्यांच्या! कामाच्या वेळेत मिपावर यायला मिळाले पाहिजे वगैरे प्याकेजे परवडणार नाहीत बाबा. मलाच टोपली घेऊन काम करत बसावे लागेल. =))

In reply to by सतिश गावडे

अद्द्या 29/10/2016 - 10:40
एका कानड्या बरोबर दुसरा फ्री घेत असाल तर मी पण येतो :D जोक्स अपार्ट .. मस्तच काम काढलाय . लगे रहो :)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 31/10/2016 - 10:19
गुड गाईज नेव्हर रिक्वायर मॅनेजर्स.
पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१
मधून साभार नितवाचक नाखु ओझेवाला

मुवि, फार कमीजण स्वतःला पाहिजे ते करतात... उशिरा का होईना जे आवडेल ते करतात. आपण ते केले आहे याबद्दल तुमचे अभिनंदन... आता तुमच्या कट्ट्याला एक कायमस्वरुपी जागा मिळाले... :-)

शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते. सालगड़ी वगैरे आता कोणी येत नाही. अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते. भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते. बाकी आपली मर्जी. भारतात काहीच चांगलं नाही. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. "भारतात काहीच चांगलं नाही." त्यापेक्षा "भारतात बरेच काही चांगलं नाही." असे आमचे मत. असो, "भारतात काय उत्तम आणि काय वाईट?" हा ह्या धाग्याचा विषय नसल्याने आणि सध्या तरी "धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," असे आम्हाला वाटत असल्याने, जास्त न लिहिता आपली क्षंमा मागतो. "अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते.भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते." अद्यापही आपण "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही (त्या ग्रंथाचे मनन, चिंतन आणि अभ्यास तर फार दूरच्या गोष्टी.)

In reply to by मुक्त विहारि

>>>>> तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. आम्ही भारतावर प्रेम करणारे आणि आमचा भारत देश जसा आहे, तसा आहे, आणि जी जान से प्यारा आहे, असे स्वीकारणा-यांनी भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे जन्मजात मान्य केलं आहे. त्याबाबत आमचं कोणीही प्रबोधन करण्याची गरज नाही, असे मला वाटते >>>>>>""धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," धरणी मातेची सेवा आणि भारत मातेची सेवा कशी करायची ते आम्ही भारतीय आणि भारतावर प्रेम करणारे पाहुन घेऊ, आमच्यावर कोणाचे उपकार नको" >>>>>> कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही नाही. आम्ही भारतीय आमच्या सवडीने वाचून घेऊ, ज्यांना या देशातली कोणतीही गोष्ट आवडत नाही, अशांकडून आम्हाला आम्चाच ग्रन्थ समजून घेण्याची आवश्यकता वाटतं नाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (भारत देशावर प्रेम करणारा एक वेडा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 30/10/2016 - 23:09
चांगल्या धाग्यात भलत्या विषयावर स्कोर सेटल कसे करावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा वरचा प्रतिसाद

In reply to by टवाळ कार्टा

बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या दोन पार्टी बघून घेवोत भावा, फक्त ह्या धाग्यात चांगले काय दिसले ते पण एकदा सांग, कळेल अश्या भाषेत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टवाळ कार्टा 31/10/2016 - 01:24
एक मिपाकर स्वतः शेतीची सुरुवात करणार आहे, ते सुद्धा आजच्या काळात जिथे लोक शेतीपासून दूर जात आहेत, मिपाकरांकडे मदत मागितली, काय वाईट आहे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. @मुविकाका, गंगाधर मुटेंना विचारा ना एकदा.त्यांना शेती'काव्या'*** ( अनुभव आहे. फिल्डवर्क असलचं जर का तर सांगतील ना ते पण माहित असलेलं सगळं. *** गनिमी'काव्या'च्या धर्तीवर शेती'कावा'.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. आम्हाला काही तसे वाटत नाही बुआ, असो. To one his own , आपल्याला काय म्हणा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>> मिपावर शेतमजूर मिळतात का ? जगातलं पहिलं आंतरजालीय शेतमजूरासाठीचं आवाहान असेल की कोना एका शेतकर्‍याने शेती करायला सुरुवात केली आणि शेतमजुर हवे आहेत म्हणून आवाहानही केलं होतं. इतिहासात याची नोंद होईलच असे वाटते. इ.स.२०९९ मधे कोणी शेतमजूराच्या टोळींनी वरील मसुदा वाचला तर आपली किती मोठी हातातली संधी गेली याचं त्यांना नक्की वाईट वाटेल. बाय द वे, शेतमजूर मिपा आणि आंतरजालावर शेतावर कुठे काम करायला मिळेल का याचं जॉब सारखं सर्चींग करतील ही कल्पना मला मात्र भारी वाटत आहे. भविष्यात असं व्हायला पाहिजे खरं...! माझी आंतरजालीय शेती कल्पना.
शेतातील कामाचे स्वरुप   शेतमजूर कामाचे दर   स्त्री- पुरुष (दर) कामाचे तास*
नांगरणी* 300 350-300* 8 तास (मध्यंतर तीस मिनिटे)
पेरणी* वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच
कापूस वेचणी (किलोप्रमाणे)* 400* 450-400* वरीलप्रमाणे*

* अटी लागू                                       शेतमालक प्रा.डॉ.
                                                    शेतीस्थळ  : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.
                                                    सोबत आधारकार्ड आणावे.

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल हो वेचणावळ कपाशीची किलो मागे इतका भाव दिला तर राजे ३/४ भारत नागडा फिरंल मग रोज संक्षीचे धागे येतील ;) बाकी तिच्यायला आजकाल गासडीला पण ४००₹/गासडी सुद्धा येत नाहीत बायका रोजंदारीला , बाप्ये ७५० अन बायका वेचणावळ रेट जवळपास ७०० सुरु आहे (असं हल्लीच ऐकिवात आलंय) , बाई वेचायला ठेवली कापूस का 'घरच्या वाती बत्तीले' म्हणून लेकाची एकदा एका दिवसात 5 किलो रुई मारलेली पकडली आहे मी माझ्या वावरात, असे धागे काढत बसले मालक तर मागं कापसाचा सर्वा (जमिनीवरील फरदड कापूस) सुद्धा घावणार नाही हाती, इतके सामान्यज्ञान २४ वर्षे रोज वरंबीवर हागुन अन दांडावर धुवून आलंय खरं आम्हाला. मजूर कल्याण स्कीम वगैरे ते ही मिपावर घोषित करून काही होणार नाही , मजुरांवर सतत लक्ष ठेवणे हेच इष्ट, शेती नवीन असताना तर वैती वहिवाट पक्की करायला सुरुवातीची २ वर्षे तर अक्षरशः २४/७/३६५ डोस्के खपवायला लागते, अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात, 'इथे सल्ले मिळतील' वगैरेला काही अर्थ नसतो, हे वैयक्तिक मत आहे अन बाकी शहरी निमशहरी ग्रामीण कृषक-अकृषक वगैरे वादात शिरायची इच्छा नाही, मुवि सर अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय, बाकी तुमची इच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैसा 31/10/2016 - 22:53
पण कोकणात लक्ष ठेवूनही काही उपयोग नसतो. कामाला येतात ते उपकार केल्यासारखे. आमच्या काजूच्या बागेत बिया गोळा करायला येतात त्यांची कामाची पद्धत सांगते. सकाळी ९ वाजता येणार. आल्या की एकदा चहा करून पिणार. मग काजुबिया गोळा करायला सुरुवात. जेमतेम बारा झाले की थांबल्या. गेल्या घरी जेवाययला. तीन वाजता परत येतात. साडेचार वाजता परत एकदा चहा करून पितात. साडेपाच सहा झाले की निघाल्या घरी. एवढे करून दिवसभरात १०/१२ किलो बिया गोळा करत्तात. तेच आम्ही तीन तास काम केले तर १० किलो बिया गोळा करतो. मधे पानतंबाकू खाणे, चहा पाणी यात किती वेळ जातो परमेश्वराला माहीत. त्यांच्या घरच्या शेतीची कामे, पालख्या, जत्रा यासाठी नित्य आणि नैमित्तिक सुट्या सतत चालूच असतात. त्या दिवसात आम्ही तिथे हजर नसलो तर चोराना बागेत मुक्त प्रवेश. हा, आम्ही तिथे शेतघरात रहात नव्हतो तेव्हा काही इरसाल बाया संध्याकाळी सगळ्या घरी गेल्यावर परत येऊन पटापट मिळेल तेवढ्या बिया उचलून पळून गेलेल्याही सापडल्या आहेत. काजू बिया १००/१५० रुपये किलो म्हटले तर रोज २ किलो बिया चोरून नेल्या तर तीन महिन्यात एकेकीकडे मजुरीव्यतिरिक्त शंभरेक किलो बिया नक्कीच जात असतील. या गोष्टीला काही इलाज नाही. खविसासारखे वागले तर झाडांचे नुकसान करणे, शेतघराचे नुकसान करणे असे प्रकार गेल्याच वर्षी अनुभवले आहेत. अर्थात मुविंशी बोलणे झाले त्याप्रमाणे ते असले पीक घेणार नाहीयेत. पण सावध रहावेच लागेल. कोकणी मजुरांकडून काम काढून घेणे भयंकर त्रासाचे आहे. मुवि, तुम्ही नाम कडून काही लोक आणणार होतात ना?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विदर्भातली परिस्थिती फार वेगळी आहे. आमच्या मामाने ह्या दराला त्रासूनच विदर्भात शेती करणे सोडून दिले. तुम्ही ज्याला त्रास म्हणता, जसे "अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात," अगदी तसाच त्रास २० वर्षे गुलामगिरी करतांना भोगला आहे. उद्या ट्रे वर्क कुणाला द्यायचे? केबल पुलींग कुणाला द्यायचे? २ पेयर आधी टाकू का १६ पेयर? जंक्शन बॉक्स लावले खरे, पण त्याची झाकणे नीट लागत नाहीत, त्यांचे ग्रीसींग करायला हवे. अद्यापही साईट वर मल्टी मीटर आलेले नाहीत. उद्या मीटींग मध्ये हा पॉइंट येणारच. ट्रान्सपोर्टवाला जाण्या-येण्याचे अंतर वाढवत आहे.त्याला आत्ता दाबला तर ऐनवेळी दुसरा कुठूण आणायचा? पुढच्या आठवड्यापासून रोझे चालू होणार.त्या आधीच जड कामे उरकून घ्यावी लागणार. हार्ट कम्युनिकेटर एकच आहे त्यामुळे वर्क-शॉप मध्ये कॅलिब्रेशनचा स्पीड कमी पडतोय.गेले ३ महिने बोंबलतोय पण अद्यापही दुसरा हार्ट कम्युनिकेटर साईट वर नाही. ३ महिन्यांनी लूप टेस्ट चालू होइल आणि अद्यापही मेगरिंग मशीन नाही.तो शर्मा सध्या देतोय पण त्याला रोज त्यासाठी बाटली द्यावी लागते. असो, कुणाला गुलामगिरीत सुख तर कुणाला स्वमर्जीने २ घास खाण्यात समाधान. पण बापू एक सांगू..... साला कितीही त्रास झाला तरी, बायकोच्या हातचा वरण-भात खाल्ला की, सगळे टेंशन खल्लास. आणि खूपच त्रास व्हायला लागला की, सरळ एखादा मिपा कट्टा करायचा.

In reply to by मुक्त विहारि

वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा काका, पैसा ताईने लिहिलेले, मूळ मुद्दा काय मनुष्य स्वभाव, अन त्याला असलेला नाईलाज, त्यात विदर्भ, कोकण वगैरे काही नसते हे लिहून घ्या असे म्हणतो. दुसरे म्हणजे तुमचे म्हणणे शंभर हिश्याने पटलेले आहे, कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वातंत्र्यातली कोरडी भाकरी बरी, पण त्यालाही मेहनत आहे, गुलामगिरी पेक्षा जास्तच समजा पण आहेच, ती नाकारली जाऊ शकत नाही अन मी त्याचबद्दल बोलतोय हो बाकी काही नाही. असो, तुमच्या कार्याला नाट लावणे हेतू नसून तुम्हाला खरेच काय करायला हवे ते सांगायचा (वाचा फुकट सल्ले ) हेतू होता, शंका न घेणे, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच :) लोभ असावा बापुसाहेब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

१९७१ पासून म्हण्जे शाळेत गेल्या पासून झोप नामक प्रकरणापासून फार दूर होतो. पण जेंव्हा पासून शेतात स्वत: राबायला सुरुवात केली तेंव्हा पासून निद्रा देवी प्रसन्न झाली. भरपूर काम केल्या नंतर आणि कुणालाही जाब द्यायचा नाही, ह्या विचाराने मस्त प्रगाढ झोप लागते. मजूरा आधारीत शेती करत नसल्याने, तो पण त्रास नाही. मिरचीची रोपे लावायला गडी न मिळाल्यास, स्वतः रोपे लावायची धमक पण आहे आणि तशी ताकद पण आहे. स्वतः पुरते कमवावे आणि संत गाडगे बाबांचे नांव घेत ४ घास खावेत, ह्या पलीकडे कसलीही आशा नाही. ते जावू दे, आमचा वानप्रस्थाश्रम बघायला कधी येताय?

In reply to by टवाळ कार्टा

मिपावर चांगले धागे असो वा नसो आपण नेहमीच उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन आदर्शाचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे, ते आम्ही अजिबात विसरलो नाही. =)) बाकी, आमच्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. -दिलीप बिरुटे

असे मिपावर धागे काढून शेती करता येणार नाही/शक्य नाही, त्याशिवाय आपल्यातले कोकणी बाले सगळे चाकरमानी आहेत, बाकी एकंदरीत प्रतिसाद पहाल तर माझे म्हणणे पटेल कदाचित तुम्हाला, शेती करतोय किंवा शेतकरी झालो असे म्हणून नुसते भागणार नाही काका, शेतकरी झालो हे कळायला आपल्यालाच ठरवावे लागते, इथे धागा काढून मजूर मिळण्याची शक्यता ह्यापेक्षा जास्त तुम्ही तुमची शेती जिथे आहे त्या संबंधित तालुक्यातील आठवडी बाजार किंवा मजूर अड्डयाला गेलात तर जास्त कळण्याची शक्यता आहे, तरी विचार करावा ही नम्र विनंती.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

*काही स्वानुभव आहेत शेतीचे, मजूर नियुक्तीचे वाटल्यास व्यनि कराल तिकडे साद्यांत सांगतो

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

खेरशेत नावाच्या गावात (चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये) प्रयोग म्हणून, एक एकर शेती ६ महिन्यांसाठी घेतली आहे. २-३ महिन्यात तिथे रुळलो की, नक्की या.

In reply to by एस

एस 28/10/2016 - 11:50
ते 'गरीब मजूर एस' लिहायचं राहिलं. संपादकांनो, इकडे थोडा औत ओढा. वाफा नीट करून द्या. आपलं ते प्रतिसाद संपादित करा. ;-)

इंटरनेट आणि कामाच्या वेळेत मिसळपाव अ‍ॅक्सेस करायची सुविधा देत असाल तर मी ही यायला तयार आहे ;) बाकी मुवी , आपण प्लॅन नुसार मार्गक्रमणा करीत आहात हे पाहुन आपल्या विषयी अतीव आदर आणि कौतुक वाटते !! ( खास प्रतिसाद द्यायला वाचनमात्र मोड मधुन बाहेर पडुन आलोय !) आपला विनम्र सीझर मार्कस ऑरेलियस अ‍ॅन्टोनियस ऑगस्टस् Vi Veri Veniversum Vivus Vici

विशुमित 28/10/2016 - 14:30
मुवि काका, अश्या प्रकारे मजूर शेतीवर ठेवणे याला आमच्याकडे "सालाने" म्हणतात. पण अनुभवावरून सांगतो तुम्ही एवढ्या सुविधा दिल्या तरी महाराष्ट्रीयन मजूर कुटुंब मिळणे खूप अवघड आहे. काही गोष्टी सुचवू इच्छितो (तुम्हाला त्या नक्कीच माहित असतील तरी पण एक आस्था म्हणून).-- 1) शिफारस करणारी व्यक्ती ओळखीची आणि विश्वासू असावी 2) आजकाल कोणतेच सालाने मजूर आगाऊ पैसे घेतल्या शिवाय कामाला येत नाहीत. 3) पैसे देण्या पूर्वी सर्व माहिती घेऊन ठेवा, प्रसंगी त्याचे राशन कार्ड/इलेकशन कार्ड/आधारकार्ड पण विचारून घ्या. 4) त्याच्या नकळत जमलं तर त्याच्या जन्म गावी एकदा चक्कर मारून या. 5) जर तुमचे राहण्याचे ठिकाण शेतावर असेल तर नक्कीच त्याची गुन्हेगारी प्राश्वभूमी तपासणे खूप गरजेचे आहे 6) शेती विषयी ज्ञान असणाऱ्यांनाच प्राधान्य द्या नाहीतर लाखाचे बारा हजार होयचे 7) शक्यतो निर्व्यसनी व्यक्ती पहा, नाहीतर त्याचा रोजचा तमाशा निस्तरता निस्तरता नाकी नऊ येईल (अनुभव सिद्ध ) अजून आठवले की सांगतो... (बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे)

In reply to by विशुमित

(बिहारी पोरं असत्यात, खूप कष्टाळू आणि हुशार असतात पण त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत. तुम्हाला चालत असतील तर तो पण पर्याय चांगला आहे) "त्यांच्या समस्या थोड्या वेगळ्या आहेत." समस्या जर साध्या असतील तर, नक्कीच "बिहारी मजूर" चालतील.

In reply to by पैसा

मदनबाण 30/10/2016 - 08:55
आयटीतले नको पण. =)) अवं नोकरी मिळण्याच्या आधीच संधी नाकारताय की... हे काय बरं नव्ह ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

In reply to by मदनबाण

पैसा 30/10/2016 - 10:14
अटी बघ त्यांच्या! कामाच्या वेळेत मिपावर यायला मिळाले पाहिजे वगैरे प्याकेजे परवडणार नाहीत बाबा. मलाच टोपली घेऊन काम करत बसावे लागेल. =))

In reply to by सतिश गावडे

अद्द्या 29/10/2016 - 10:40
एका कानड्या बरोबर दुसरा फ्री घेत असाल तर मी पण येतो :D जोक्स अपार्ट .. मस्तच काम काढलाय . लगे रहो :)

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 31/10/2016 - 10:19
गुड गाईज नेव्हर रिक्वायर मॅनेजर्स.
पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१
मधून साभार नितवाचक नाखु ओझेवाला

मुवि, फार कमीजण स्वतःला पाहिजे ते करतात... उशिरा का होईना जे आवडेल ते करतात. आपण ते केले आहे याबद्दल तुमचे अभिनंदन... आता तुमच्या कट्ट्याला एक कायमस्वरुपी जागा मिळाले... :-)

शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते. सालगड़ी वगैरे आता कोणी येत नाही. अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते. भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते. बाकी आपली मर्जी. भारतात काहीच चांगलं नाही. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. "भारतात काहीच चांगलं नाही." त्यापेक्षा "भारतात बरेच काही चांगलं नाही." असे आमचे मत. असो, "भारतात काय उत्तम आणि काय वाईट?" हा ह्या धाग्याचा विषय नसल्याने आणि सध्या तरी "धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," असे आम्हाला वाटत असल्याने, जास्त न लिहिता आपली क्षंमा मागतो. "अमेरिकेत वगैरे शेती केल्यास नफ़ा आणि उत्तम मजूर मिळतील असे वाटते.भारतात शेती, उद्योग यांना फार स्कोप नाही असे वाटते." अद्यापही आपण "कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही (त्या ग्रंथाचे मनन, चिंतन आणि अभ्यास तर फार दूरच्या गोष्टी.)

In reply to by मुक्त विहारि

>>>>> तरीही भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे अद्यापही म्हटले जाते. आम्ही भारतावर प्रेम करणारे आणि आमचा भारत देश जसा आहे, तसा आहे, आणि जी जान से प्यारा आहे, असे स्वीकारणा-यांनी भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे जन्मजात मान्य केलं आहे. त्याबाबत आमचं कोणीही प्रबोधन करण्याची गरज नाही, असे मला वाटते >>>>>>""धरणी मातेची सेवा ही पण एक प्रकारे भारतमातेचीच सेवा," धरणी मातेची सेवा आणि भारत मातेची सेवा कशी करायची ते आम्ही भारतीय आणि भारतावर प्रेम करणारे पाहुन घेऊ, आमच्यावर कोणाचे उपकार नको" >>>>>> कौटिल्याचे अर्थशास्त्र" हा ग्रंथ वाचललेला किंवा निदान नजरेखालून घातलेला दिसत नाही नाही. आम्ही भारतीय आमच्या सवडीने वाचून घेऊ, ज्यांना या देशातली कोणतीही गोष्ट आवडत नाही, अशांकडून आम्हाला आम्चाच ग्रन्थ समजून घेण्याची आवश्यकता वाटतं नाही. धन्यवाद. -दिलीप बिरुटे (भारत देशावर प्रेम करणारा एक वेडा)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 30/10/2016 - 23:09
चांगल्या धाग्यात भलत्या विषयावर स्कोर सेटल कसे करावेत याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा वरचा प्रतिसाद

In reply to by टवाळ कार्टा

बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या दोन पार्टी बघून घेवोत भावा, फक्त ह्या धाग्यात चांगले काय दिसले ते पण एकदा सांग, कळेल अश्या भाषेत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टवाळ कार्टा 31/10/2016 - 01:24
एक मिपाकर स्वतः शेतीची सुरुवात करणार आहे, ते सुद्धा आजच्या काळात जिथे लोक शेतीपासून दूर जात आहेत, मिपाकरांकडे मदत मागितली, काय वाईट आहे?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. @मुविकाका, गंगाधर मुटेंना विचारा ना एकदा.त्यांना शेती'काव्या'*** ( अनुभव आहे. फिल्डवर्क असलचं जर का तर सांगतील ना ते पण माहित असलेलं सगळं. *** गनिमी'काव्या'च्या धर्तीवर शेती'कावा'.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते ओ बापुसाब. आम्हाला काही तसे वाटत नाही बुआ, असो. To one his own , आपल्याला काय म्हणा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

>>>> मिपावर शेतमजूर मिळतात का ? जगातलं पहिलं आंतरजालीय शेतमजूरासाठीचं आवाहान असेल की कोना एका शेतकर्‍याने शेती करायला सुरुवात केली आणि शेतमजुर हवे आहेत म्हणून आवाहानही केलं होतं. इतिहासात याची नोंद होईलच असे वाटते. इ.स.२०९९ मधे कोणी शेतमजूराच्या टोळींनी वरील मसुदा वाचला तर आपली किती मोठी हातातली संधी गेली याचं त्यांना नक्की वाईट वाटेल. बाय द वे, शेतमजूर मिपा आणि आंतरजालावर शेतावर कुठे काम करायला मिळेल का याचं जॉब सारखं सर्चींग करतील ही कल्पना मला मात्र भारी वाटत आहे. भविष्यात असं व्हायला पाहिजे खरं...! माझी आंतरजालीय शेती कल्पना.
शेतातील कामाचे स्वरुप   शेतमजूर कामाचे दर   स्त्री- पुरुष (दर) कामाचे तास*
नांगरणी* 300 350-300* 8 तास (मध्यंतर तीस मिनिटे)
पेरणी* वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच वरीलप्रमाणेच
कापूस वेचणी (किलोप्रमाणे)* 400* 450-400* वरीलप्रमाणे*

* अटी लागू                                       शेतमालक प्रा.डॉ.
                                                    शेतीस्थळ  : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.
                                                    सोबत आधारकार्ड आणावे.

-दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल हो वेचणावळ कपाशीची किलो मागे इतका भाव दिला तर राजे ३/४ भारत नागडा फिरंल मग रोज संक्षीचे धागे येतील ;) बाकी तिच्यायला आजकाल गासडीला पण ४००₹/गासडी सुद्धा येत नाहीत बायका रोजंदारीला , बाप्ये ७५० अन बायका वेचणावळ रेट जवळपास ७०० सुरु आहे (असं हल्लीच ऐकिवात आलंय) , बाई वेचायला ठेवली कापूस का 'घरच्या वाती बत्तीले' म्हणून लेकाची एकदा एका दिवसात 5 किलो रुई मारलेली पकडली आहे मी माझ्या वावरात, असे धागे काढत बसले मालक तर मागं कापसाचा सर्वा (जमिनीवरील फरदड कापूस) सुद्धा घावणार नाही हाती, इतके सामान्यज्ञान २४ वर्षे रोज वरंबीवर हागुन अन दांडावर धुवून आलंय खरं आम्हाला. मजूर कल्याण स्कीम वगैरे ते ही मिपावर घोषित करून काही होणार नाही , मजुरांवर सतत लक्ष ठेवणे हेच इष्ट, शेती नवीन असताना तर वैती वहिवाट पक्की करायला सुरुवातीची २ वर्षे तर अक्षरशः २४/७/३६५ डोस्के खपवायला लागते, अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात, 'इथे सल्ले मिळतील' वगैरेला काही अर्थ नसतो, हे वैयक्तिक मत आहे अन बाकी शहरी निमशहरी ग्रामीण कृषक-अकृषक वगैरे वादात शिरायची इच्छा नाही, मुवि सर अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय, बाकी तुमची इच्छा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पैसा 31/10/2016 - 22:53
पण कोकणात लक्ष ठेवूनही काही उपयोग नसतो. कामाला येतात ते उपकार केल्यासारखे. आमच्या काजूच्या बागेत बिया गोळा करायला येतात त्यांची कामाची पद्धत सांगते. सकाळी ९ वाजता येणार. आल्या की एकदा चहा करून पिणार. मग काजुबिया गोळा करायला सुरुवात. जेमतेम बारा झाले की थांबल्या. गेल्या घरी जेवाययला. तीन वाजता परत येतात. साडेचार वाजता परत एकदा चहा करून पितात. साडेपाच सहा झाले की निघाल्या घरी. एवढे करून दिवसभरात १०/१२ किलो बिया गोळा करत्तात. तेच आम्ही तीन तास काम केले तर १० किलो बिया गोळा करतो. मधे पानतंबाकू खाणे, चहा पाणी यात किती वेळ जातो परमेश्वराला माहीत. त्यांच्या घरच्या शेतीची कामे, पालख्या, जत्रा यासाठी नित्य आणि नैमित्तिक सुट्या सतत चालूच असतात. त्या दिवसात आम्ही तिथे हजर नसलो तर चोराना बागेत मुक्त प्रवेश. हा, आम्ही तिथे शेतघरात रहात नव्हतो तेव्हा काही इरसाल बाया संध्याकाळी सगळ्या घरी गेल्यावर परत येऊन पटापट मिळेल तेवढ्या बिया उचलून पळून गेलेल्याही सापडल्या आहेत. काजू बिया १००/१५० रुपये किलो म्हटले तर रोज २ किलो बिया चोरून नेल्या तर तीन महिन्यात एकेकीकडे मजुरीव्यतिरिक्त शंभरेक किलो बिया नक्कीच जात असतील. या गोष्टीला काही इलाज नाही. खविसासारखे वागले तर झाडांचे नुकसान करणे, शेतघराचे नुकसान करणे असे प्रकार गेल्याच वर्षी अनुभवले आहेत. अर्थात मुविंशी बोलणे झाले त्याप्रमाणे ते असले पीक घेणार नाहीयेत. पण सावध रहावेच लागेल. कोकणी मजुरांकडून काम काढून घेणे भयंकर त्रासाचे आहे. मुवि, तुम्ही नाम कडून काही लोक आणणार होतात ना?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

विदर्भातली परिस्थिती फार वेगळी आहे. आमच्या मामाने ह्या दराला त्रासूनच विदर्भात शेती करणे सोडून दिले. तुम्ही ज्याला त्रास म्हणता, जसे "अगदी भाकरी खायला बसलो तरी डोक्यात दांड (पाट) कुठं घालायचे, वखराच्या सरी कुठल्या दिशेने पक्क्या करायच्या म्हणजे ट्रॅक्टर किंवा बैलजोडी शेतात शिरायला अन बाहेर पडायला सोपे पडेल हे ठरवावे लागते, शेजाऱ्याने तूर कपाशीतल्या ओळी दाबू नये अन आपलेही नुकसान होऊ नये त्याप्रकारे वरंबी कश्या घालाव्या, पाट फोडून गाठ कुठं पडल ती अशी असावी की थकलेली बैलजोडी पीक न तुडवता तिथं पाण्यावर आणता यायला हवेत, एक न एक हजार मुद्दे असतात," अगदी तसाच त्रास २० वर्षे गुलामगिरी करतांना भोगला आहे. उद्या ट्रे वर्क कुणाला द्यायचे? केबल पुलींग कुणाला द्यायचे? २ पेयर आधी टाकू का १६ पेयर? जंक्शन बॉक्स लावले खरे, पण त्याची झाकणे नीट लागत नाहीत, त्यांचे ग्रीसींग करायला हवे. अद्यापही साईट वर मल्टी मीटर आलेले नाहीत. उद्या मीटींग मध्ये हा पॉइंट येणारच. ट्रान्सपोर्टवाला जाण्या-येण्याचे अंतर वाढवत आहे.त्याला आत्ता दाबला तर ऐनवेळी दुसरा कुठूण आणायचा? पुढच्या आठवड्यापासून रोझे चालू होणार.त्या आधीच जड कामे उरकून घ्यावी लागणार. हार्ट कम्युनिकेटर एकच आहे त्यामुळे वर्क-शॉप मध्ये कॅलिब्रेशनचा स्पीड कमी पडतोय.गेले ३ महिने बोंबलतोय पण अद्यापही दुसरा हार्ट कम्युनिकेटर साईट वर नाही. ३ महिन्यांनी लूप टेस्ट चालू होइल आणि अद्यापही मेगरिंग मशीन नाही.तो शर्मा सध्या देतोय पण त्याला रोज त्यासाठी बाटली द्यावी लागते. असो, कुणाला गुलामगिरीत सुख तर कुणाला स्वमर्जीने २ घास खाण्यात समाधान. पण बापू एक सांगू..... साला कितीही त्रास झाला तरी, बायकोच्या हातचा वरण-भात खाल्ला की, सगळे टेंशन खल्लास. आणि खूपच त्रास व्हायला लागला की, सरळ एखादा मिपा कट्टा करायचा.

In reply to by मुक्त विहारि

वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा काका, पैसा ताईने लिहिलेले, मूळ मुद्दा काय मनुष्य स्वभाव, अन त्याला असलेला नाईलाज, त्यात विदर्भ, कोकण वगैरे काही नसते हे लिहून घ्या असे म्हणतो. दुसरे म्हणजे तुमचे म्हणणे शंभर हिश्याने पटलेले आहे, कोणाची गुलामगिरी करण्यापेक्षा स्वातंत्र्यातली कोरडी भाकरी बरी, पण त्यालाही मेहनत आहे, गुलामगिरी पेक्षा जास्तच समजा पण आहेच, ती नाकारली जाऊ शकत नाही अन मी त्याचबद्दल बोलतोय हो बाकी काही नाही. असो, तुमच्या कार्याला नाट लावणे हेतू नसून तुम्हाला खरेच काय करायला हवे ते सांगायचा (वाचा फुकट सल्ले ) हेतू होता, शंका न घेणे, बाकी तुम्ही सुज्ञ आहातच :) लोभ असावा बापुसाहेब

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

१९७१ पासून म्हण्जे शाळेत गेल्या पासून झोप नामक प्रकरणापासून फार दूर होतो. पण जेंव्हा पासून शेतात स्वत: राबायला सुरुवात केली तेंव्हा पासून निद्रा देवी प्रसन्न झाली. भरपूर काम केल्या नंतर आणि कुणालाही जाब द्यायचा नाही, ह्या विचाराने मस्त प्रगाढ झोप लागते. मजूरा आधारीत शेती करत नसल्याने, तो पण त्रास नाही. मिरचीची रोपे लावायला गडी न मिळाल्यास, स्वतः रोपे लावायची धमक पण आहे आणि तशी ताकद पण आहे. स्वतः पुरते कमवावे आणि संत गाडगे बाबांचे नांव घेत ४ घास खावेत, ह्या पलीकडे कसलीही आशा नाही. ते जावू दे, आमचा वानप्रस्थाश्रम बघायला कधी येताय?

In reply to by टवाळ कार्टा

मिपावर चांगले धागे असो वा नसो आपण नेहमीच उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद देऊन आदर्शाचा एक वस्तूपाठ घालून दिला आहे, ते आम्ही अजिबात विसरलो नाही. =)) बाकी, आमच्या कौतुकाबद्दल मनापासून आभारी आहे. -दिलीप बिरुटे

असे मिपावर धागे काढून शेती करता येणार नाही/शक्य नाही, त्याशिवाय आपल्यातले कोकणी बाले सगळे चाकरमानी आहेत, बाकी एकंदरीत प्रतिसाद पहाल तर माझे म्हणणे पटेल कदाचित तुम्हाला, शेती करतोय किंवा शेतकरी झालो असे म्हणून नुसते भागणार नाही काका, शेतकरी झालो हे कळायला आपल्यालाच ठरवावे लागते, इथे धागा काढून मजूर मिळण्याची शक्यता ह्यापेक्षा जास्त तुम्ही तुमची शेती जिथे आहे त्या संबंधित तालुक्यातील आठवडी बाजार किंवा मजूर अड्डयाला गेलात तर जास्त कळण्याची शक्यता आहे, तरी विचार करावा ही नम्र विनंती.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

*काही स्वानुभव आहेत शेतीचे, मजूर नियुक्तीचे वाटल्यास व्यनि कराल तिकडे साद्यांत सांगतो

In reply to by भ ट क्या खे ड वा ला

खेरशेत नावाच्या गावात (चिपळूण आणि संगमेश्वरच्या मध्ये) प्रयोग म्हणून, एक एकर शेती ६ महिन्यांसाठी घेतली आहे. २-३ महिन्यात तिथे रुळलो की, नक्की या.
प्रिय मिपाकरांनो, होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो. पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत. सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य. १. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल. २. राहण्याची सोय केल्या जाईल. ३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल. ४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल. ५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल. ६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे.

खुलता खुळी खुलेना...

नीलमोहर ·

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?

In reply to by अभ्या..

अद्द्या 01/10/2016 - 12:25
ढाढी करावीच कशाला म्हणतो मी .. अभ्या "काका " असं बारसं कोणी तरी केलेलंच आहे .. आता अभ्या बाबाजी पण होईल .. त्यात काय एवढं =]]

In reply to by अभ्या..

महासंग्राम 01/10/2016 - 10:27
मग तो विषयच नई ना भौ. मला अजूनही आठवते २२ जुलै ला मालिकेचा पहिला भाग होता, तेव्हा गावावरून पुण्याला यायला निघालो होतो पण, फक्त या खळी पाई गाडी हुकणार होती. ट्रॅव्हल्स वाला फोन करून करून बेजार झाला. शेवटी पहिला भाग पाहूनच निघालो होतो. आणि तोच शेवटचा भाग होता. ;)

पैसा 30/09/2016 - 17:50
असा माणूस खरा कुठे दिसला तर त्याचा लकडीपुलावर झाईर सत्कार करू म्हटले मी, तर अजून एकजण म्हणे, लकडीपुलावर ट्रॅफिक जाम होईल. त्यापेक्षा शन्वारवाड्यावर करू. नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली. ती आत्या मेडिकल कॉन्फरन्सला गर्भसंस्कार या विषयावर मराठीत भाषण करते. दोन दिवसापूर्वी हाब्यास करणारी नायिका अचानक फश्ट क्लासमधे यम्बीबीयश झाल्याचे सांगत पेढे घेऊन येते. बहुधा एक्स्टर्नल परीक्षा देत असावी. वगैरे बरेच अचंबित करणारे प्रकार आहेत. खलनायिका जानेवारी महिन्यात डिलिव्हरीला ड्यु आहे मात्र कोणत्या वर्षाचा जानेवारी ते साल्यानी सांगितलेच नाही! ही माबोवरची हाईट्ट प्रतिक्रिया. =))

In reply to by संजय पाटिल

पैसा 30/09/2016 - 18:22
नवर्‍याला रिमोट द्यायचा नाही हा मुख्य हेतू आहे. दुसरा काहीतरी चांगला मराठी पर्याय सुचवा प्लीज. स्टार वाले यांचे बाप आहेत. ते नको. तसेही चार दिवसात आम्चे शिनेर सिटिझन्स येणारेत. मग मला काही पर्याय शिल्लक नाहीच.

In reply to by पैसा

मारवा 30/09/2016 - 18:51
राष्ट्रभाषेतला चालेल का पहले मै बहोत मोटा था..... सब हसते थे..... ७९९ का बेल्ट पहना अब म्म्म्म्म्म्म्म्म्म........ एव्हरग्रीन ऑप्शन अभी कॉल कीजीए

In reply to by पैसा

तेजस आठवले 30/09/2016 - 18:31
नाडी बघून कोणी बाई प्रेग्नंट आहे हे समजणारे डॉक्टर असतात हे बघून झीट आली
हे शक्य असावे. नाडी बघून बऱ्याच गोष्टींचा अंदाज वर्तवणारे डॉक्टर पाहिले आहेत. तसेच नाडी बघून गर्भार असणे सांगितलेले बघितले आहे.नाडीपरीक्षा या विषयाबद्दल आयुर्वेदिक शिक्षण घेतलेले मिपावरील वैद्य अधिक माहिती सांगू शकतील.

In reply to by तेजस आठवले

पामर 03/10/2016 - 15:25
एक तर सप्तपदी वा पाणिग्रहण ह्या विधित वराने वधुचा फक्त हात हातात घेणे अपेक्षित आहे, मनगट पकडणे नाही. लग्नाच्या विधित फिरत असताना त्याला नाडी-परिक्षा जमत असेल तर धन्वन्तरि बेशुध्द पडेल.

रेवती 30/09/2016 - 18:03
सगळे मान्यच! शिरेला त्यातील बीन्डोक ष्टोर्‍यांमुळे आवडत नसतील तर टीव्ही बंद ठेवायचा/ च्यानल बदलायचा पर्याय आहे असे मला आधी वाटायचे, अजूनही वाटते. किंबहुना एका शिरेलीचे लेखन करणार्‍या महिलेनं तसंच सुचवलय. व्यवसायीक यश मिळवणार्‍या कथा आम्ही लिहितो, च्यानलचीही ती मागणी असते वगैरे. जशी सध्या मी सक्तिने सिरियलांची प्रेक्षक झालिये तसा प्रेक्षकांचा नाईलाज कळतोय. च्यानल बदलणे, टीव्ही बंद करणे हे पर्याय सुचवणे हे म्हण्जे आमच्या दुकानात हेच उपलब्ध आहे, घ्यायचे तर घ्या, नैतर चालते व्हा! म्हणण्यासारखे आहे. एकवेळ दुकानातून निघून येणे शक्य आहे. इथे आमच्याच घरात दुकान थाटून नाईलाज लादण्यासारखे आहे. मला टीव्हीकडे पाठ फिरवून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अनेक वयस्क, आजारी लोकांना उपलब्ध असलेल्या एकमेव पर्यायाला शरण जाण्याशिवाय इलाज नाही.

आदूबाळ 30/09/2016 - 18:07
बाकी आज्जींच्या बोलण्याच्या स्टाईलची नक्कल करायला जाम मजा येते. "अरे विक्रांत, चड्डीची नाडी बांधलीयस ना नीट?" किंवा "अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये" वगैरे आचरट वाक्यं बोलून पहावीत.

In reply to by आदूबाळ

मारवा 30/09/2016 - 18:16
नाही उदाहरणच आहे हे मान्य आहे पण विक्रांतच्या नाडी बांधण्याची खातरजमा एकीकडे..... किंवा ची किंचीतशी भिंत ओलांडुन लगेच मोनिका समोर येते आता भेदरलेला बोका थोड नाही म्हटल तरी थोड नाही म्हटल तरी काहीबाही तरळुन जातच की हो डोल्यासमोर झर्र्क्कन मग आम्हाला उगीचच वाटत साला आबाला अस म्हणायच असेल तस सुचवायच असेल नाही म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब आहे म्हणुन अस आनंद ध्वज वगैरे सुचत.

In reply to by आदूबाळ

नाखु 01/10/2016 - 08:40
"अगं मोनिका, शेजार्‍यांच्या बोक्याच्या कमरेत लाथ घालून ये, आणि बोका नसेल तर शेजार्यांचा पण रिकाम्या पायाने परत येऊ नकोस"माणसाने चांगल्या कामात हयगय करू नये असे आमचे हे नेहमी म्हणतात" मामो ऑफ

पैसा 30/09/2016 - 18:12
पात्र निवड हे एक राहिलंच. संजय मोने आणि सविता प्रभुणे यांच्यासारखे कलाकार घेतलेत ते "अग्गबाई" "अरेच्चा!" एवढ्याचसाठी का? नवरा सबंध वेळ टाईम्स नाऊ वरच्या अर्णवच्या आरडाओरडा म्याचेस लावतो म्हणून मी त्याच्याकडून रिमोट काढून घेऊन एक/दोन मराठी शिरेल बघायला सुरुवात केली तर शिंची मलाच शिक्षा झाली ती! !@#$%^&

In reply to by पैसा

महासंग्राम 30/09/2016 - 18:15
झी युवा वरच्या शिरेली पहा बऱ्यापैकी बघणेबल असतात. फ्रेशर्स, दिल तो बच्चा है जी वर आधारलेली 'लव्ह लग्न लोचा' बरी असते 'खूखूखू' पेक्षा.

ही मालिका तर बथ्थड आहेच....बाकीही उजेडच आहे... कथाबीज वगैरे प्रकार वावदूक असतात असा ह्यांचा समज असावा.... कुठे त्या जुन्या दूरदर्शनच्या सकस मालिका आणि कुठे हे ह्यांचं २ मिनिटाचं फास्टफूड.... नो मनोरंजन...केवळ मनस्ताप !

अजया 30/09/2016 - 18:22
M2 ही माझ्या लेकाचा लेटेस्ट क्रश आहे ;) त्यामुळे तो रोज तिचे दर्शन घ्यायला ही मालिका लावतो.मन लावून बघतो. त्यावर आम्ही एक चर्चा पण केली! असली सुंदर पण माठ वाटणारी तुला चालणारे का.तर त्याने तो क्रश्ड असल्याने रोज बघायला छान आहे मग चालेल ढ असे उत्तर देऊन मला निरूत्तर केलंय. एकूण तिकडे कळी खुलली नाही तरी लेकाची नक्कीच खुलली आहे या शिरेलीमुळे!

In reply to by अजया

रेवती 30/09/2016 - 18:30
अगं हे निदान त्याच्या वयामुळे असं झालय हे समाधान नाही का तुला? आमच्या पोराला त्यातील फक्त आज्जी लक्षात आहे.

In reply to by अजया

नाखु 01/10/2016 - 08:46
सुनेची सासूसमोर दात काढायची?.....गालावर खळ्यांचे राज्य येईल. भावी सुनांनी,संभाव्य सासवांनी,दातांनी,कळींनी आणि शिरेल प्रेक्षकांनी हलके घ्यावे

मारवा 30/09/2016 - 18:59
गमती जमती असतात अनेक हळुवार क्षण असतात उदा. नविन लग्न झालेले जेव्हा नविन नविन फिरायला जातात ( मी थोडा जुन्या पिढीविषयी बोलतोय म्हणजे कार वगैरे नसलेले पायी फिरायला जाणारे ) तेव्हा एक गंमत असते मुलगा पुढे पुढे जातो कधी कधी मुलगी एकदम पुढे जाते अस पुढे मागे चालण्यात नविन दाम्पत्यात होत असत. मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते. हे साले सिरीयलवाले काहीतरी मोठ टेन्शन पहीलेच क्रिएट करतात काय वेगळ दाखवत नाही आपल्याला स्क्रिप्ट देत नाही ही एक तक्रार आहेच नायत नवविवाहीत दाम्पत्याच्या कितीतरी गमती जमती आहेत....

In reply to by मारवा

एस 30/09/2016 - 19:20
क्या बात है! पुरानी यादें ताज़ा कर दी जनाब आप ने तो। ते 'कधीतरी चुकून धक्का लागणे' चं रुपांतर नंतर 'मुद्दाम धक्का मारून खोडी काढणे' मध्ये होतं. मग अजून काही काळाने 'अरेच्चा, ही कुठे राहिली!'. ;-)

In reply to by मारवा

नीलमोहर 01/10/2016 - 15:52
' मग दोन्ही एकमेकांचा अंदाज घेत हळुहळू सराईतासांरखे चाल से चाल मिला के चलने लगते है. त्या चुकण्यातली मॅच करण्यातली मौज असते. त्यात एक चुकार धक्का तरीही लागतोच त्याची मजा असते.' - आणि असा एखाद चुकार धक्का लागला की जो ४४० चा करंट बसतो.. :)

अभ्या.. 30/09/2016 - 19:02
ह्या सिरिअल्स बघणार्‍यांचे अभिणंडण. त्याची चर्चा करणार्‍यांचे डब्बल अभिणंडण ह्यावरसुध्द्दा जिलब्या पाडणार्‍याला तर काय म्हणावे? . दुदुदुदुदुदुदुदुद

एस 30/09/2016 - 19:25
मला त्या शीर्षक गीतात श्रेया घोषाल बाईंनी काहीकाही चुका केल्यात असं वाटत राहतं ऐकताना. उदा. 'खुलता' ऐवजी ती थोडासा 'खलता' असं म्हणते. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरे ही का तरीही सारी मिटेना हीच प्रीती, हीच भीती वीण दोघांतली ही तुटेना हेच कोडे रोज थोडे   सोडवावे तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळी ही खुलेना वाट चुकल्या या मनाची  आज खुलता कळी ही खुलेना अजून एक काहीतरी चूक बायकोनं सांगितली होती. तिला विचारून सांगतो.

In reply to by एस

रातराणी 30/09/2016 - 22:44
खीखीखी. मराठी हिंदी सिरेलेंच्या वाट्याला शहाण्या माणसाने लागू नये. शीर्षकगीत बरे आहे. आस मकल्या जीवनाची असं काहीतरी ऐकू आलं. तुम्ही दिलेले गाण्याचे बोल वाचल्यावर ते आस मुकल्या जीवनाची आहे हे कळलं. आताच बया का मधे सिक्सर मारला श्रेयानी. ह्या गाण्याला पाट्या टाकल्या सारख्या वाटल्या. सगळ्यात बेस्ट शीर्षकगीत वादळवाटचं होतं.

सतिश गावडे 30/09/2016 - 19:29
बरं झालं मी टीव्ही पाहत नाही. आणि तुम्ही टीव्ही पाहता हे चांगलं आहे. त्यामुळे असे खुसखुशीत लेख आणि त्यावरील प्रतिक्रया वाचायला मिळतात.

रमेश आठवले 30/09/2016 - 21:00
अनिल ( आ. रा . देशपांडे ) यांनी लिहिलेल्या आणि कुमार गन्धर्वं यांनी गाऊन अजरामर केलेल्या 'खुलता कळी खुलेना' या शब्दांचे पालुपद असलेल्या भावपूर्ण कवितेचा या सीरिअल साठी केलेला वापर विकृत आहे . मूळ गीतातील भावनांशी सीरिअल मधील कथेचा आणि तीच्या सुरवातीला केलेल्या चित्रीकरणाचा सुतराम सबंध नाही.

मन१ 30/09/2016 - 21:35
भारिच. शीर्षक विशेष आवडलं. "या गो लाजिरवाण्या घरात"ची आठवण झाली.
ईश्वर या सर्व लोकांना सद्बुध्दी देवो आणि त्यांनी थोडेफार तरी लॉजिक वापरून सिरेल योग्य मार्गाने पुढे न्यावी, अशी प्रार्थना करण्याखेरीज गरीब बिचारा प्रेक्षक अजून काय करू शकतो. सिरेल बघायची नाही हा पर्याय असूनही, कदाचित पुढे काही बदलेल, चांगले घडेल या आशेने तो बघत राहतो. शेवटी आपण भारतीय नेहमी आशावादी. तसे पुढे चांगले घडेलही, घडावे, आमेन... !!
ह्याच्याशी विशेष जोडून घेउ शकलो. कारण "काहे दिया परदेस", "होणार सून मी" ... वगैरेचे काही एपिसोड्स बघावे लागलेत. ;)

पद्मावति 01/10/2016 - 00:42
मस्तं लेख :) आत्ताच यु टुयुब वर आठ दहा एपिसोड्स पाहून आले. प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे त्यामुळे बरं आहे.

In reply to by पद्मावति

अभ्या.. 01/10/2016 - 00:48
प्रत्येक एपिसोड दोन ते पावणे तीन मिनिटात आटोपला आहे
आँय?? एवढे काय दाखवतात तीन मिनिटात? नुसत्या क्लोजपांना १० मिनिटे लावणारे पब्लिक हे.

काहे दिया परदेस वर बोलणार का? ती मी बघते! ही मालिका मात्र अजिबातच पाहिलेली नाही. जान्हवीच्या डिलीव्हरीचं केलेलं सोंग बघता इथे नक्की काय होणार कुणास ठाऊक!!!

In reply to by पिलीयन रायडर

पैसा 01/10/2016 - 16:39
तूच काढ धागा. मी कधीतरी ती पण लावते. मात्र जेव्हा जेव्हा बघितलीय तेव्हा या शिरेलीत कोणी ना कोणी अर्णव पेक्षा मोठ्या आवाजात ओरडत असतात. आणि हिरवीण म्हणजे ताजमहाल आहे. सुंदर पण चेहर्‍यावरची एक रेष हलेल तर शपथ! एकंदरीत शिरेलीतली पात्रे कमी जास्त प्रमाणात अ‍ॅबनॉर्मल दाखवलेली असतात या निष्कर्षाला पोचले आहे.

In reply to by पिलीयन रायडर

नीलमोहर 01/10/2016 - 17:03
ही आणि एक दिव्य शिरेल, अजिबात बघत नाही, ती सुरु असते तेव्हा मी खाली मान घालून पटपट जेवून घेते, तरी ते up वाले कर्कश आवाजात ओरडत बोलतात, ते पार डोक्याच्या आत पोचतं, तुला बॅटन पास केलं, तू लिही, मग बॅटन पुढे पाठव, सगळ्यांनी एकेक सिरेलीवर लिहा, कुणीतरी रात्रीच्या खेळावर लिहा, आधी उत्सुकता होती पण त्याचेही १२ वाजवले, आता काय चाललंय काय माहित.

In reply to by पिलीयन रायडर

रेवती 01/10/2016 - 17:55
ती सिरियल आपापल्या जबाबदारीवर पहावी. बायका इतक्या जोरात ओरडतात की कानास त्रास होवून तपासणी केल्यास त्याच्या आलेल्या बिलावर धागा काढलास तर अज्याबात सहानुभूती व प्रतिसाद मिळणार नाही.

सरल मान 01/10/2016 - 12:24
आहो माझी लेक हे टाएटल गीत असेच बोलते....खुलता खुळी खुलेना...

आमच्याकडे ७ ते ९.३० पर्यंत झी मराठी चालू असते आमच्या आईसाहेबांच्या कृपेने, त्यामुळे कितीही निषेध नोंदवला तरी काही प्रमाणात बघावे लागतेच. हल्ली, म्हणजे to be precise श्री जान्हवीच्या शिरेलीपासून झी चे सगळे हिरो दाढी वाढवून असतात. विक्रांत, शिव, गुरुनाथ आणि आता एक नवीन शिरेल येतीये त्यातला पैलवान हिरो पण दाढी वाढवून आहे. मज्जा आहे.

In reply to by प्रसाद प्रसाद

नाखु 01/10/2016 - 12:48
वैतागाने दाढीचे खुंट उपटणे जास्ती हितावह असल्याने असेल किंवा तोंडभरून हसण्याचे प्रसंग (प्रेक्षक सोडून) या हिरोंच्या वाटयाला दुर्मीळ असतील म्हणूनही असेल. अपवाद तुपाळ काहीही श्री (तो चोवीस तास हसत असे) गेले १० महिने दुर्चित्रवाणी बंद ठेवलेला तरीही काहीही न अडलेला कुटुंबवत्सल नाखु

एक हिन्दी चित्रपटातील गाणं होतं. त्याचे बोल होते, 'फुल बनी है अब तू, पहले बंद कली थी.' म्हणजे पूर्वी तू लहान मुल होतीस (कली) आता तारुण्यात आली आहेस (फुल). पण ह्या शिर्षकात म्हंटलय 'खुलता कळी खुलेना' म्हणजे अजून नायिका बाल्यावस्थेतच आहे. ती काही केल्या (फुल) तारूण्यात पदार्पण करत नाहीये. आता बालपणीच तिला दिवस गेल्याने तिने स्वतः फुल व्हायच्या आतच इतर सर्वांना 'फूल' केले आहे. म्हण़जे हि एक रहस्यकथा असावी. आता ही रहस्यकथा असावी, विनोदीकथा असावी कि कौटुंबिक कथा असवी ह्याचा दिग्दर्शकाचा गोंधळ झाल्याने वाक्यावाक्याला मालिकेचा बाज बदलतो आहे. म्हणजे एका वाक्याला कौटुंबिक असणारे कथानक पुढच्या वाक्याला रहस्यमय होते तर लगेच त्याच्या पुढच्या वाक्याला निखळ विनोदी होते. असा हा एक तिच्या लग्नाच्या वेळी बनविलेला, लग्नघरातला, तळाला मीठ उरलेला, चिवडा आहे.

चिनार 01/10/2016 - 16:26
ह.ह.पु. वा...मस्त लिहिलंय... ही सिरीयलसुद्धा जबरदस्तीने बघावी लागते..प्रमुख नायिका खरंच छान दिसते..खेबडतोंडी स्वानंदी अन मक्ख चेहऱ्याच्या आदितीपेक्षा लाख पटीने चांगली..बाकी सिरीयल तर आनंदी-आनंद आहे..

उपयोजक 01/10/2016 - 18:01
नावात मजा आहे. खुलता कळी खुलेना! बध्दकोष्ठच! दुसरं काय? (कवी अनिल यांची क्षमा मागुन!)

त्या बघणाऱ्यांना आणि त्यावर चर्चा करणाऱ्यांना एखादा महिना एका निर्जन बेटावर राखी सावंत, केआरके, डॉली बिंद्रा गेलाबाजार तो एजाजभाई यांच्यासोबत मजाच मजा करायला फ्री ट्रिपचे बंपर बक्षीस द्यायला पाहिजे!! Sandy

खु.खु.खु.ची नाडी परीक्षेने केलेली सुरवात मला भावली. विक्रांतचे आजोबा निष्णात आयुर्वेद वैद्य असल्यामुळे त्याला मोनिका तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सप्तपदी करताना लगेच कळते. त्यामुळे मी सुरवातीपासूनच हि मालिका बघत आहे. अजून तरी मला बरी वाटत आहे. आता मोनिका बाजूला कधी होते आणि विक्रांत/मानसीचा प्रणय कधी सुरु होतोय याची वाट पाहत आहे. एक खटकलेली गोष्ट म्हणजे आजीपासून सर्वांचा 'प्रेग्नन्ट' या शब्दाचा वापर. गर्भार/गर्भवती वापरावा (काही मिपाकर 'पोटुशी' चा हट्ट करतील तोही चालेल).

रमेश आठवले 03/10/2016 - 06:29
झी मराठीवर बरेच आठवडे चालणारी ' नांदा सौख्य भरे ' ही मालिका नुकतीच सम्पली. या मालिकेत सुरवातीपासून शेवट्पर्यंत चे कथानक हे सासूबाई ललिता जहागीरदार आणि त्यांचे पति माधवराव यांनी पैशासाठी सर्व नातेवाईकांच्या विरुद्ध केलेल्या कट कारस्थानाने भरलेले आहे. तरीही तीचे नाव मात्र ' खुलता कळी खुलेना ' सारखेच चुकीचे म्हणजे ' नांदा सौख्य भरे' असे ठेवले गेले आहे.

हर्मायनी 04/10/2016 - 14:51
हाहाहा .. लेखनविषय बालकथा .. बालिशच आहे कथा ! म२ हि अगदीच वाक्य पाठ करून बोलते .. सुंदर दिसणारी माठ नायिका .. हेच बरोबर .. म१ बद्दल तर बोलायला नकोच ..

मदनबाण 04/10/2016 - 15:16
माना २० डिग्री तिरप्या करुन अश्या सिरीयली पाहणारे अनेक जीव आहेत, नंतर त्यावर... हो ना ! काय बाई आहे ती ! नालायकच आहे ! इं. इं. इं... बहुमोल चर्च्चा हेच्च जीव करताना दिसतील! ;) जाता जाता :- खुलता खुळी खुलेना... ? कळी आधीच खुलुन त्या त्यागी डॉकच्या गळ्यात पडली आहे ना ! :P मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!

त्या दिवशी ओफीसातून येताना ह्या मालिकेचे शूटिंग चालू होत , चुकुन बघितल तर ती प्रेग्नट हीरोइन रस्त्यावर एक सीन देत होती... हे भयप्रद दृष्य बघून भयाने अशी सैराट गाडी पळावली काय सांगू :) धापा टाकून घरी पोचलो आणि आधी देवाच्या पाया पडलो :)

अजया 05/10/2016 - 19:06
हा पण शिरेलचाच इफेक्ट दिसतोय.केकता कपूर शिरेल रोज बघत असणार ;)

मारवा 05/10/2016 - 19:55
मिसळपाव वर या विषयाला अजुन पुरेसा "न्याय" मिळाला नाही याची खंत वाटते. खरतर एकता कपुर या मुख्य विषयाच्या अनेक उपशाखा होउ शकतात इतकी याची व्याप्ती मोठी आहे. उदाहरणार्थ एकता कपुर च्या सिरेलीतले सण व प्रत्यक्षातले सण एक तुलना. एकता कपुर ने सिरेलीतुन मार्कॅट मध्ये आणुन टाकलेली चॉकलेटी नायक व नायिका व पुढे त्यांनी गाजवलेले कर्तुत्व. एकता कपुर च्या सिरेलीतुन वाजलेली एकुण धक्का सीन्स व स्पेशल एपिसोड ची सांख्यिकीय माहीती. एकता कपुर च्या सिरेली करता करता वाढलेली हिरो हिरोइन्स सध्या इतकच आठवतय विषय व्यापक आहे मात्र.

चित्रगुप्त 13/10/2016 - 07:21
एक थी कपूर शिरेलं कशी बनवते .... 'क्यूत्यापा' चा मजेशीर व्हिडो बघा: TVF's The Making Of... | S01E04 | 'A Decade Long Daily Soap' (ft. Ekthi Kapoor) https://youtu.be/ewFiQVw-IkY (तूनळीचा व्हिडो उदाहरणार्थ चित्रासकट वगैरे हुबेहुब इथे कसा द्यायचा ते जरा डीटेल सांगेल का कुणी) ?
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा

निनाद ·

सतिश गावडे 19/09/2016 - 10:09
या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!
मी चार वर्षांचा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयरींगचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर गेल्या बारा वर्षात कुठेही या माहितीचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे.
मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच
आरडुइनो बोर्डचे प्रोजेक्ट त्याच्याशी संबंधीत फोरमवर वाचायला छान वाटतात. प्रचंड उत्साह आणि चिकाटी नसेल तर बोर्ड काही दिवसांत अडगळीत जातो. :)

In reply to by सतिश गावडे

निनाद 19/09/2016 - 10:44
त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे. शंका रास्त आहे. पण मागे एक अति लघु प्रकल्प केला होता. त्यात एक मिलिअँप करंट मिळवायचा होता. आणि त्यासाठी रझिस्टर शिवाय ट्रान्झिस्टरचा ही वापर केला होता. फक्त रझिस्टर वापरूनही काम झाले असते तेथे ट्रान्झिस्टरचा वापर का केला असावा हे मला समजले नाही. पण त्याचे कारण मला या क्षेत्राची नसलेली ओळख हे आहे. मिपावर शोधले पण काही आढळले नाही. मग असे प्रश्न विचारायला धागा असावा असे वाटले. संकलन करून ठेवले तर वाया तर नक्की जाणार नाही असे वाटते. या शिवाय ज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्या त्या व्यक्तिवर अवलंबून आहे ना? तुमच्याकडे सारे ज्ञान आहे पण त्याचे अ‍ॅप्लिकेशन नाही! पण याच वेळी कुणाला तरी एक बटाटेवडे तळून देणारे स्वस्त आणि मस्त मशिन हवे असेल. पण त्याला माहिती नसेल की हे सहज शक्य आहे. त्या मशिनचे रोबोटिक्स अ‍ॅड्रुनोचा वापर करून प्राथमिकरित्या बनवता येतील. वापरून पाहता येतील. मग प्रत्य्क्ष युनिट बनवता येईल. कल्पनाशक्तीला भरारी आणि स्टार्ट अप्स http://www.misalpav.com/node/37276 ची तांत्रिक बाजू सांभाळणे यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो ना गावडे साहेब? असो...

In reply to by निनाद

सतिश गावडे 19/09/2016 - 11:08
माझा प्रश्न प्रामाणिक होता. :) तुम्ही या विषयाचा लघू उद्योगांसाठीच्या उपयोगीतेच्या दृष्टीकोनातून विचार करत असाल तर ती आनंदाची गोष्ट आहे.

In reply to by सतिश गावडे

तुमच्या नोकरीत तुम्हाला ह्या संकल्पनांचा वापर होत नसेल तर दुसर्यांना पण होत नसेल हा विचार योग्य नाही

कंजूस 19/09/2016 - 10:33
एफेमची रेंज घरात येत नाही ,मोबाइलची रेंज येत नाही त्यासाठी कोणी उपाय शोधले आहेत का? कोकणात बय्राच लोकांनी कौले काढून पत्रे घातलेत.पण त्यामुळे या अडचणी वाढल्या आहेत.फ्लॅट सिस्टिमात खिडक्या,बॅल्कनीच्या अॅल्युमिनियम फ्रेमसही रेंज अडवतात.फक्त ब्लुटुथ युनिट मिळते का?त्याला जुने प्रकारचे टिव्ही,साधे आपल्याकडचे स्पिकर जोडता येतील.

In reply to by कंजूस

अल्युमिनिअम च्या तारेचा एन्टेना बनवुन तो घराबाहेर लावला तरी एफ एम व्यवस्थीत चालतो,तार नसेल तर तांब्याच्या ताराची वायर घराबाहेर काढली तरीही चालेल.

In reply to by कंजूस

निनाद 22/09/2016 - 04:00
फक्त ब्लुटुथ युनिट (आणि एफ एम ट्रान्स्मिटर?) वापरून कोणतेही स्पिकर वापरात आणता येतील. मी ब्लुटुथ युनिट पाहिले होते, पण ते अ‍ॅड्रिनोला जोडण्यासाठी होते. मला खात्री आहे फ्री स्टँडिंग पण मोबाईल चार्जरवर चालेल असे पण मिळायला हवे. याच पद्धतीने ऑडियोजॅमर तर नाही पण ऑडियो मध्ये गोंधळ उत्पन्न करणारे युनिट बनवता येईल का? जेणेकरून मोठ्याने स्पिकर वाजवणे अवघड होईल. :)

In reply to by कवितानागेश

पिशी अबोली 20/09/2016 - 03:49
पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये 'जन-आधार' नावाच्या एका संस्थेचं ऑफिस आहे. ते घेतात इ-कचरा. पण मोठ्या प्रमाणावर असेल तर काय करायचं माहीत नाही. त्यांच्याचमार्फत एक संस्था इ-कचरा गोळा करून घ्यायला येते असं काहीतरी अंधुक आठवतं..

मारवा 19/09/2016 - 11:00
सदाहरीत प्रश्न धागा या रेग्युलर नावाला ईलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भातला "सदाभारीत" शब्द जो वापरला तो लयच भारी आहे. शब्दयोजना प्रचंड आवडण्यात आलेली आहे.

मारवा 19/09/2016 - 11:06
"सदाभारीत" या भारी शब्दाने मी भारावुन गेलेलो आहे. असे "भारदस्त" नाव देउन आपण एक प्रकारे "ईलेक्ट्रॉनिक्स" क्षेत्राच्या प्रतिष्ठेला "हातभार" च लावत आहात. नाहीतर आजकाल नुसती "भारंभार" शब्दांची जंत्रीच बघायला मिळते. हल्ली जो तो उधार शब्दांचा "भारवाही" हमाल झालेला आहे. अशा युगात आपण केलेल्या कार्याचे जितके आ"भार" मानावे तितके कमीच. ईलेक्ट्रॉनिक्स जिंदाबाद !!! हा व वरील प्रतिसाद "भारावलेल्या" अवस्थेत दिलेला आहे.

gogglya 19/09/2016 - 16:44
जमेल तशी माहीती देत जाईन. जरी मी यन्त्र अभियान्त्रीकीची पदवीका घेतली असली तरी मूळ ओढा "ईलेक्ट्रॉनिक्स" कडेच होता आणी आहे. [ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी प्रतिशब्द काय आहे?] ऑफिस मध्ये ५ दिवसांचे [ रोज १ तास ] प्रशिक्षण घेऊन सहभागी जनांना स्वतः LED उघड-झाप करणारे सर्कीट / उजेडानुसार आवाज कमी-जास्त करणारा भोंगा बनवताना बघणे खुप रोमांचकारी असते.

In reply to by संदीप डांगे

नाखु 27/09/2016 - 15:11
किमाण दोन तीन गाणी एक्दम आणि भराभर (जुन्या ६०-९० च्या तबकड्या जोरात पळवल्या की येतो तस्सा काहीसा प्रकार) वाजतील असा उपाय करणारे उपकरण बनवा (लोकाम्नी रागाने डॉल्बीच फोडली पाहिजे) ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मी त्याची ही आगावू नोंदणी करत आहे, डॉल्बी उपाय असुरी नाखु

In reply to by निनाद

gogglya 22/09/2016 - 16:28
त्यातील कार्यकारणभाव जाणून घेण्याची आवड असेल तर Flasher Circuits इथे भेट द्या. कोणाला स्वतः हे सर्कीट बनवायचे असेल तर मी स्वतः मदत करायला तयार आहे. हवे असेल तर तू-नळी वर पण शोधु शकता.

In reply to by सतिश गावडे

निनाद 23/09/2016 - 03:30
ऋणिकी असा शब्द electronic या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे. ऋणिकी म्हणजे इलेक्ट्रॉनीक्स इलेक्ट्रॉन. हे ऋणभारीत कण आहे म्हणून चपखल शब्द ऋणिकी

In reply to by सतिश गावडे

झुमकुला 23/09/2016 - 12:44
माझ्या माहितीप्रमाणे विद्युत भारीत कणांचा( electrons ) अभ्यास म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मराठी मध्ये कण हे अणु म्हणून प्रचलित झाले असावे बहुधा. तसेच खूप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक्स साठी अणुविद्युत अभियांत्रिकी हाच शब्द पाहण्यात आलाय.

उपयोजक 19/09/2016 - 18:15
या धाग्यावर तर याच पण इथेही या. http://www.misalpav.com/node/37402 Electric,Electronics,computer यांसंबंधी समस्या,शंका विचारा,माहिती सामायिक करा. एक दिवस पुर्ण व्हायच्या अातच १५ सदस्य झाले.

अमितदादा 19/09/2016 - 22:24
उत्तम विषयावरती धागा या धाग्यात इलेक्ट्रिकल बद्दल हि माहिती हवी. या धाग्यातून बरीच नवीन माहिती मिळेल असे वाटतेय . बरेच दिवस झाले एक विषय डोक्यात होता , ज्याची चर्चा मी ऑफिस मध्ये मित्राबरोबर केली होती पण त्यावरती वाचन काही होत नव्हतं . हा धागा आला आणि वाचायचं ठरवलं. तो विषय म्हणजे वायरलेस इलेक्ट्रिसिटी , म्हणजे कंडक्टर चा वापर न करता विजेचं wi -fi प्रमाणे होणारे वहन . याची सोप्या भाषेत मांडणी म्हणजे एक अँटेना (व इतर सर्किट ) असेल जो विजेचे मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह मध्ये रूपांतर करेल , दुसरीकडं एक रिसिव्हर (व इतर सर्किट ) असेल जो हि मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह catch करेल आणि ज्याचं परत विजेत रूपांतर करेल. सध्या तरी हे तंत्रज्ञान बाल्य अवस्थेत आहे , सरळ बोलायचं झालं तर ह्या तंत्रांज्ञानांचे दोन प्रकार होतात १. Non-radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान छोट्या किंवा माध्यम अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फिल्ड हे माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी. २. Radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान जास्त अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये लेसर, रेडिओ वेव्ह , मिक्रोवेव्ह इत्यादी माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी. हे तंत्रज्ञान भविष्यात खूप उपयोगी होईल यात शंका नाही, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चार्जिंग, कार चार्जिंग, बायोमेडिकल डिव्हिसेस पासून सोलर उपग्रहापर्यंत याचा उपयोग आहे. अधिक माहिती साठी खालील लिंक पहा https://en.wikipedia.org/wiki/Wireless_power_transfer http://edition.cnn.com/2014/03/14/tech/innovation/wireless-electricity/ अवांतर: मिपावरील बऱ्याच लोकांना हि माहिती असण्याची श्यक्यता असल्याने त्यातील तज्ञ् लोकांनी याबद्दल लेख लिहल्यास वाचाय आवडेल.

nikhil.nemade 19/09/2016 - 22:50
http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)

nikhil.nemade 19/09/2016 - 22:52
http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)

अमितदादा 19/09/2016 - 23:05
मला वाटतंय ह्या सारख्या धाग्यावर माहितीकम प्रतिक्रिया देताना त्या विषयाची चार वाक्यात summary लिहावी आणि त्यानंतर त्याच्या लिंक द्याव्यात. जेणेकरून मिपाकरांना पुढे वाचायचं कि नाही हे ठरवता येईल, तसेच ज्यांना कमी वेळात बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचाय त्यांना summary वरून कळेल. आणि summary सहज आणि सोप्या भाषेत असावी, काही वैज्ञानिक इंगर्जी शब्दांचे मराठीकरण टाळावे कारण सोयी पेक्षा गैरसोय होण्याची शक्यता जास्त. अर्थात ही सूचना आहे व्यवस्थीथपणा येण्यासाठी, लिहिणारे त्यांना जसे हवे तसे लिहू शकतात.

सद्ध्या एका रेडीओ रिसीव्हर सर्किटवर काम करतो आहे. हे झाल्यावर रेडीओ ट्रान्स्मीटर तयार करणारे. (टीपः मी HAM RADIO operator आहे. माझ्याकडे रेडीओ transmitting साठी अधिक्रुत लायसन्स आहे.)

In reply to by अनिकेत वैद्य

अभ्या.. 22/09/2016 - 09:47
भारीच. काही त्यात अ‍ॅक्ट्व्हिटी केल्यास कृपया मिपावर सांगा. मला लै इंटरेस्ट आहे. (टिपः मी व्यावसायिक रेडिओ स्क्रीप्ट आणि आरजेचे काम केले/करतो आहे)

In reply to by अनिकेत वैद्य

मराठी_माणूस 23/09/2016 - 12:59
अवांतरः एखादा चांगला MW रीसिव्हर सुचवु शकाल का . जे बाजारत उपलब्ध आहेत त्यांच्यात फार खर्खर येते.

उपयोजक 22/09/2016 - 21:19
http://www.misalpav.com/node/37402 सदस्य होऊ इच्छिणार्यांना विनंती. कृपया आपला व्हॉटस्अप क्रमांकही द्या.त्याशिवाय कसं सामील करणार? अजूनही कोणी राहिले असल्यास कृपया व्यनिवर कळवा.

सतिश गावडे 23/09/2016 - 08:43
ईलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक छोटे छोटे भाग/पार्ट्स असतात. यांना तांत्रिक भाषेत मोड्युल म्हणतात. हे मोड्युल डायोड, ट्रान्सिस्टर, रेसिस्टर, कॅपॅसिटर, इण्डक्टर, इण्टीग्रेटेड सर्किटस (आयसी) आणि एसी/डीसी व्होल्टेज सोर्स अशा अनेक काम्पोनंटची विशिष्ट जोडणी करुन बनवलेले असतात. a या प्रत्येक काम्पोनंटचे काम करण्याचे स्वतःचे असे एक तत्व असते. उदा. डायोडमधून विद्यूत प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहतो; विरुद्ध दिशेने विद्युत प्रवाह सोडल्यास तो अडवला जातो. तसेच या काम्पोनंटची त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार ठराविक अशी विद्युत प्रवाह वाहून नेण्याची आणि विद्युत दाब सहन करण्याची विशिष्ट क्षमता असते. या सार्‍या बाबींचा एकत्रित विचार करुन काही उपयुक्त जोडणी (सर्किट) बनवता येईल यावर संशोधन होत असते. त्यासाठी सुरुवातीला गणिती पद्धतीचा वापर जोडणीच्या विविध काम्पोनंटमधून किती विद्युत प्रवाह जाईल, किती विद्युत दाब असेल, त्याचा विविध काम्पोनण्टवर काय परीणाम होईल, ते कसा प्रतिसाद देतील याचा कागदावर कच्चा लेखा जोगा घेतला जातो. आता वेळ आलेली असते हे "डीझाईन" खरंच आपल्या गणिताप्रमाणे काम करतंय का हे तपासण्याची. त्यासाठी सारे काम्पोनंट "ब्रेडबोर्ड" नावाच्या भोकांची रांग असणार्‍या बाहेरुन प्लास्टीक असणार्‍या परंतू आतून या भोकांच्या रांगा विशिष्ट पद्धतीने जोडलेल्या असलेल्या फळकुटावर ठेवून ते जोडले जातात. a a या जोडणीला डिझाईनप्रमाणे काही ठराविक अ‍ॅम्पियर आणि व्होल्टचा विद्युत पुरवठा केला जातो. आणि मग एक तर ती जोडणी अपेक्षेप्रमाणे चालते किंवा काही चुकले असल्यास धमाका होतो. पूर्वी हीच पद्धत इलेक्ट्रॉनिक्स शिकणार्‍या विद्यार्थ्यांना विविध सर्किट्स शिकवण्यासाठी वापरली जायची. अतिशय खर्चिक आणि काहीसा धोकादायक असा हा प्रकार होता. कारण हा वीजेचा खेळ होता. अगदी मोठा अपघात झाला नाही तरी काम्पोनंट सर्रास जळायचे. यावर उपाय शोधला गेला ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचा. ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर हे असे सॉफ्टवेअर असते जे आपले डिझाईन व्हर्च्युअली तपासू देते. यातील जोडणी प्रत्यक्ष जोडणीप्रमाणे विविध जोडांच्या ठिकाणी ठराविक विद्युत प्रवाह आणि विद्युत दाब दाखवते. याचा फायदा असा की हे सारे व्हर्च्युअल असल्याने प्रत्यक्ष जोडणी तपासणी करताना वीज हाताळतानाचे धोके इथे नसतात. शिवाय प्रत्यक्ष काम्पोनंट वापरायचे नसल्याने तो खर्च वाचतो. एकच डिझाईन फेरफार करुन तपासता येते. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून वापरल्या जाणार्‍या "ईलेक्ट्रॉनिक वर्कबेंच" या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचे एक चित्र. a

In reply to by सतिश गावडे

प्रसाद_१९८२ 23/09/2016 - 13:33
जालावर ह्या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर सॉफ्टवेयरचे डेमो/ट्रायल वर्जन उपलब्ध आहे का?

अमितदादा 24/09/2016 - 22:12
इलेक्ट्रिक करंट चे दोन प्रकार आहेत AC आणि DC हे आपण जाणताच. (उदारणार्थ घरात पाण्याची मोटार AC वर चालतात तर सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे DC वर चालतात.) आज आपण पाहतो कि AC करंट हा पॉवर transmission साठी वापरा जातो याची खूप फायदे आहेत म्हणून, एक तर रेसिस्टीव्ह लॉसेस कमी आहे DC पेक्षा जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे, तसेच व्होल्टेज स्टेप उप/स्टेप डाउन सहजरित्या करता येते. तसेच जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे flow होणारा करंट कमी होतो ज्यामुळे वायर चे diameter कमी असतात, हे एक कारण आहे की मोठ्या टॉवरच्या ओव्हरहेड वायर मधून जास्त व्होल्टेज असत. परंतु समुद्रातून जाणाऱ्या वायर मधून DC पॉवर transmission जास्त फायदेशीर होते (AC पॉवर transmission केबल सुद्दा आहेत), कारण हवेतून होणाऱ्या पॉवर transmission साठी inductive and capacitive losses कमी असतात त्यामुळे तिथे AC करंट फायदेशीर तर समुद्रातील केबल मध्ये inductive and capacitive losses जास्त असतात त्यामुळे तिथे DC करंट फायदेशीर. अता महत्वाची स्टोरी, 19 शतकाच्या शेवटी (1880-1890) अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी दोन महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे Edison Electric Light Company ( आपल्या बल्ब वाल्या थॉमस एडिसन ची कंपनी) आणि Westinghouse Electric Company ( जॉर्ज वोशिंग्टनहोऊस याची कंपनी). तर यातील एडिसन च्या कंपनीचं अस म्हणणं होत की DC करंट हा पॉवर transmission साठी उत्तम आणि उपयोगी आहे, तर AC करंट हा धोकादायक आणि निरूपयोगी तसेच खर्चिक आहे. मात्र याच्याविरोधी जॉर्ज आणि निकोला टेलसा (ज्याने मॉडर्न AC ट्रान्सफॉर्मर बनवला) ह्यांनी एडिसन ची मत खोडुन काढत होते तसेच AC पॉवर transmission मध्ये नवीन नवीन शोध लावून AC च महत्व पटवून सांगत होते. हि 10 वर्षे अमेरिकेचं वीज क्षेत्र ह्या giant लोकांच्या आरोप प्रत्यारोपात ढवळून निघाले ह्या गोष्टीला war of currents म्हंटल जात . अर्थात लवकरच जास्त अंतरावर पॉवर transmission करण्यासाठी AC ची उपयोगिता लक्ष्यात आली आणि जसा त्याचा वापर वाढला तसा एडिसन ची कंपनी तोट्यात जायला लागली याचा शेवट कंपनी विकण्यात झाला. अधिक माहिती खाली वाचा. तसेच काही कमी किंवा अपूर्ण असेल तर भर हि घाला. 1. http://www.history.com/news/ask-history/what-was-the-war-of-the-currents 2. http://www.scienceninjas.ca/war-history-electric-currents/ 3. https://en.m.wikipedia.org/wiki/War_of_Currents

स्वप्क००७ 27/09/2016 - 10:01
मला डिजिटल to अनालॉग ऑडिओ कन्वर्टर करायचा आहे (ऑप्टिकल to 3.5MM jack) कोणी मदत करू शकतो का? बाजारात 1000rs पर्यंत उपलब्ध आहे पण स्वतः बनवण्याची इच्छा आहे.

In reply to by स्वप्क००७

हेमन्त वाघे 28/09/2016 - 06:26
DAC मध्ये एक चिप असते आणि त्या चपच्या अवती भवती सर्किट असते . अनेक चिनी सर्कईट्स बघून हे लक्षात आले आहे हि तयार घेणे हे स्वस्त पडते .. तरीही तुम्हाला बहुदा किट मिळावीत हा एक प्रकार चांगला आहे http://www.ebay.com/itm/Digital-Optical-Coaxial-Toslink-Signal-to-Analog-Audio-Converter-Adapter-RCA-/201649812583?var=&hash=item2ef343f467:m:mrGI2BTDJs-qRDV7wTsmjMw तसेच हा डाक तुम्हाला का पाहिजे आहे ? LED TV ला लावायला ?

स्वप्क००७ 28/09/2016 - 17:28
होय माझ्या LED TV चे ऑडिओ आउटपुट ऑप्टिकल आहे म्हणून हवंय. असो धन्यवाद आता विकत घेण्या शिवाय पर्याय नाही.

प्रफुल्ल 29/09/2016 - 23:49
मला ठाण्या-ंमुबंई मध्ये रिमोट कंट्रोल हॉबी कार आणि टॉय रिपेअर करण्या साठी माहिती हवी आहे. मी थोडा प्रयत्न केला पण सर्कीट बोर्ड जळाला चुकुन..

In reply to by नितिन थत्ते

उपयोजक 24/03/2017 - 19:23
इंजिनिअरींगच्या पुस्तकात रेझिस्टरचं एक कार्य दिलं आहे, To adjust the signal level याचा अर्थ काय? मुळात सिग्नलची लेवल म्हणजे काय? थोडं विस्तृतपणे सांगा.

कंजूस 24/03/2017 - 20:35
जुन्या न चालणाय्रा इले वस्तू कुठे टाकायच्या हा प्रश्न अगोदर विचारला आहे. cnbc awaaj चानेलवर टेकगुरू कार्यक्रमात आज दाखवलय . उद्या सकाळी रिपीट 07.00-07.30 पहिल्या पाच मिनिटात आहे.

In reply to by कंजूस

उपयोजक 25/03/2017 - 07:18
http://www.ecocentric.co.in/ हे इ - कचर्‍याचं नियोजन करतात.त्याबद्दल इथे सांगितलंय.छान माहिती मिळाली. सिसिडी सोबत त्यांची अॉफरही आहे.किंडल जिंकण्याची!

सतिश गावडे 19/09/2016 - 10:09
या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!
मी चार वर्षांचा इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयरींगचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर गेल्या बारा वर्षात कुठेही या माहितीचा वापर केला नाही. त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे.
मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच
आरडुइनो बोर्डचे प्रोजेक्ट त्याच्याशी संबंधीत फोरमवर वाचायला छान वाटतात. प्रचंड उत्साह आणि चिकाटी नसेल तर बोर्ड काही दिवसांत अडगळीत जातो. :)

In reply to by सतिश गावडे

निनाद 19/09/2016 - 10:44
त्यामुळे तुम्ही या माहितीचा वापर कुठे कराल याबद्दल कुतूहल आहे. शंका रास्त आहे. पण मागे एक अति लघु प्रकल्प केला होता. त्यात एक मिलिअँप करंट मिळवायचा होता. आणि त्यासाठी रझिस्टर शिवाय ट्रान्झिस्टरचा ही वापर केला होता. फक्त रझिस्टर वापरूनही काम झाले असते तेथे ट्रान्झिस्टरचा वापर का केला असावा हे मला समजले नाही. पण त्याचे कारण मला या क्षेत्राची नसलेली ओळख हे आहे. मिपावर शोधले पण काही आढळले नाही. मग असे प्रश्न विचारायला धागा असावा असे वाटले. संकलन करून ठेवले तर वाया तर नक्की जाणार नाही असे वाटते. या शिवाय ज्ञानाचा वापर कसा करायचा हे त्या त्या व्यक्तिवर अवलंबून आहे ना? तुमच्याकडे सारे ज्ञान आहे पण त्याचे अ‍ॅप्लिकेशन नाही! पण याच वेळी कुणाला तरी एक बटाटेवडे तळून देणारे स्वस्त आणि मस्त मशिन हवे असेल. पण त्याला माहिती नसेल की हे सहज शक्य आहे. त्या मशिनचे रोबोटिक्स अ‍ॅड्रुनोचा वापर करून प्राथमिकरित्या बनवता येतील. वापरून पाहता येतील. मग प्रत्य्क्ष युनिट बनवता येईल. कल्पनाशक्तीला भरारी आणि स्टार्ट अप्स http://www.misalpav.com/node/37276 ची तांत्रिक बाजू सांभाळणे यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो ना गावडे साहेब? असो...

In reply to by निनाद

सतिश गावडे 19/09/2016 - 11:08
माझा प्रश्न प्रामाणिक होता. :) तुम्ही या विषयाचा लघू उद्योगांसाठीच्या उपयोगीतेच्या दृष्टीकोनातून विचार करत असाल तर ती आनंदाची गोष्ट आहे.

In reply to by सतिश गावडे

तुमच्या नोकरीत तुम्हाला ह्या संकल्पनांचा वापर होत नसेल तर दुसर्यांना पण होत नसेल हा विचार योग्य नाही

कंजूस 19/09/2016 - 10:33
एफेमची रेंज घरात येत नाही ,मोबाइलची रेंज येत नाही त्यासाठी कोणी उपाय शोधले आहेत का? कोकणात बय्राच लोकांनी कौले काढून पत्रे घातलेत.पण त्यामुळे या अडचणी वाढल्या आहेत.फ्लॅट सिस्टिमात खिडक्या,बॅल्कनीच्या अॅल्युमिनियम फ्रेमसही रेंज अडवतात.फक्त ब्लुटुथ युनिट मिळते का?त्याला जुने प्रकारचे टिव्ही,साधे आपल्याकडचे स्पिकर जोडता येतील.

In reply to by कंजूस

अल्युमिनिअम च्या तारेचा एन्टेना बनवुन तो घराबाहेर लावला तरी एफ एम व्यवस्थीत चालतो,तार नसेल तर तांब्याच्या ताराची वायर घराबाहेर काढली तरीही चालेल.

In reply to by कंजूस

निनाद 22/09/2016 - 04:00
फक्त ब्लुटुथ युनिट (आणि एफ एम ट्रान्स्मिटर?) वापरून कोणतेही स्पिकर वापरात आणता येतील. मी ब्लुटुथ युनिट पाहिले होते, पण ते अ‍ॅड्रिनोला जोडण्यासाठी होते. मला खात्री आहे फ्री स्टँडिंग पण मोबाईल चार्जरवर चालेल असे पण मिळायला हवे. याच पद्धतीने ऑडियोजॅमर तर नाही पण ऑडियो मध्ये गोंधळ उत्पन्न करणारे युनिट बनवता येईल का? जेणेकरून मोठ्याने स्पिकर वाजवणे अवघड होईल. :)

In reply to by कवितानागेश

पिशी अबोली 20/09/2016 - 03:49
पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये 'जन-आधार' नावाच्या एका संस्थेचं ऑफिस आहे. ते घेतात इ-कचरा. पण मोठ्या प्रमाणावर असेल तर काय करायचं माहीत नाही. त्यांच्याचमार्फत एक संस्था इ-कचरा गोळा करून घ्यायला येते असं काहीतरी अंधुक आठवतं..

मारवा 19/09/2016 - 11:00
सदाहरीत प्रश्न धागा या रेग्युलर नावाला ईलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भातला "सदाभारीत" शब्द जो वापरला तो लयच भारी आहे. शब्दयोजना प्रचंड आवडण्यात आलेली आहे.

मारवा 19/09/2016 - 11:06
"सदाभारीत" या भारी शब्दाने मी भारावुन गेलेलो आहे. असे "भारदस्त" नाव देउन आपण एक प्रकारे "ईलेक्ट्रॉनिक्स" क्षेत्राच्या प्रतिष्ठेला "हातभार" च लावत आहात. नाहीतर आजकाल नुसती "भारंभार" शब्दांची जंत्रीच बघायला मिळते. हल्ली जो तो उधार शब्दांचा "भारवाही" हमाल झालेला आहे. अशा युगात आपण केलेल्या कार्याचे जितके आ"भार" मानावे तितके कमीच. ईलेक्ट्रॉनिक्स जिंदाबाद !!! हा व वरील प्रतिसाद "भारावलेल्या" अवस्थेत दिलेला आहे.

gogglya 19/09/2016 - 16:44
जमेल तशी माहीती देत जाईन. जरी मी यन्त्र अभियान्त्रीकीची पदवीका घेतली असली तरी मूळ ओढा "ईलेक्ट्रॉनिक्स" कडेच होता आणी आहे. [ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी प्रतिशब्द काय आहे?] ऑफिस मध्ये ५ दिवसांचे [ रोज १ तास ] प्रशिक्षण घेऊन सहभागी जनांना स्वतः LED उघड-झाप करणारे सर्कीट / उजेडानुसार आवाज कमी-जास्त करणारा भोंगा बनवताना बघणे खुप रोमांचकारी असते.

In reply to by संदीप डांगे

नाखु 27/09/2016 - 15:11
किमाण दोन तीन गाणी एक्दम आणि भराभर (जुन्या ६०-९० च्या तबकड्या जोरात पळवल्या की येतो तस्सा काहीसा प्रकार) वाजतील असा उपाय करणारे उपकरण बनवा (लोकाम्नी रागाने डॉल्बीच फोडली पाहिजे) ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. मी त्याची ही आगावू नोंदणी करत आहे, डॉल्बी उपाय असुरी नाखु

In reply to by निनाद

gogglya 22/09/2016 - 16:28
त्यातील कार्यकारणभाव जाणून घेण्याची आवड असेल तर Flasher Circuits इथे भेट द्या. कोणाला स्वतः हे सर्कीट बनवायचे असेल तर मी स्वतः मदत करायला तयार आहे. हवे असेल तर तू-नळी वर पण शोधु शकता.

In reply to by सतिश गावडे

निनाद 23/09/2016 - 03:30
ऋणिकी असा शब्द electronic या शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे. ऋणिकी म्हणजे इलेक्ट्रॉनीक्स इलेक्ट्रॉन. हे ऋणभारीत कण आहे म्हणून चपखल शब्द ऋणिकी

In reply to by सतिश गावडे

झुमकुला 23/09/2016 - 12:44
माझ्या माहितीप्रमाणे विद्युत भारीत कणांचा( electrons ) अभ्यास म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, मराठी मध्ये कण हे अणु म्हणून प्रचलित झाले असावे बहुधा. तसेच खूप अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक्स साठी अणुविद्युत अभियांत्रिकी हाच शब्द पाहण्यात आलाय.

उपयोजक 19/09/2016 - 18:15
या धाग्यावर तर याच पण इथेही या. http://www.misalpav.com/node/37402 Electric,Electronics,computer यांसंबंधी समस्या,शंका विचारा,माहिती सामायिक करा. एक दिवस पुर्ण व्हायच्या अातच १५ सदस्य झाले.

अमितदादा 19/09/2016 - 22:24
उत्तम विषयावरती धागा या धाग्यात इलेक्ट्रिकल बद्दल हि माहिती हवी. या धाग्यातून बरीच नवीन माहिती मिळेल असे वाटतेय . बरेच दिवस झाले एक विषय डोक्यात होता , ज्याची चर्चा मी ऑफिस मध्ये मित्राबरोबर केली होती पण त्यावरती वाचन काही होत नव्हतं . हा धागा आला आणि वाचायचं ठरवलं. तो विषय म्हणजे वायरलेस इलेक्ट्रिसिटी , म्हणजे कंडक्टर चा वापर न करता विजेचं wi -fi प्रमाणे होणारे वहन . याची सोप्या भाषेत मांडणी म्हणजे एक अँटेना (व इतर सर्किट ) असेल जो विजेचे मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह मध्ये रूपांतर करेल , दुसरीकडं एक रिसिव्हर (व इतर सर्किट ) असेल जो हि मॅग्नेटिक फिल्ड किंवा इलेक्टोमॅग्नेटीक वेव्ह catch करेल आणि ज्याचं परत विजेत रूपांतर करेल. सध्या तरी हे तंत्रज्ञान बाल्य अवस्थेत आहे , सरळ बोलायचं झालं तर ह्या तंत्रांज्ञानांचे दोन प्रकार होतात १. Non-radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान छोट्या किंवा माध्यम अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये मॅग्नेटिक किंवा इलेक्ट्रिक फिल्ड हे माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी. २. Radiative Wireless Electric Transfer : हे तंत्रज्ञान जास्त अंतरासाठी वापर जाऊ शकते . याच्यामध्ये लेसर, रेडिओ वेव्ह , मिक्रोवेव्ह इत्यादी माध्यम वापरले जाते वीज वहन करण्यासाठी. हे तंत्रज्ञान भविष्यात खूप उपयोगी होईल यात शंका नाही, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट चार्जिंग, कार चार्जिंग, बायोमेडिकल डिव्हिसेस पासून सोलर उपग्रहापर्यंत याचा उपयोग आहे. अधिक माहिती साठी खालील लिंक पहा https://en.wikipedia.org/wiki/Wireless_power_transfer http://edition.cnn.com/2014/03/14/tech/innovation/wireless-electricity/ अवांतर: मिपावरील बऱ्याच लोकांना हि माहिती असण्याची श्यक्यता असल्याने त्यातील तज्ञ् लोकांनी याबद्दल लेख लिहल्यास वाचाय आवडेल.

nikhil.nemade 19/09/2016 - 22:50
http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)

nikhil.nemade 19/09/2016 - 22:52
http://www.electronics-tutorials.ws/ इथे एसी, ड़ीसी, कॅप्स, डायोड़्स, etc सर्व माहिती मिळेल... :)

अमितदादा 19/09/2016 - 23:05
मला वाटतंय ह्या सारख्या धाग्यावर माहितीकम प्रतिक्रिया देताना त्या विषयाची चार वाक्यात summary लिहावी आणि त्यानंतर त्याच्या लिंक द्याव्यात. जेणेकरून मिपाकरांना पुढे वाचायचं कि नाही हे ठरवता येईल, तसेच ज्यांना कमी वेळात बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचाय त्यांना summary वरून कळेल. आणि summary सहज आणि सोप्या भाषेत असावी, काही वैज्ञानिक इंगर्जी शब्दांचे मराठीकरण टाळावे कारण सोयी पेक्षा गैरसोय होण्याची शक्यता जास्त. अर्थात ही सूचना आहे व्यवस्थीथपणा येण्यासाठी, लिहिणारे त्यांना जसे हवे तसे लिहू शकतात.

सद्ध्या एका रेडीओ रिसीव्हर सर्किटवर काम करतो आहे. हे झाल्यावर रेडीओ ट्रान्स्मीटर तयार करणारे. (टीपः मी HAM RADIO operator आहे. माझ्याकडे रेडीओ transmitting साठी अधिक्रुत लायसन्स आहे.)

In reply to by अनिकेत वैद्य

अभ्या.. 22/09/2016 - 09:47
भारीच. काही त्यात अ‍ॅक्ट्व्हिटी केल्यास कृपया मिपावर सांगा. मला लै इंटरेस्ट आहे. (टिपः मी व्यावसायिक रेडिओ स्क्रीप्ट आणि आरजेचे काम केले/करतो आहे)

In reply to by अनिकेत वैद्य

मराठी_माणूस 23/09/2016 - 12:59
अवांतरः एखादा चांगला MW रीसिव्हर सुचवु शकाल का . जे बाजारत उपलब्ध आहेत त्यांच्यात फार खर्खर येते.

उपयोजक 22/09/2016 - 21:19
http://www.misalpav.com/node/37402 सदस्य होऊ इच्छिणार्यांना विनंती. कृपया आपला व्हॉटस्अप क्रमांकही द्या.त्याशिवाय कसं सामील करणार? अजूनही कोणी राहिले असल्यास कृपया व्यनिवर कळवा.

सतिश गावडे 23/09/2016 - 08:43
ईलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये अनेक छोटे छोटे भाग/पार्ट्स असतात. यांना तांत्रिक भाषेत मोड्युल म्हणतात. हे मोड्युल डायोड, ट्रान्सिस्टर, रेसिस्टर, कॅपॅसिटर, इण्डक्टर, इण्टीग्रेटेड सर्किटस (आयसी) आणि एसी/डीसी व्होल्टेज सोर्स अशा अनेक काम्पोनंटची विशिष्ट जोडणी करुन बनवलेले असतात. a या प्रत्येक काम्पोनंटचे काम करण्याचे स्वतःचे असे एक तत्व असते. उदा. डायोडमधून विद्यूत प्रवाह फक्त एकाच दिशेने वाहतो; विरुद्ध दिशेने विद्युत प्रवाह सोडल्यास तो अडवला जातो. तसेच या काम्पोनंटची त्यांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार ठराविक अशी विद्युत प्रवाह वाहून नेण्याची आणि विद्युत दाब सहन करण्याची विशिष्ट क्षमता असते. या सार्‍या बाबींचा एकत्रित विचार करुन काही उपयुक्त जोडणी (सर्किट) बनवता येईल यावर संशोधन होत असते. त्यासाठी सुरुवातीला गणिती पद्धतीचा वापर जोडणीच्या विविध काम्पोनंटमधून किती विद्युत प्रवाह जाईल, किती विद्युत दाब असेल, त्याचा विविध काम्पोनण्टवर काय परीणाम होईल, ते कसा प्रतिसाद देतील याचा कागदावर कच्चा लेखा जोगा घेतला जातो. आता वेळ आलेली असते हे "डीझाईन" खरंच आपल्या गणिताप्रमाणे काम करतंय का हे तपासण्याची. त्यासाठी सारे काम्पोनंट "ब्रेडबोर्ड" नावाच्या भोकांची रांग असणार्‍या बाहेरुन प्लास्टीक असणार्‍या परंतू आतून या भोकांच्या रांगा विशिष्ट पद्धतीने जोडलेल्या असलेल्या फळकुटावर ठेवून ते जोडले जातात. a a या जोडणीला डिझाईनप्रमाणे काही ठराविक अ‍ॅम्पियर आणि व्होल्टचा विद्युत पुरवठा केला जातो. आणि मग एक तर ती जोडणी अपेक्षेप्रमाणे चालते किंवा काही चुकले असल्यास धमाका होतो. पूर्वी हीच पद्धत इलेक्ट्रॉनिक्स शिकणार्‍या विद्यार्थ्यांना विविध सर्किट्स शिकवण्यासाठी वापरली जायची. अतिशय खर्चिक आणि काहीसा धोकादायक असा हा प्रकार होता. कारण हा वीजेचा खेळ होता. अगदी मोठा अपघात झाला नाही तरी काम्पोनंट सर्रास जळायचे. यावर उपाय शोधला गेला ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचा. ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर हे असे सॉफ्टवेअर असते जे आपले डिझाईन व्हर्च्युअली तपासू देते. यातील जोडणी प्रत्यक्ष जोडणीप्रमाणे विविध जोडांच्या ठिकाणी ठराविक विद्युत प्रवाह आणि विद्युत दाब दाखवते. याचा फायदा असा की हे सारे व्हर्च्युअल असल्याने प्रत्यक्ष जोडणी तपासणी करताना वीज हाताळतानाचे धोके इथे नसतात. शिवाय प्रत्यक्ष काम्पोनंट वापरायचे नसल्याने तो खर्च वाचतो. एकच डिझाईन फेरफार करुन तपासता येते. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून वापरल्या जाणार्‍या "ईलेक्ट्रॉनिक वर्कबेंच" या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटरचे एक चित्र. a

In reply to by सतिश गावडे

प्रसाद_१९८२ 23/09/2016 - 13:33
जालावर ह्या ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर सॉफ्टवेयरचे डेमो/ट्रायल वर्जन उपलब्ध आहे का?

अमितदादा 24/09/2016 - 22:12
इलेक्ट्रिक करंट चे दोन प्रकार आहेत AC आणि DC हे आपण जाणताच. (उदारणार्थ घरात पाण्याची मोटार AC वर चालतात तर सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे DC वर चालतात.) आज आपण पाहतो कि AC करंट हा पॉवर transmission साठी वापरा जातो याची खूप फायदे आहेत म्हणून, एक तर रेसिस्टीव्ह लॉसेस कमी आहे DC पेक्षा जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे, तसेच व्होल्टेज स्टेप उप/स्टेप डाउन सहजरित्या करता येते. तसेच जास्त व्होल्टेज वापरल्यामुळे flow होणारा करंट कमी होतो ज्यामुळे वायर चे diameter कमी असतात, हे एक कारण आहे की मोठ्या टॉवरच्या ओव्हरहेड वायर मधून जास्त व्होल्टेज असत. परंतु समुद्रातून जाणाऱ्या वायर मधून DC पॉवर transmission जास्त फायदेशीर होते (AC पॉवर transmission केबल सुद्दा आहेत), कारण हवेतून होणाऱ्या पॉवर transmission साठी inductive and capacitive losses कमी असतात त्यामुळे तिथे AC करंट फायदेशीर तर समुद्रातील केबल मध्ये inductive and capacitive losses जास्त असतात त्यामुळे तिथे DC करंट फायदेशीर. अता महत्वाची स्टोरी, 19 शतकाच्या शेवटी (1880-1890) अमेरिकेत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांपैकी दोन महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे Edison Electric Light Company ( आपल्या बल्ब वाल्या थॉमस एडिसन ची कंपनी) आणि Westinghouse Electric Company ( जॉर्ज वोशिंग्टनहोऊस याची कंपनी). तर यातील एडिसन च्या कंपनीचं अस म्हणणं होत की DC करंट हा पॉवर transmission साठी उत्तम आणि उपयोगी आहे, तर AC करंट हा धोकादायक आणि निरूपयोगी तसेच खर्चिक आहे. मात्र याच्याविरोधी जॉर्ज आणि निकोला टेलसा (ज्याने मॉडर्न AC ट्रान्सफॉर्मर बनवला) ह्यांनी एडिसन ची मत खोडुन काढत होते तसेच AC पॉवर transmission मध्ये नवीन नवीन शोध लावून AC च महत्व पटवून सांगत होते. हि 10 वर्षे अमेरिकेचं वीज क्षेत्र ह्या giant लोकांच्या आरोप प्रत्यारोपात ढवळून निघाले ह्या गोष्टीला war of currents म्हंटल जात . अर्थात लवकरच जास्त अंतरावर पॉवर transmission करण्यासाठी AC ची उपयोगिता लक्ष्यात आली आणि जसा त्याचा वापर वाढला तसा एडिसन ची कंपनी तोट्यात जायला लागली याचा शेवट कंपनी विकण्यात झाला. अधिक माहिती खाली वाचा. तसेच काही कमी किंवा अपूर्ण असेल तर भर हि घाला. 1. http://www.history.com/news/ask-history/what-was-the-war-of-the-currents 2. http://www.scienceninjas.ca/war-history-electric-currents/ 3. https://en.m.wikipedia.org/wiki/War_of_Currents

स्वप्क००७ 27/09/2016 - 10:01
मला डिजिटल to अनालॉग ऑडिओ कन्वर्टर करायचा आहे (ऑप्टिकल to 3.5MM jack) कोणी मदत करू शकतो का? बाजारात 1000rs पर्यंत उपलब्ध आहे पण स्वतः बनवण्याची इच्छा आहे.

In reply to by स्वप्क००७

हेमन्त वाघे 28/09/2016 - 06:26
DAC मध्ये एक चिप असते आणि त्या चपच्या अवती भवती सर्किट असते . अनेक चिनी सर्कईट्स बघून हे लक्षात आले आहे हि तयार घेणे हे स्वस्त पडते .. तरीही तुम्हाला बहुदा किट मिळावीत हा एक प्रकार चांगला आहे http://www.ebay.com/itm/Digital-Optical-Coaxial-Toslink-Signal-to-Analog-Audio-Converter-Adapter-RCA-/201649812583?var=&hash=item2ef343f467:m:mrGI2BTDJs-qRDV7wTsmjMw तसेच हा डाक तुम्हाला का पाहिजे आहे ? LED TV ला लावायला ?

स्वप्क००७ 28/09/2016 - 17:28
होय माझ्या LED TV चे ऑडिओ आउटपुट ऑप्टिकल आहे म्हणून हवंय. असो धन्यवाद आता विकत घेण्या शिवाय पर्याय नाही.

प्रफुल्ल 29/09/2016 - 23:49
मला ठाण्या-ंमुबंई मध्ये रिमोट कंट्रोल हॉबी कार आणि टॉय रिपेअर करण्या साठी माहिती हवी आहे. मी थोडा प्रयत्न केला पण सर्कीट बोर्ड जळाला चुकुन..

In reply to by नितिन थत्ते

उपयोजक 24/03/2017 - 19:23
इंजिनिअरींगच्या पुस्तकात रेझिस्टरचं एक कार्य दिलं आहे, To adjust the signal level याचा अर्थ काय? मुळात सिग्नलची लेवल म्हणजे काय? थोडं विस्तृतपणे सांगा.

कंजूस 24/03/2017 - 20:35
जुन्या न चालणाय्रा इले वस्तू कुठे टाकायच्या हा प्रश्न अगोदर विचारला आहे. cnbc awaaj चानेलवर टेकगुरू कार्यक्रमात आज दाखवलय . उद्या सकाळी रिपीट 07.00-07.30 पहिल्या पाच मिनिटात आहे.

In reply to by कंजूस

उपयोजक 25/03/2017 - 07:18
http://www.ecocentric.co.in/ हे इ - कचर्‍याचं नियोजन करतात.त्याबद्दल इथे सांगितलंय.छान माहिती मिळाली. सिसिडी सोबत त्यांची अॉफरही आहे.किंडल जिंकण्याची!
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा. मी इतक्यात अ‍ॅड्रुनोचा (अ‍ॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अ‍ॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी - https://www.arduino.cc/ https://en.wikipedia.org/wiki/Arduino http://playground.arduino.cc/Projects/Ideas या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!

बाप ------- हवा आहे पण कशाला?

मी कोण ·

जेपी 10/09/2016 - 18:52
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही. . . पण save father !save family !! आवडल. बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट. त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.

अभ्या.. 10/09/2016 - 19:13
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही, म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.

कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे. पण यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल

जेपी 10/09/2016 - 18:52
सुद्दलेखनामुळे लेख नीट कळला नाही. . . पण save father !save family !! आवडल. बाप एकतर खंबीर असावा.बाप खंबीर नसणे मुलांसाठी वाईट. त्यापेक्षा अनाथ लेबल लागलेली मुल चांगली प्रगती करतात.

अभ्या.. 10/09/2016 - 19:13
फारच सुंदर विषय मांडला आहात तुम्ही, म्हणजे कसय ना, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी जी काही दु:खे असतात त्याला वाचा फोडायचे जे काही दुश्प्राप्य काम असते, त्याला तुम्ही ज्या नेटाने हात घातलाय ते खरोखरच तारीफे काबिल आहे. अशा गोष्टींची तात्काळ तड लावणे गरजेचे असते पण भिजत घोंगडे ठेवायची जी आपली पूर्वापार परंपरा चालत आली आहे त्यामुळे ह्या समस्येला चिघळत राहण्याशिवाय काही मार्ग राहिला नाहीये. शेवटी हक्क आरक्षण नावाची काही चीज असते राव. किती दिवस असे दिवाभीतासारखे जगायचे? मी तर म्हणतो होउद्या एल्गार. पेटवा आपल्या आयुष्याच्या मशाली. तुमचा हा लेख म्हणजे एक ठिणगी आहे. त्याचा वडवानल बनवण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीची आहे. ती तयार करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. चला, त्या पवित्र कामाची सुरुवात करुया.

कमेंटची पोस्ट करण्याचा हा फेसबुकी प्रकार आहे. पण यात नेमके मुद्दे किंवा चिंतन यायला हवे होते. अधिक वेळ घेतलात तर योग्य ती भर घालता येइल
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखनिक हवे आहेत.

सई कोडोलीकर ·

आदूबाळ 19/08/2016 - 01:31
या उपक्रमाचे Corporate Social Responsibility या स्वरूपात पॅकेजिंग केल्यास कॉर्पोरेट क्षेत्राकडून बरीच मदत मिळू शकेल. तुमच्या कार्याला शुभेच्छा.

In reply to by आदूबाळ

मराठमोळा 19/08/2016 - 05:17
योग्य सल्ला. केवळ एक शंका. ह्या परिक्षा ब्रेल वापरून नाही का होऊ शकत? ब्रेल देवनागरीसाठी देखील उपलब्ध आहे असे वाचले होते. की पुरेशी साधने उपलब्ध नाहीत? शुभेच्छा!!

क्षमस्व 19/08/2016 - 09:37
एक काम करू शकाल। प्रत्येक कॉलेजमध्ये MBA च्या डिपार्टमेंट ला CSR कम्पलसरी आहे। आणि त्यांना नाव मोठं करण्यासाठी अशा संधीची आवश्यकता असतेच। ते तुम्हला स्तुडेन्ट देऊ शकतात। आणि त्यांचा लिखाणाचा स्पीडही जबरा असतो।

पिशी अबोली 19/08/2016 - 09:50
मला खरंच शक्य नाहीये, पण बाकी कुणी करणार असेल तर बघते सांगून. एक शंका अशी आहे, की या परीक्षांसाठी लेखनिक पेपर देणाऱ्याच्या इयत्तेपेक्षा एक इयत्ता खाली असावा असा नियम असल्याचं आठवतं. तसं काही नाहीये का?

सई कोडोलीकर 19/08/2016 - 11:01
पिशी अबोली, बरोबर, तसा नियम विद्यापिठीय परिक्षांसाठी आहे, बाकी नाही. CSR अ‍ॅक्टिव्हिटीचा उपयोग बँकांच्या ऑनलाईन भरती परिक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. त्यावेळी फार मारामारी होते. मॅथ्स, लॉजिकल स्किल्स ह्या विषयांच्या तयारीसाठी ब्रेलमध्ये काहीही उपलब्ध नाही. अंध विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात गणित सातवीच्या पातळीपर्यंतच आहे. त्यामुळे पदे उपलब्ध असूनही ह्या विद्यार्थ्यांना त्या कसोट्या पातळ्या ओलांडणे मुश्कील ठरते. ही झाली केवळ विषयाशी संबंधीत बाजू, बाकी कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पुण्या-मुंबईतल्या परिक्षा केंद्रांवर पोचणे, लॉजिस्टिकल अडचणी आणखी गंभीर आहेत. मुलींचे हाल तर विचारू नका :-( मराठमोळा, ब्रेलमधील साहित्याच्या उपलब्धतेला दुर्दैवाने अजूनही मर्यादा आहेत. गेल्या एप्रिलमध्ये संगणक विषयाच्या पेपरच्या दिवसापर्यंत ब्रेलमध्ये ते पाठ्यपुस्तक आलं नव्हतं! मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या परवानगीनं आम्हीच सर्वांनी मिळून आमचं सामान्य ज्ञान वापरून तो पेपर लिहिला. आमची आपापलीच बनवलेली एक टीम आहे, मी सगळ्यांसमोर हे सल्ले ठेवते. आम्ही हे वैयक्तिक पातळीवर करतो, कोणत्याही संस्थेशी संलग्न नाही. प्रत्येक जण आपापला व्याप सांभाळूनच हे करत आहे. आणि लाँग टर्म उपायासाठीच सल्ल्याचं सूतोवाच केलं होतं, तो हेतू साध्य होतोय :-) शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आम्ही आर्ट्स कॉलेजेसच्या आणि विद्यापीठाच्या मराठी डिपार्टमेंटला आणि इतर शाळांच्या मुख्याध्यपाकांना संपर्क करणार आहोत. नोकरी करणा-या लोकांपेक्षा शिकणा-या लोकांना ही वेळापत्रकं सोयीची ठरू शकतात, शिवाय त्यांना भाषेचा सराव असतो. सर्वांना मनापासून धन्यवाद.

आतिवास 19/08/2016 - 11:22
स्तुत्य उपक्रम. वयाने मोठे असलेल्या लोकांना अशा कामांत सामील होण्यासाठी वेळ आणि उत्साह असतो काही वेळा. पण त्यांना लिहिण्याची फारशी सवय राहिलेली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. सीएसआरसाठी प्रपोझल लिहिण्यात काही मदत हवी असेल तर मला व्यनि करा. (मदत आराखडा लिहिण्यासाठी, प्रत्यक्षात पैसे मिळणं ही वेगळी बाब.)

सई कोडोलीकर 19/08/2016 - 17:11
आतिवासताई, ह्या परिक्षांची व्यवस्था झाली की नक्की संपर्क करते. आणि आलेल्या बाकी सर्व सूचनाही नीट आखणी करून कशा अंमलात आणायच्या ते ठरवता येईल. सगळ्यांची मोठी मदत होतेय _/\_

भाग घ्यायला खूप आवडले असते. पण सध्या आमचे दिवस बर्‍याच प्रमाणात अनिश्चित प्लॅनिंग मध्ये जात असल्याने, नक्की असे काहीच सांगू शकत नाही. उपक्रमाबाबत जाणून घ्यायला मात्र नक्कीच आवडेल. माझे मोबाईल नंबर व्यनिने पाठवत आहे.

रुपी 19/08/2016 - 19:48
स्तुत्य उपक्रम! एक सुचवू का? तुम्ही एखादा संपर्क क्रमांक इथेच लेखात दिलात तर? म्हणजे मिपासदस्य नसलेल्या लोकांपर्यंत हा दुवा पोहचवून कुणी मदत करणारे असतील तर तुमच्या ग्रुपला संपर्क करु शकतील? कारण आता फारच कमी दिवस आहेत.

आदूबाळ 19/08/2016 - 01:31
या उपक्रमाचे Corporate Social Responsibility या स्वरूपात पॅकेजिंग केल्यास कॉर्पोरेट क्षेत्राकडून बरीच मदत मिळू शकेल. तुमच्या कार्याला शुभेच्छा.

In reply to by आदूबाळ

मराठमोळा 19/08/2016 - 05:17
योग्य सल्ला. केवळ एक शंका. ह्या परिक्षा ब्रेल वापरून नाही का होऊ शकत? ब्रेल देवनागरीसाठी देखील उपलब्ध आहे असे वाचले होते. की पुरेशी साधने उपलब्ध नाहीत? शुभेच्छा!!

क्षमस्व 19/08/2016 - 09:37
एक काम करू शकाल। प्रत्येक कॉलेजमध्ये MBA च्या डिपार्टमेंट ला CSR कम्पलसरी आहे। आणि त्यांना नाव मोठं करण्यासाठी अशा संधीची आवश्यकता असतेच। ते तुम्हला स्तुडेन्ट देऊ शकतात। आणि त्यांचा लिखाणाचा स्पीडही जबरा असतो।

पिशी अबोली 19/08/2016 - 09:50
मला खरंच शक्य नाहीये, पण बाकी कुणी करणार असेल तर बघते सांगून. एक शंका अशी आहे, की या परीक्षांसाठी लेखनिक पेपर देणाऱ्याच्या इयत्तेपेक्षा एक इयत्ता खाली असावा असा नियम असल्याचं आठवतं. तसं काही नाहीये का?

सई कोडोलीकर 19/08/2016 - 11:01
पिशी अबोली, बरोबर, तसा नियम विद्यापिठीय परिक्षांसाठी आहे, बाकी नाही. CSR अ‍ॅक्टिव्हिटीचा उपयोग बँकांच्या ऑनलाईन भरती परिक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. त्यावेळी फार मारामारी होते. मॅथ्स, लॉजिकल स्किल्स ह्या विषयांच्या तयारीसाठी ब्रेलमध्ये काहीही उपलब्ध नाही. अंध विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात गणित सातवीच्या पातळीपर्यंतच आहे. त्यामुळे पदे उपलब्ध असूनही ह्या विद्यार्थ्यांना त्या कसोट्या पातळ्या ओलांडणे मुश्कील ठरते. ही झाली केवळ विषयाशी संबंधीत बाजू, बाकी कुठून कुठून महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून पुण्या-मुंबईतल्या परिक्षा केंद्रांवर पोचणे, लॉजिस्टिकल अडचणी आणखी गंभीर आहेत. मुलींचे हाल तर विचारू नका :-( मराठमोळा, ब्रेलमधील साहित्याच्या उपलब्धतेला दुर्दैवाने अजूनही मर्यादा आहेत. गेल्या एप्रिलमध्ये संगणक विषयाच्या पेपरच्या दिवसापर्यंत ब्रेलमध्ये ते पाठ्यपुस्तक आलं नव्हतं! मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या परवानगीनं आम्हीच सर्वांनी मिळून आमचं सामान्य ज्ञान वापरून तो पेपर लिहिला. आमची आपापलीच बनवलेली एक टीम आहे, मी सगळ्यांसमोर हे सल्ले ठेवते. आम्ही हे वैयक्तिक पातळीवर करतो, कोणत्याही संस्थेशी संलग्न नाही. प्रत्येक जण आपापला व्याप सांभाळूनच हे करत आहे. आणि लाँग टर्म उपायासाठीच सल्ल्याचं सूतोवाच केलं होतं, तो हेतू साध्य होतोय :-) शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आम्ही आर्ट्स कॉलेजेसच्या आणि विद्यापीठाच्या मराठी डिपार्टमेंटला आणि इतर शाळांच्या मुख्याध्यपाकांना संपर्क करणार आहोत. नोकरी करणा-या लोकांपेक्षा शिकणा-या लोकांना ही वेळापत्रकं सोयीची ठरू शकतात, शिवाय त्यांना भाषेचा सराव असतो. सर्वांना मनापासून धन्यवाद.

आतिवास 19/08/2016 - 11:22
स्तुत्य उपक्रम. वयाने मोठे असलेल्या लोकांना अशा कामांत सामील होण्यासाठी वेळ आणि उत्साह असतो काही वेळा. पण त्यांना लिहिण्याची फारशी सवय राहिलेली नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. सीएसआरसाठी प्रपोझल लिहिण्यात काही मदत हवी असेल तर मला व्यनि करा. (मदत आराखडा लिहिण्यासाठी, प्रत्यक्षात पैसे मिळणं ही वेगळी बाब.)

सई कोडोलीकर 19/08/2016 - 17:11
आतिवासताई, ह्या परिक्षांची व्यवस्था झाली की नक्की संपर्क करते. आणि आलेल्या बाकी सर्व सूचनाही नीट आखणी करून कशा अंमलात आणायच्या ते ठरवता येईल. सगळ्यांची मोठी मदत होतेय _/\_

भाग घ्यायला खूप आवडले असते. पण सध्या आमचे दिवस बर्‍याच प्रमाणात अनिश्चित प्लॅनिंग मध्ये जात असल्याने, नक्की असे काहीच सांगू शकत नाही. उपक्रमाबाबत जाणून घ्यायला मात्र नक्कीच आवडेल. माझे मोबाईल नंबर व्यनिने पाठवत आहे.

रुपी 19/08/2016 - 19:48
स्तुत्य उपक्रम! एक सुचवू का? तुम्ही एखादा संपर्क क्रमांक इथेच लेखात दिलात तर? म्हणजे मिपासदस्य नसलेल्या लोकांपर्यंत हा दुवा पोहचवून कुणी मदत करणारे असतील तर तुमच्या ग्रुपला संपर्क करु शकतील? कारण आता फारच कमी दिवस आहेत.
पुणेकर मित्र मैत्रिणिंनो, दृष्टीदोष असणा-या शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने ४० लेखनिकांची (स्क्राईब्ज) आवश्यकता आहे. २३, २४, २६ आणि २७ ऑगस्ट ह्या तारखांना दुपारी १२ ते १ आणि २ ते ३, तर २४ ऑगस्टला दुपारी २ ते ४ अशा परिक्षांच्या वेळा आहेत. लेखनाचे माध्यम मराठी असून लेखनिकांसाठी वयाची अट नाही. ज्यांना शक्य होणार असेल, त्या इच्छूक मंडळींनी कृपया तातडीने माझ्याशी संपर्क साधावा.

४० वर्षाच्या मुलाचा हट्टीपणा कसा कमी करु?

त्रिवेणी ·

अजया 07/08/2016 - 18:40
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे.कधी पोकल बांबू ट्राय केलाय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. लाटणं पण फार फायदेशीर या त्रासाला.

लालगरूड 07/08/2016 - 18:41
तुम्हीच असा आयडी घेतल्यावर नवर्याने घरात दंगा केला तर काय बिघडलं? असो, मुलाला एखादी आंटी असल्यास तिच्याकडे हे प्रकरण सोपवावे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 07/08/2016 - 18:55
अरे बापू, मी कुठं? हे लालगरूड उडलेत..... माझ्या सल्ल्याची कॉपी म्हनून मणून माझे नाव टाकलेत. पण प्रतिसाद जबरीच.

In reply to by अभ्या..

रूपकात्मक अभ्या वर्जिनल अभ्याच्या लैच जवळ गेल्याची उस्फुर्त पावती म्हणून वर्ग करणेत यावा आमचा प्रतिसाद

त्रिवेणी 07/08/2016 - 18:46
पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत. आणि मुलाची आंटी अता म्हातारी झालीय.दुसर्या एखाद्या आंटीच्या ताब्यात देवुन अजुन लेनेके देने पडायचे.

अजया 07/08/2016 - 18:54
पण आजकालच्या नाटकी डायर्या लिहणार्या बायकांमध्ये तुम्ही एक वेगळी बायको दिसलात. -फटके द्यावेच लागतात ( शाब्दिक सुद्धा))

In reply to by स्पा

सूड 08/08/2016 - 14:44
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे, गुडगांव येथे एका MNC नौकरी करतो. पण त्याला हि एकच खंत आहे, त्याला कधीच मारले नाही. जेवल्या नंतर त्याचे ताट धुतल्या तांदूळा सारखे स्वच्छ असते. (माझ्या ताटात कधी कधी एखाद दुसरा तांदुळाचा दाणा राहून जातो किंवा कधी थोड खाली सांडतो). दुधी, तोराई पासून ते पालक इत्यादी सर्व भाज्या आनंदाने खातो. फरक एकच आमची सौ. नौकरी करत नव्हती. अवांतर आज घरात धिंडवडे व सोबतीला बैरी पुदिन्याची चटणी आणि लाल भोपळ्याचा रायता असा बेत आहे. (नाग पंच मी टुडे). -अनेकतिर्‍हाईत

मनिमौ 07/08/2016 - 19:01
वागण्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्या सुचना सतत देत रहा.आणी नवरे लोकाकडे जन्म जात नाटकीपणा असल्याने तो कमी होईल की नाही हे सांगु शकत नाही

In reply to by रेवती

पियुशा 07/08/2016 - 21:10
रेवती ताई अग यु नो समाजकार्य ,सुपारी घेते मी ईथे पोकळ बांबूचे फटके देऊन मिळतील ( मला पडायच्या आत पळते मी;) )

अभ्या.. 07/08/2016 - 19:13
आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात पण रिझल्ट पक्का. त्याला एका भाईची गरज आहे.

In reply to by अभ्या..

>>>>> की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? अभ्या आपल्या कोनाडा या शाळेत घेऊ किमान समजूतदार तरी होतील ते..... ;) -दिलीप बिरुटे (कोनाडा संस्थापक अध्यक्ष) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/08/2016 - 19:23
शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ????? सर तुम्ही स्वतः चालते बोलते विश्वविद्यालय आहात. साक्षात वाचस्पती की बृहस्पती काय ते आहात. शाळा म्हणून डिमोशन नका ओ करु. (मी परमनंट ना आता?)

१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? जमल्यास नवऱ्याला स्वतःहून गिफ्ट म्हणून (वाडधीव्हस, यानवर्सरी साधून) जब्रा, बोस, क्रिएटिव्ह चे हेडफोन द्यावे, (किंवा स्वतःला तरी ते विकत घ्यावे), अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा, हे सगळे जर धोंड्याच्या वाणात जमवून आणलेत तर नवरा नुसता प्यासीवच होणार नाही तर "आपल्या मम्मी पप्पांचा" कमरेत वाकवाकून आदर ठेवेल, हे निश्चित समजा, शिवाय हा उपाय पर्मनंट आहे, नवरा जरा आऊट ऑ लाईन जाताना दिसला की सरळ कन्सोलची रिमोट किंवा साऊंड सिस्टिमचा ऑडिओ केबल वगैरे लपवून ठेवावा, शून्य मिनिटात परत तुमचा आज्ञाधारी टॉमी होईल.! (स्वानुभव नाही, भोचकपणे करणाऱ्या विरुद्ध शिस्तीत डिटेल धावा पोजिशन घेऊन बसलोय ह्याची नोंद घ्यावी ही विनंती) आपल्या शिव्या हाच आमचा आहेर! अजिबात कळवू नये!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 08/08/2016 - 17:38
बर. तुम्ही हिते लै चांगले चांगले लिहता आणि बायकोला बिल्कुल घाबरत नाहित असेच सांगतो. (आल्या तर) ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भुमन्यु 08/08/2016 - 15:42
"अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा,"
कालच विचारत होती कि वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे.

मितभाषी 07/08/2016 - 19:22
माई मोड ऑन ४० म्हणजे लहान च की . बाकी तुझ्या खोडी सांगितल्या नाहीत नेहमीप्रमाणे . माई मोड ऑफ

तिमा 07/08/2016 - 19:23
एकांगी सल्ले देणे सोपे आहे. पण बायको, सासू,सासरे यांची एकजूट पाहिजे. बायकोने फटकारल्यावर नवर्‍याने आई, बाबांकडे अभय मागायचे, असे झाले तर कठीण आहे. शाब्दिक फटके देणे चुकीचे आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन पोकल बांबूचे फटके दिले तर हे बाळ ताळ्यावर येईल.

लालगरूड 07/08/2016 - 19:31
एक पुस्तक विकत घ्या आणि घरात देवाच्या फोटोच्या जागी लावा. (हा वाक्प्रचार आहे.शब्शः अर्थ शोधत बसू नका.आमच्या देव्हार्यात पुस्तकेच असतात.) "आमचे हे माझ्या मुठीत" लेखक माई

लालगरूड 07/08/2016 - 19:34
तुमच्या नवर्याचा दिवसातला किती वेळ मित्र मैत्रिणीं बरोबर जातो? मला असं वाटतं की तो त्याचा स्टॅमिना कुठे गुंतवत नसल्याने असे होत असावे. पूर्णतः अननुभवी सौरभ

लालगरूड 07/08/2016 - 19:38
१. नवर्याची जिद्द पूर्ण करू नका आणि मारू हि नका. पहिल्यांदा थोडा त्रास होईल. पण एकदा त्याला कळले कि जिद्द करून काही फायदा नाही. तो आपसूक शांत होईल. २. त्याने मागितलली आवाक्यात असलेली वस्तू नंतर काही दिवसांनी त्याला आणून द्या. ३. खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी लागते. सुरवातीला तास भर वाट तरी काही हरकत नाही. १०-१५ दिवस त्रास होईल. नंतर हा हट्टीपणा कमी होईल. १००% ग्यारंटी वाला हा उपाय आहे. माझ्या सौ. ने हाच वापरला होता. आज मी ताटात कधी एक कण टाकत नाही.

तिमा 07/08/2016 - 19:40
नवरा जर लेफ्टिस्ट (डावरा) असेल तर त्याला लाल गरुडाची भीति घाला.

लालगरूड 07/08/2016 - 19:44
एकांगी उपदेश करणे सोपे आहे. पण नवर्याला शिस्त लावायची असेल तर सगळ्या वडिलधार्यांची एकजूट पाहिजे. नाहीतर बायकोने मारल्यावर सासू/ सासरे यांच्याकडे अभय मिळते, हे कळले की नवरे जास्त हट्टी होतात.मारणे चुकीचे आहे पण हट्ट केल्यावर सगळ्यांनी समजावणीचा एकच सूर लावला पाहिजे.

अजया 07/08/2016 - 20:47
काहीही करा, पण मारू नका नवर्याला. (किंवा मोठं भांडण झाल्यावर मग त्याने कानाखाली जाळ काढल्यास वाईट वाटून घेऊ नका.) - रडूबाळ

रेवती 07/08/2016 - 22:07
धाग्याची शंभरीही गाठून देता येईल पण 'धागा खरा आहे की गंमत म्हणून काढलेला?' हा प्रश्न पडलाय म्हणून गप्प बसण्यात येत आहे. धागाकर्तीने घाईघाईने आभार मानल्याने कन्फूजन वाढले आहे.

चतुरंग 07/08/2016 - 22:49
की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
मुळात तुम्हाला या गृहितकात काहीच चूक वाटत नाही? ; समजूतदार नवरा हे ऑक्सीमोरॉन आहे! ;)

दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत. त्यामुळे उपाय असे काही असूच शकत नाही. मुल मोठ होण्याची वाट बघा. सर्वसाधारणपणे आईने शिक्षा केली की मुलं soft corner मिळेल अशा ठिकाणी धावतात. ते या केसमध्ये देखील दिसत आहे. तरी soft corner नसताना शिक्षा करा. नाहीतर... वयात आल्यावर आपणहून अक्कल येईल याची वाट बघा.

साती 08/08/2016 - 00:11
भारी विडंबन! लालगरूडाचे प्रतिसादही भारीच!

इशा१२३ 08/08/2016 - 09:35
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे) एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.

इशा१२३ 08/08/2016 - 09:35
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे) एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.

In reply to by इशा१२३

लालगरूड 08/08/2016 - 11:03
म्हणजे जेव्हा लग्न लागतं तेव्हा तो पाळण्यात असतो म्हणायचयं का आपल्याला . अ.भा.गुडघ्यात मेंदु संघटना विरोधक

In reply to by लालगरूड

उडन खटोला 08/08/2016 - 11:11
विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा. मुलाचं वय जेवढं तेवढं माणसाचा बाप या पदवी चं वय असतं तसंच लग्न झाल्या पासून तो माणूस नवरा या पदवी ला पात्र होत असल्याने जेवढी वर्षं लग्नाला तेवढी नवरेपदाला.

प्रर्थमतः उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. काय करणार? पाणी तुंबलेले होते. निचरा होता होता उशीर झाला. मूळ प्र्श्न नवरा आधी पासुन ह्ट्टी होता का? का आत्ता आताशी झाला. असो. इलाजः तुम्ही एक स्ट्राँग इंसेंटीव डिसइंसेंटीव कार्यक्रम हातात्य घ्या. ह्ट्ट केला की डिसेंसेंटीव, हट्ट सोडला की इंसेंटीव. आणि ह्यात सुद्धा कायम बदल ठेवा. तोच तोच पणा आला तर प्रॉब्लेम पुन्हा येण्याची शक्यता असते. किंवा "क्रेल" वापरा. त्याने हट्ट केला तर त्याच्यापेक्षा मोठा हट्ट तुम्ही करा.(तो तुमचा हक्क आहे) ह्या पद्धतीने सर्व "तुंबाजी खोत" सुतासारखे सरळ होतात.

दिपुडी 08/08/2016 - 09:45
केवळ शाब्दिक फटके देऊ नका त्याने नवरूबाळ निगरगट्ट होतात बाळ झोपले की फॅन बंद करणे भांडी चुकून पाड़ने .बातम्या बघतना मिक्सर लावणे पोरांवर जोरात ओरड़ने.लेकि बोले छाप टोमने पोराना मारने याने फरक पड़तोय का बघा

तिमा 08/08/2016 - 09:45
लालगरुड सरांनी ? सर हे फक्त प्रा.डॉ. यांनाच म्हणतात, अशी समजूत होती.

पैसा 08/08/2016 - 09:53
बाळाला पाठिशी घालणार्‍या त्याच्या आईबाबांना इटलीच्या प्रवासाला पाठवून देणे. तुलाही पुण्य घडेल. आणि तुझ्या साबा इटलीमधे हरवल्या तर दुधात साखर पडेल.

In reply to by पैसा

अजया 08/08/2016 - 11:23
साबांना आता फ्रेंच रिव्हिएराची स्वप्नं पडत आहेत म्हणे.तिथे हरवाल का असं त्या विचारत असताना इशाने ऐकुन पियुला सांगितलं असं भुमी म्हणत होती. खखो मोनु जाणे ;)

भूमिका तपासा @ माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. जग हि रंगभूमी आहे . तुमचा नवरा '' हट्टी आणि नाटकी '' नवऱ्याची भूमिका करत आहे तुमची भूमिका समजून घ्या . भूमिका रंगवताना आनंद झाला पाहिजे संयम संपणे आणि शाब्दिक फटके मारून आनंद होत नसून वाईट वाटत असेल तर भूमिका समजली नाही हे उघड आहे अलका कुबल चे सिनेमे वारंवार पाहून बायकोची निराळी भूमिका समजू शकेल असे तज्ञ् लोक सांगतात

अजया 07/08/2016 - 18:40
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे.कधी पोकल बांबू ट्राय केलाय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय. लाटणं पण फार फायदेशीर या त्रासाला.

लालगरूड 07/08/2016 - 18:41
तुम्हीच असा आयडी घेतल्यावर नवर्याने घरात दंगा केला तर काय बिघडलं? असो, मुलाला एखादी आंटी असल्यास तिच्याकडे हे प्रकरण सोपवावे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 07/08/2016 - 18:55
अरे बापू, मी कुठं? हे लालगरूड उडलेत..... माझ्या सल्ल्याची कॉपी म्हनून मणून माझे नाव टाकलेत. पण प्रतिसाद जबरीच.

In reply to by अभ्या..

रूपकात्मक अभ्या वर्जिनल अभ्याच्या लैच जवळ गेल्याची उस्फुर्त पावती म्हणून वर्ग करणेत यावा आमचा प्रतिसाद

त्रिवेणी 07/08/2016 - 18:46
पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत. आणि मुलाची आंटी अता म्हातारी झालीय.दुसर्या एखाद्या आंटीच्या ताब्यात देवुन अजुन लेनेके देने पडायचे.

अजया 07/08/2016 - 18:54
पण आजकालच्या नाटकी डायर्या लिहणार्या बायकांमध्ये तुम्ही एक वेगळी बायको दिसलात. -फटके द्यावेच लागतात ( शाब्दिक सुद्धा))

In reply to by स्पा

सूड 08/08/2016 - 14:44
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे, गुडगांव येथे एका MNC नौकरी करतो. पण त्याला हि एकच खंत आहे, त्याला कधीच मारले नाही. जेवल्या नंतर त्याचे ताट धुतल्या तांदूळा सारखे स्वच्छ असते. (माझ्या ताटात कधी कधी एखाद दुसरा तांदुळाचा दाणा राहून जातो किंवा कधी थोड खाली सांडतो). दुधी, तोराई पासून ते पालक इत्यादी सर्व भाज्या आनंदाने खातो. फरक एकच आमची सौ. नौकरी करत नव्हती. अवांतर आज घरात धिंडवडे व सोबतीला बैरी पुदिन्याची चटणी आणि लाल भोपळ्याचा रायता असा बेत आहे. (नाग पंच मी टुडे). -अनेकतिर्‍हाईत

मनिमौ 07/08/2016 - 19:01
वागण्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्या सुचना सतत देत रहा.आणी नवरे लोकाकडे जन्म जात नाटकीपणा असल्याने तो कमी होईल की नाही हे सांगु शकत नाही

In reply to by रेवती

पियुशा 07/08/2016 - 21:10
रेवती ताई अग यु नो समाजकार्य ,सुपारी घेते मी ईथे पोकळ बांबूचे फटके देऊन मिळतील ( मला पडायच्या आत पळते मी;) )

अभ्या.. 07/08/2016 - 19:13
आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात पण रिझल्ट पक्का. त्याला एका भाईची गरज आहे.

In reply to by अभ्या..

>>>>> की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल? अभ्या आपल्या कोनाडा या शाळेत घेऊ किमान समजूतदार तरी होतील ते..... ;) -दिलीप बिरुटे (कोनाडा संस्थापक अध्यक्ष) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. 07/08/2016 - 19:23
शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ????? सर तुम्ही स्वतः चालते बोलते विश्वविद्यालय आहात. साक्षात वाचस्पती की बृहस्पती काय ते आहात. शाळा म्हणून डिमोशन नका ओ करु. (मी परमनंट ना आता?)

१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? जमल्यास नवऱ्याला स्वतःहून गिफ्ट म्हणून (वाडधीव्हस, यानवर्सरी साधून) जब्रा, बोस, क्रिएटिव्ह चे हेडफोन द्यावे, (किंवा स्वतःला तरी ते विकत घ्यावे), अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा, हे सगळे जर धोंड्याच्या वाणात जमवून आणलेत तर नवरा नुसता प्यासीवच होणार नाही तर "आपल्या मम्मी पप्पांचा" कमरेत वाकवाकून आदर ठेवेल, हे निश्चित समजा, शिवाय हा उपाय पर्मनंट आहे, नवरा जरा आऊट ऑ लाईन जाताना दिसला की सरळ कन्सोलची रिमोट किंवा साऊंड सिस्टिमचा ऑडिओ केबल वगैरे लपवून ठेवावा, शून्य मिनिटात परत तुमचा आज्ञाधारी टॉमी होईल.! (स्वानुभव नाही, भोचकपणे करणाऱ्या विरुद्ध शिस्तीत डिटेल धावा पोजिशन घेऊन बसलोय ह्याची नोंद घ्यावी ही विनंती) आपल्या शिव्या हाच आमचा आहेर! अजिबात कळवू नये!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अभ्या.. 08/08/2016 - 17:38
बर. तुम्ही हिते लै चांगले चांगले लिहता आणि बायकोला बिल्कुल घाबरत नाहित असेच सांगतो. (आल्या तर) ;)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भुमन्यु 08/08/2016 - 15:42
"अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा,"
कालच विचारत होती कि वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे.

मितभाषी 07/08/2016 - 19:22
माई मोड ऑन ४० म्हणजे लहान च की . बाकी तुझ्या खोडी सांगितल्या नाहीत नेहमीप्रमाणे . माई मोड ऑफ

तिमा 07/08/2016 - 19:23
एकांगी सल्ले देणे सोपे आहे. पण बायको, सासू,सासरे यांची एकजूट पाहिजे. बायकोने फटकारल्यावर नवर्‍याने आई, बाबांकडे अभय मागायचे, असे झाले तर कठीण आहे. शाब्दिक फटके देणे चुकीचे आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन पोकल बांबूचे फटके दिले तर हे बाळ ताळ्यावर येईल.

लालगरूड 07/08/2016 - 19:31
एक पुस्तक विकत घ्या आणि घरात देवाच्या फोटोच्या जागी लावा. (हा वाक्प्रचार आहे.शब्शः अर्थ शोधत बसू नका.आमच्या देव्हार्यात पुस्तकेच असतात.) "आमचे हे माझ्या मुठीत" लेखक माई

लालगरूड 07/08/2016 - 19:34
तुमच्या नवर्याचा दिवसातला किती वेळ मित्र मैत्रिणीं बरोबर जातो? मला असं वाटतं की तो त्याचा स्टॅमिना कुठे गुंतवत नसल्याने असे होत असावे. पूर्णतः अननुभवी सौरभ

लालगरूड 07/08/2016 - 19:38
१. नवर्याची जिद्द पूर्ण करू नका आणि मारू हि नका. पहिल्यांदा थोडा त्रास होईल. पण एकदा त्याला कळले कि जिद्द करून काही फायदा नाही. तो आपसूक शांत होईल. २. त्याने मागितलली आवाक्यात असलेली वस्तू नंतर काही दिवसांनी त्याला आणून द्या. ३. खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी लागते. सुरवातीला तास भर वाट तरी काही हरकत नाही. १०-१५ दिवस त्रास होईल. नंतर हा हट्टीपणा कमी होईल. १००% ग्यारंटी वाला हा उपाय आहे. माझ्या सौ. ने हाच वापरला होता. आज मी ताटात कधी एक कण टाकत नाही.

तिमा 07/08/2016 - 19:40
नवरा जर लेफ्टिस्ट (डावरा) असेल तर त्याला लाल गरुडाची भीति घाला.

लालगरूड 07/08/2016 - 19:44
एकांगी उपदेश करणे सोपे आहे. पण नवर्याला शिस्त लावायची असेल तर सगळ्या वडिलधार्यांची एकजूट पाहिजे. नाहीतर बायकोने मारल्यावर सासू/ सासरे यांच्याकडे अभय मिळते, हे कळले की नवरे जास्त हट्टी होतात.मारणे चुकीचे आहे पण हट्ट केल्यावर सगळ्यांनी समजावणीचा एकच सूर लावला पाहिजे.

अजया 07/08/2016 - 20:47
काहीही करा, पण मारू नका नवर्याला. (किंवा मोठं भांडण झाल्यावर मग त्याने कानाखाली जाळ काढल्यास वाईट वाटून घेऊ नका.) - रडूबाळ

रेवती 07/08/2016 - 22:07
धाग्याची शंभरीही गाठून देता येईल पण 'धागा खरा आहे की गंमत म्हणून काढलेला?' हा प्रश्न पडलाय म्हणून गप्प बसण्यात येत आहे. धागाकर्तीने घाईघाईने आभार मानल्याने कन्फूजन वाढले आहे.

चतुरंग 07/08/2016 - 22:49
की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
मुळात तुम्हाला या गृहितकात काहीच चूक वाटत नाही? ; समजूतदार नवरा हे ऑक्सीमोरॉन आहे! ;)

दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत. त्यामुळे उपाय असे काही असूच शकत नाही. मुल मोठ होण्याची वाट बघा. सर्वसाधारणपणे आईने शिक्षा केली की मुलं soft corner मिळेल अशा ठिकाणी धावतात. ते या केसमध्ये देखील दिसत आहे. तरी soft corner नसताना शिक्षा करा. नाहीतर... वयात आल्यावर आपणहून अक्कल येईल याची वाट बघा.

साती 08/08/2016 - 00:11
भारी विडंबन! लालगरूडाचे प्रतिसादही भारीच!

इशा१२३ 08/08/2016 - 09:35
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे) एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.

इशा१२३ 08/08/2016 - 09:35
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे) एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.

In reply to by इशा१२३

लालगरूड 08/08/2016 - 11:03
म्हणजे जेव्हा लग्न लागतं तेव्हा तो पाळण्यात असतो म्हणायचयं का आपल्याला . अ.भा.गुडघ्यात मेंदु संघटना विरोधक

In reply to by लालगरूड

उडन खटोला 08/08/2016 - 11:11
विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा. मुलाचं वय जेवढं तेवढं माणसाचा बाप या पदवी चं वय असतं तसंच लग्न झाल्या पासून तो माणूस नवरा या पदवी ला पात्र होत असल्याने जेवढी वर्षं लग्नाला तेवढी नवरेपदाला.

प्रर्थमतः उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. काय करणार? पाणी तुंबलेले होते. निचरा होता होता उशीर झाला. मूळ प्र्श्न नवरा आधी पासुन ह्ट्टी होता का? का आत्ता आताशी झाला. असो. इलाजः तुम्ही एक स्ट्राँग इंसेंटीव डिसइंसेंटीव कार्यक्रम हातात्य घ्या. ह्ट्ट केला की डिसेंसेंटीव, हट्ट सोडला की इंसेंटीव. आणि ह्यात सुद्धा कायम बदल ठेवा. तोच तोच पणा आला तर प्रॉब्लेम पुन्हा येण्याची शक्यता असते. किंवा "क्रेल" वापरा. त्याने हट्ट केला तर त्याच्यापेक्षा मोठा हट्ट तुम्ही करा.(तो तुमचा हक्क आहे) ह्या पद्धतीने सर्व "तुंबाजी खोत" सुतासारखे सरळ होतात.

दिपुडी 08/08/2016 - 09:45
केवळ शाब्दिक फटके देऊ नका त्याने नवरूबाळ निगरगट्ट होतात बाळ झोपले की फॅन बंद करणे भांडी चुकून पाड़ने .बातम्या बघतना मिक्सर लावणे पोरांवर जोरात ओरड़ने.लेकि बोले छाप टोमने पोराना मारने याने फरक पड़तोय का बघा

तिमा 08/08/2016 - 09:45
लालगरुड सरांनी ? सर हे फक्त प्रा.डॉ. यांनाच म्हणतात, अशी समजूत होती.

पैसा 08/08/2016 - 09:53
बाळाला पाठिशी घालणार्‍या त्याच्या आईबाबांना इटलीच्या प्रवासाला पाठवून देणे. तुलाही पुण्य घडेल. आणि तुझ्या साबा इटलीमधे हरवल्या तर दुधात साखर पडेल.

In reply to by पैसा

अजया 08/08/2016 - 11:23
साबांना आता फ्रेंच रिव्हिएराची स्वप्नं पडत आहेत म्हणे.तिथे हरवाल का असं त्या विचारत असताना इशाने ऐकुन पियुला सांगितलं असं भुमी म्हणत होती. खखो मोनु जाणे ;)

भूमिका तपासा @ माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. जग हि रंगभूमी आहे . तुमचा नवरा '' हट्टी आणि नाटकी '' नवऱ्याची भूमिका करत आहे तुमची भूमिका समजून घ्या . भूमिका रंगवताना आनंद झाला पाहिजे संयम संपणे आणि शाब्दिक फटके मारून आनंद होत नसून वाईट वाटत असेल तर भूमिका समजली नाही हे उघड आहे अलका कुबल चे सिनेमे वारंवार पाहून बायकोची निराळी भूमिका समजू शकेल असे तज्ञ् लोक सांगतात
माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते. त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो. मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता. १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल? २. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू?

अकोला आणि अमरावतीचे कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि ·

चिनार 05/07/2016 - 11:22
थोडक्यात चुकामुक होणार मूवी काका...10 तारखेला अमरावतीवरून वापस पुण्याला निघणार.. शेती विषयाला आपला पास...नंबर व्यनी करतो, इतर काही मदत लागल्यास जरूर सांगा..

In reply to by अभ्या..

चिनार 05/07/2016 - 13:41
काय सांगतोस !!!!!.....टक्या त्या कट्ट्याला दमामि म्हणून वावरत होता..तरीसुद्धा माईंनी तो टका आहे हे अचूक ओळखले !!! माईंना दिव्यदृष्टी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले..

झीरो बजेट शेतीची सुरुवात करणार असाल तर अभिनंदन. खतांवरील अनुदान अर्थात सबसिडी कमी किंवा रद्द करण्यासाठी भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. तशी ती रद्द होईलच. शस्त्रास्त्रव्यापारातून भरमसाट नफा मिळवणारी विकसित राष्ट्रे त्यांच्याकडील शेतीला मागील दाराने अनुदान देणार नाहीतच असे काही सांगता येणार नाही. खतांचे दर वाढल्यावर उत्पादन खर्च वाढेलच. मग आंतरराष्ट्रीय बाजारात आपला शेतकरी टिकून राहण्यासाठी झीरो बजेट शेतीला पर्याय नाही. भारत सरकारही या पद्धतीला हळूहळू प्रोत्साहन देते आहे. आणखी एक म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस जाऊन शेत उजाड बनून जाण्याचा अनुभव काही शेतकर्‍यांना आलेला आहे. अशी एक १७ एकराची उजाड आंबा बाग आंध्र प्रदेशातील तेलंगण जिल्ह्यातील श्री. किरण कुमार यांचेकडे होती. ते सर्व झाडे तोडून नवी कलमे लावणार होते. ती बाग रु. चार लाख भाडेपट्ट्याने घेऊन श्री. वेंकटराम रेड्डी यांनी केवळ सहा आठ महिन्यात सुभाष पाळेलर झीरो बजेट पद्धतीने पुनरुज्जीवित केली आणि त्या मोसमात एकूण बारा लाखाचे उत्पन्न मिळवले. भाड्याचे चार लाख आणि मजुरी इ. खर्च १ लाख वजा जाता त्यांना निव्वळ नफा रु. सात लाख झाला. अशा अनेक यशोगाथा तू-नळीवर उपलब्ध आहे. मी देखील नवीनच घेतलेल्या शेतात शेतीला सुरुवात याच पद्धतीने करणार आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

संदीप डांगे 13/07/2016 - 23:08
आणखी एक म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस जाऊन शेत उजाड बनून जाण्याचा अनुभव काही शेतकर्‍यांना आलेला आहे.
हे तर खरेच आहे. त्याचबरोबर एकूण एक शेतकर्‍यांचा असा अनुभव आहे की सुमारे दहा-बारा वर्षांआधी जेवढी रासायनिक खते लागत असत त्यापेक्षा जास्त आज लागतात व पूर्वीच्या खतांमधून जेवढे उत्पन्न मिळायचे ते वाढीव खते देऊनही कमी होत जात आहे. ह्याला कारण रासायनिक खते जमिनीत वर्षानुवर्षे डम्पिंग होत आहेत. पुरेसा व पुर्वीसारखा पाऊस नाही. बांधावरची झाडे कमी झाली. पाऊस सगळं घेऊन खोल जमीनीत घेऊन जात असे. आता तसे होत नाही. गरजेपेक्षा जास्त दिलेले झाडांकरवी उचलले जात नाही. त्याचे विघटन होत नाही. जमीन क्षारयुक्त बनत जाते व एक दिवस वांझ होते. हा प्रकार अजून फक्त दहा वर्ष जर भारतात चालू राहिला तर उत्पादनक्षमता असलेली जमीन राहणार नाही. भयानक दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. वीस वर्षाआधी पाटाचे पाणी बिन्दास पिऊ शकत होतो. आज हिंमत होत नाही. कामानिमित्त मी रोज अनेक बांधावर जाऊन पाणी, माती परिक्षण करत आहे. परिस्थिती बिकट आहे. रासायनिक खतांचा भस्मासूर थांबवलाच पाहिजे. जैविक व सेंद्रीय शेतीला अजिबात पर्याय नाही. मेहनत जास्त आहे पण परतावाही उत्तम मिळतो (उशीरा का होईना). शेतकरी कंटाळा करतात हेही अनुभवले आहे. असो.

चिनार 05/07/2016 - 11:22
थोडक्यात चुकामुक होणार मूवी काका...10 तारखेला अमरावतीवरून वापस पुण्याला निघणार.. शेती विषयाला आपला पास...नंबर व्यनी करतो, इतर काही मदत लागल्यास जरूर सांगा..

In reply to by अभ्या..

चिनार 05/07/2016 - 13:41
काय सांगतोस !!!!!.....टक्या त्या कट्ट्याला दमामि म्हणून वावरत होता..तरीसुद्धा माईंनी तो टका आहे हे अचूक ओळखले !!! माईंना दिव्यदृष्टी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले..

झीरो बजेट शेतीची सुरुवात करणार असाल तर अभिनंदन. खतांवरील अनुदान अर्थात सबसिडी कमी किंवा रद्द करण्यासाठी भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. तशी ती रद्द होईलच. शस्त्रास्त्रव्यापारातून भरमसाट नफा मिळवणारी विकसित राष्ट्रे त्यांच्याकडील शेतीला मागील दाराने अनुदान देणार नाहीतच असे काही सांगता येणार नाही. खतांचे दर वाढल्यावर उत्पादन खर्च वाढेलच. मग आंतरराष्ट्रीय बाजारात आपला शेतकरी टिकून राहण्यासाठी झीरो बजेट शेतीला पर्याय नाही. भारत सरकारही या पद्धतीला हळूहळू प्रोत्साहन देते आहे. आणखी एक म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस जाऊन शेत उजाड बनून जाण्याचा अनुभव काही शेतकर्‍यांना आलेला आहे. अशी एक १७ एकराची उजाड आंबा बाग आंध्र प्रदेशातील तेलंगण जिल्ह्यातील श्री. किरण कुमार यांचेकडे होती. ते सर्व झाडे तोडून नवी कलमे लावणार होते. ती बाग रु. चार लाख भाडेपट्ट्याने घेऊन श्री. वेंकटराम रेड्डी यांनी केवळ सहा आठ महिन्यात सुभाष पाळेलर झीरो बजेट पद्धतीने पुनरुज्जीवित केली आणि त्या मोसमात एकूण बारा लाखाचे उत्पन्न मिळवले. भाड्याचे चार लाख आणि मजुरी इ. खर्च १ लाख वजा जाता त्यांना निव्वळ नफा रु. सात लाख झाला. अशा अनेक यशोगाथा तू-नळीवर उपलब्ध आहे. मी देखील नवीनच घेतलेल्या शेतात शेतीला सुरुवात याच पद्धतीने करणार आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा.

In reply to by सुधीर कांदळकर

संदीप डांगे 13/07/2016 - 23:08
आणखी एक म्हणजे रासायनिक खतांमुळे जमिनीचा कस जाऊन शेत उजाड बनून जाण्याचा अनुभव काही शेतकर्‍यांना आलेला आहे.
हे तर खरेच आहे. त्याचबरोबर एकूण एक शेतकर्‍यांचा असा अनुभव आहे की सुमारे दहा-बारा वर्षांआधी जेवढी रासायनिक खते लागत असत त्यापेक्षा जास्त आज लागतात व पूर्वीच्या खतांमधून जेवढे उत्पन्न मिळायचे ते वाढीव खते देऊनही कमी होत जात आहे. ह्याला कारण रासायनिक खते जमिनीत वर्षानुवर्षे डम्पिंग होत आहेत. पुरेसा व पुर्वीसारखा पाऊस नाही. बांधावरची झाडे कमी झाली. पाऊस सगळं घेऊन खोल जमीनीत घेऊन जात असे. आता तसे होत नाही. गरजेपेक्षा जास्त दिलेले झाडांकरवी उचलले जात नाही. त्याचे विघटन होत नाही. जमीन क्षारयुक्त बनत जाते व एक दिवस वांझ होते. हा प्रकार अजून फक्त दहा वर्ष जर भारतात चालू राहिला तर उत्पादनक्षमता असलेली जमीन राहणार नाही. भयानक दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. वीस वर्षाआधी पाटाचे पाणी बिन्दास पिऊ शकत होतो. आज हिंमत होत नाही. कामानिमित्त मी रोज अनेक बांधावर जाऊन पाणी, माती परिक्षण करत आहे. परिस्थिती बिकट आहे. रासायनिक खतांचा भस्मासूर थांबवलाच पाहिजे. जैविक व सेंद्रीय शेतीला अजिबात पर्याय नाही. मेहनत जास्त आहे पण परतावाही उत्तम मिळतो (उशीरा का होईना). शेतकरी कंटाळा करतात हेही अनुभवले आहे. असो.
नमस्कार, दिनांक ११ ते १६ जुलै ह्या दरम्यान, अकोला आणि अमरावती येथील काही शेतकर्‍यांना भेट द्यायचा आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचा विचार आहे. आधी अकोला आणि मग अमरावती, असा बेत आहे. तर, महत्वाचा मुद्दा असा की, अकोला आणि अमरावती ह्या भागात कुणी मिपाकर आहेत का? ते जर शेती करत असतील तर फारच उत्तम. कळावे, लोभ आहेच.तो वाढावा ह्या निमित्ताने हा प्रपंच. आपलाच, मुवि.

... काय म्हणतील!

रातराणी ·

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))

बरं दिसतं काते? ह्या तीन शब्दांऐवजी बरं दिसतं का ते? असे ४ शब्द असायला हवे होते. चार भिंतीतल्या गोष्टी अशा चारचौघात लिहिल्या तर लोक काय म्हणतील? पैजारबुवा,

रातराणी 14/05/2016 - 21:22
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार. खुसखुशीत असा प्रतिसाद देणाऱ्या सर्वांना डब्बल धन्यवाद. आणि बरं दिसतं का असा अवघड प्रश्न विचारणार्या सर्वांना नंतर बघून घेणेत येईल. ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा 14/05/2016 - 22:13
रातराणी तै लेखिका हे पाह्यलेच नाही. मला वाटले कोणतरी बुवा आहे लेखक! मग शक्य आहे. डिक्टेट करून लिहून घेतला असेल.

In reply to by बोका-ए-आझम

रातराणी 15/05/2016 - 21:02
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार होते. पण आहेत तेच सांभाळताना नाकी नऊ आलेत आणि रातराजा तर फारच ऑब्वियस झाला असता ;)

नाखु 16/05/2016 - 14:08
घर (चक्कर) घर की..... आणी खुस्खुशीत पणाला ही आमची दाद... टीएम्सींच्या प्रतिसाद प्रतिक्षेत

वेल्लाभट 16/05/2016 - 16:46
खलास भावनाकथन ! कसली आर्तता आहे
हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत
या वाक्यात.... दर्द आहे दर्द... हे वाक्यच या लेखाचा पाया आहे आणि कळसही. वा वा. पुरेपूर हसलो.

शाम भागवत 25/05/2016 - 20:36
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
हे एकदम पटलं. पण हे दोन्ही बाजूंनी खरे आहे म्हणा. :-))
... काय म्हणतील! आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात. मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.

माझी खाद्यशैली योग्य आहे का?

मुक्त विहारि ·

एस 11/05/2016 - 14:38
तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-) बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 11/05/2016 - 16:05
श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता.. मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे. खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो. अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे 11/05/2016 - 16:28
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही. त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

In reply to by सूड

मन१ 11/05/2016 - 18:14
मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :) साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे. दीड तास ??? मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

In reply to by मन१

आदूबाळ 11/05/2016 - 18:20
+२ दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode 11/05/2016 - 19:38
फळं खात नाहीत ? फलाहार कमी पडतोय. बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

In reply to by सतिश गावडे

माझ्याकडून दूढ उतू गेले. बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.) असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये. आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. कधीही जेवायला या. @ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही. @ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका." ओके. @ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा. @ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का? @ बोका-ए-आझम ===> २२ मे २०१६ जमेल का? @ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे. @ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा." माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो. @ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले. पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे. "आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा." ओके.प्रयत्न करतो. @ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता. @ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा. बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली. @ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले. ===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा." गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही. त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल. फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

mugdhagode 12/05/2016 - 08:11
शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ? नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो. तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

रेवती 12/05/2016 - 01:29
बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता. होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;) पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते. बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

In reply to by रेवती

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते." अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले. असो, स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

In reply to by मुक्त विहारि

स्रुजा 12/05/2016 - 08:15
पुरावा नाहिसा केला आहे :) बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__ असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 13/05/2016 - 21:40
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे. a

In reply to by मुक्त विहारि

आनंदी गोपाळ 15/05/2016 - 16:17
किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे. दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

पैसा 12/05/2016 - 09:54
झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण. डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

चित्रगुप्त 12/05/2016 - 11:18
यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो: १. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे २. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे: ..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय. ३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम. ४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम. ५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम. ६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात. ७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील. ८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

In reply to by चित्रगुप्त

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते 12/05/2016 - 11:35
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर. बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली. ६६, ६८, ७०… गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले. सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती. पण… वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता! तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे! अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

In reply to by भाते

अभ्या.. 12/05/2016 - 13:59
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात
ये क्या सुन रहा हूं मै? मुविकाका, यू टू. एनीवे. लै लै शुभेच्छा. मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 12/05/2016 - 14:16
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

सुबोध खरे 12/05/2016 - 19:41
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/05/2016 - 21:06
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

जेपी 12/05/2016 - 21:36
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

नेत्रेश 14/05/2016 - 03:02
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

In reply to by यशोधरा

नाखु 17/05/2016 - 08:36
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई

एस 11/05/2016 - 14:38
तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. :-) बादवे, वामकुक्षीची वेळ झाल्यामुळे मी आता जातो. उठल्यावर परत येऊन तज्ञांचे प्रतिसाद वाचेन. ;-)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

बोका-ए-आझम 11/05/2016 - 15:59
आठवड्यातून एकदा, जास्त करून रविवारी २ बियर आणि चिकन-बिर्याणी किंवा अंडा-करी+भाकरी किंवा खिमा+भाकरी.
दू दू मुवि. फक्त सांगतो हे खातो म्हणून. घरी कोण बोलवणार आम्हाला? एखाद्या रविवारी टपकतोच आता. (खुद के साथ बातां - हे मुवि लोकांना टाळायला तर कोकणात नाही तर सोलापूरला जागा घेऊन नाही राहिले ना?)

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 11/05/2016 - 16:05
श्री श्री श्री बोका साहेब यांचे माहीतीकरीता.. मुवीसर कोकणातील लोकांना मी पक्षी ते स्वतः ,सोलापुरच्या लोकांना डोंबीवलीला आणि डोंबीवलीच्या लोकांना सोलापुरला रहात आहे असे सांगून प्रत्यक्षात कोकणात रहात असावेत असा अंदाज आहे. खखो कोकण-सोलापुर-डोंबीवली जाणो. अंदाजपंचे दाहोदर्शे नाखु

कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा.आपल्या आरोग्यदायी दिर्घायु लाभो ही शुभेच्छा.

बाळ सप्रे 11/05/2016 - 16:28
पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? बाकी दिनचर्या , खाणेपिणे व्यवस्थित वाटते. काही रोगांना आमंत्रण देणारे वाटत नाही. त्यातल्या त्यात सुधारणा म्हणजे आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा.

In reply to by सूड

मन१ 11/05/2016 - 18:14
मुविना किडन्याप करुन त्यांचा सदरा ढापावा, खंडणी म्हणून मागितला जावा :) साला नियमित वामकुक्षी मिळायला लै पुण्य करुन ठेवलेलं असणं आवश्यक आहे. दीड तास ??? मल्ल्यांचे क्यालेण्डर गर्ल्स वगैरे सोबतचे फोटु आणि एकूणातच किंग साइझ लाइफ स्टाइल बघून जितके लोक कधी जळले नसतील त्याहून कैक पट ह्या एकाच मुद्द्यावर जळणारेत मुविंच्या.

In reply to by मन१

आदूबाळ 11/05/2016 - 18:20
+२ दुपारी 'झोरत' पडायच्या आधी पान खात नाहीत ही एक बारीकशी तक्रार...

mugdhagode 11/05/2016 - 19:38
फळं खात नाहीत ? फलाहार कमी पडतोय. बिअर ऐवजी फलज्युस प्यावा ( त्या बिअरच्या बाटल्या इतराना देउन टाकाव्यात )

मला तर शाळेतला 'समतोल आहार'चा तक्ता वाचल्यासारखं वाटलं... जो पर्यंत काही त्रास नाही तोपर्यंत सुरु ठेवावं रुटीन. मासाहार आणि अल्कोहोल वयाबरोबर जितकं कमी तितकं चांगलं...!!

मुवि थापा मारत आहेत असा संशय. दर दोन खाण्याच्या वेळांच्यामधे ते नंदी प्यालेस ला शीतपेय प्यायला जातात असं ठाणेकर मित्रपरिवाराने सांगीतलेलं आहे. शिवाय संध्याकाळ कट्ट्यामधे मिसळ असतेचं ;)!!!

In reply to by सतिश गावडे

माझ्याकडून दूढ उतू गेले. बायकोला "दूध उतू गेले," हा किस्सा ऐकवला.भेंडी आता तिच्याकडून दूध उतू गेले तरी, आम्हाला बोलता येणार नाही.(तसेही आम्हाला बायकोपुढे बोलायची हिंमत नाही.) असो, बायकोला प्रत्येक गोष्ट सांगू नये. आणि माझा हेवा वाटून न घेता, लवकरात लवकर सेवा निवृत्तीच्या मागे लाग. स्वतःची शेती असेल तर १००% जमू शकेल.

@ एस ===> तुमच्या आहारातल्या खाद्यपदार्थांची नावे वाचून तोंडाला पाणी सुटले आहे. कधीही जेवायला या. @ स्पा ===> जिलबी अजिबात टाकलेली नाही. @ टका ===> "...फक्त अंड खाताना आतला बलक खाउ नका." ओके. @ जेपी ===> सदरा कधीही घेवून जा. @ पैलवान ===> बनेल किंवा इतर कुठल्याच कपडे-लत्त्याचा षौक नसल्याने बरेच पैसे वाचले.बूट देखील कंपनीने दिले तरच वापरत होतो.त्यामुळे "बनेल" न देता, सदरा दिला तर चालेल का? @ बोका-ए-आझम ===> २२ मे २०१६ जमेल का? @ नाखू ===> सध्या डोंबोलीलाच रहात आहे. @ चंद्रनील मुल्हेरकर ====> "कोलेस्टीरॉल तपासून घेत जा,माझ्या वडीलांची दीनचर्या व खाद्यचर्या तुमच्यासारखीच होती,पण जेव्हा कोलेस्टीरॉल चेक केले तेव्हा ते नॉर्मलच्या तिप्पट आढळले ,व नंतर दोन आर्टरी नव्वद टक्के ब्लॉक निघाल्या ,ॲजिओप्लस्टी करावी लागली.वेळीच काळजी घ्या व कोलेस्टीरॉल रेग्युलरली तपासून घ्या,डीजिटल बी पी मॉनीटर घ्या व बी पी चेक करुन नोंदी ठेवा." माहितीबद्दल धन्यवाद.आमच्या फॅमिली डॉ.ला विचारतो.तसे आमच्या फॅमिली हिस्टरीत कुणालाच कॅन्सर अथवा हार्ट ट्रबल नसल्याने, मी थोडा निष्काळजी होतो. @ बाळ सप्रे ===> पन्नाशीलाच सेवानिवृत्ती स्वीकारली आहे ?? हो. नशीबाने आणि बायकोने मनापासून मदत केल्याने (आमची आर्थिक गणिते आणि गुंतवणूक तीच बघते.) शिवाय मुलांनी त्यांचा-त्यांचा खर्च उचलायचे ठरवल्याने हे शक्य झाले. पण सध्या माझ्या छंदाकडे म्हणजे शेती कडे (अद्याप विकत घेतलेली नाही.प्रयत्न चालू आहेत.) लक्ष द्यायचे ठरवले आहे. "आठवड्याला २ बीअरची फ्रीक्वेन्सी कमी करणे आणि अर्धा पाउण तास ठीकाय पण चालण्यापेक्षा एखादी जास्त दमायला होइल अशी अ‍ॅक्टिविटी करा." ओके.प्रयत्न करतो. @ आदूबाळ ===> योग्य तर्‍हेने पैसे साठवले आणि अनावश्यक पैसे खर्च केले नाहीत तर, पन्नाशीतच कशाला, चाळीशीत पण अशी जीवनशैली घेवू शकता. @ सूड आणि मन१ ===> मला कंपन्या पण अशाच मिळाल्या.दुपारी जेवण झाले की अर्धा-एक तास तिथेही झोप मिळायची.घरडामध्ये (चिपळूणला) असतांना तर हळूच एखाद्या पॅनेलच्या मागे जावून झोपायचो.आमचा साहेब पण बसल्या बसल्या डूलकी काढायचा. बॅक्टेल मध्ये असतांना एकदा एका साहेबाने पकडला मला.मस्त तंगड्या पसरून झोपलो होतो.आमच्या सुपवायझरला आमच्या डोक्यातल्या कांदे-बटाट्याची किंमत माहीत असल्याने,काहीच झाले नाही.मग काय आमची सगळी टीमच रोज झोपायला लागली. @ मुग्धा गोडे ===> लहानपणी फळे खात होतो.पण पुढे (१९९२ पासून) जसा शेतीचा अभ्यास सुरु केला, तसे फळे खाणे बंद केले. ===> "बिअर ऐवजी फलज्युस प्यावा." गल्फ मध्ये असतांना "अलमराई"चे फ्रूट-ज्यूस पीत होतो.भारतीय कंपन्यांचे फ्रुट ज्युस प्यायला अद्याप तरी छाती होत नाही. त्यापेक्षा स्वतःची शेती घेतली की विना केमिकल फलाहार मनसोक्त करता येईल. फलाहाराच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by मुक्त विहारि

mugdhagode 12/05/2016 - 08:11
शेती आणि सुख .... हेही ग्रास ईज ग्रीनर .... आहे की काय ? नोकरदार माणुस निदान सुट्ट्या घेउन इकडेतिकडे जाउ शकतो. शेतकरी चोवीस तास अडकून असतो. तुम्ही शेतात फळांची झाडे लावणार .... त्याला फळं लागणार .... मग ज्युस पिणार ..... किती वर्षं लागतील ?

रेवती 12/05/2016 - 01:29
बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब कंपनीच्या खर्चाने होत होता. होय, सगळ्यांनाच हे विकार कंपनीच्या खर्चाने होतात. ;) पालेभाज्यांची नावे वाचून भारतवारीत खाण्याच्या पदार्थांची यादी करायला घेते. बाकी काहीही करा पण थालिपिठाबरोबरचे लोणी खाण्याचे कमी करू नका.

In reply to by रेवती

"बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते." अशा वाक्याच्या ऐवजी भलेतच वाक्य तयार झाले. असो, स्वसंपादनाची सोय नसल्याने, आता हा (आमच्या हलगर्जीपणाचा) पुरावा इथेच राहणार.

In reply to by मुक्त विहारि

स्रुजा 12/05/2016 - 08:15
पुरावा नाहिसा केला आहे :) बाकी मुवि काकुंना माझा साष्टांग कळवा. रोज एवढे प्रकार आणि इतकं साग्रसंगीत !__/\__ असंच चालू राहु दे ही शुभेच्छा ! बाकी जाग आल्यावर दिड तास वाचन किंवा सिनेमा बघणे म्हणजे खरं जीवन जगताय तुम्ही :)

In reply to by टवाळ कार्टा

स्रुजा 13/05/2016 - 21:40
मुघल सैन्य झालंय तुझं, जिथे तिथे संताजी-धनाजी सारखा कंपू दिसतो :P साहित्य संपादकांना धागा संपादित करता येतो. लेखकाच्या सूचनेनुसार असे बदल केले जातात, कधी टायपो, शुले चुका पण सुधारल्या जातात, फोटोज नीट टाकले जातात. हे अधिकृत रित्या केले जाते यात संपादकांचा बॅकडोअर एंट्री वाला कंपू असायची गरज नाहीये.

In reply to by टवाळ कार्टा

तु माझ्या दोस्ती कंपुतला असुनही सांगतो. असे प्रतिसाद देउन आपणास णेमकं काय मिळतं म्हणे टकाशेठ? संपादन करुन लेखातली चुक दुरुस्तं करण्याचा आणि कंपुचा काय संबंध? जरा ह्याच्यावर जरा उजेड टाकलात तर आमच्यासारख्या अडाण्यालाही काय करु नयेचं णॉलेज ट्रान्सफर होइल. त्यानंतर मग संमंच्या पॉलिसी बदलु हा आपण तुझ्या मताप्रमाणे. a

In reply to by मुक्त विहारि

आनंदी गोपाळ 15/05/2016 - 16:17
किवा सगळेच शेलफिश, ही बॅड 'फिश हॅबिट' आहे. दुसरं, जस्ट क्युरिऑसिटी म्हणून विचारतो, तुम्ही काम काय करता? जंटलमन ऑफ लिझर असणे उत्तम, पण काहीतरी नियमीत काम असणे मेंदूच्या व शरिराच्याही आरोग्यासाठी व चलनवलनासाठी अधिक गरजेचे आहे.

पैसा 12/05/2016 - 09:54
झकास! सौ. मुविंच्या उत्साहाचे कौतुक वाटते. यात तुमच्या घरचे नवीन बाळ लिहिले नाहीयेत. मस्त स्ट्रेस घालवणारे प्रकरण. डॉक्टर खरे सांगतील तेवढ्या तपासण्या नियमित करून घ्या. बिअर हळूहळू कमी करायचं बघा. बाकी तुमची स्टाईल छानच आहे!

चित्रगुप्त 12/05/2016 - 11:18
यात अतिशय उपयोगी असे काही बदल सुचवू इच्छितो: १. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पीणे २. शक्यतो चहाऐवजी/चहापूर्वी (शक्य नसल्यास चहानंतर अर्ध्या तासाने, पण नाशत्याच्या आधी) खालील पदार्थ प्राशन करणे: ..... हिरव्या भाज्या ज्या काही उपलब्ध असतील त्या सर्व थोड्या थोड्या ( पालक, अन्य पालाभाजी, सिमला मिर्च, काकडी, कोथिंबीर, पुदिना, कडीपता, वगैरे) आणि एक हिरवे सफरचंद (ग्रॅनी स्मिथ), कीवी, विड्याचे हिरवे पान, चिमूटभर दालचिनी पूड, एका लिंबाचा रस हे सर्व पाण्याबरोबर मिक्सर मधे फिरवून पातळ पेय बनवून दररोज प्यावे. रक्तातील शर्करेची पातळी योग्य राखण्यास आणि शरीराला आवश्यक असलेली अनेक पोषकद्रव्ये मिळवण्याचा सोपा सुटसुटीत उपाय. ३. नाश्त्यामधे मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश शक्यतो रोज केल्यास उत्तम. ४. याशिवाय दिवसभरात केंव्हाही नारळपाणी, फळांचा ताजा रस प्रशन करणे उत्तम. ५. आहारतून ब्रेडसकट सर्व मैद्याच्या पदार्थांची हाकालपट्टी करणे उत्तम. ६. ४-५ वाजताच्या खाण्यात भिजवलेले बदाम, अक्रोड, अंजिर, खजूर, शेंगदाणे, ब्राझील नट्स, वगैरेंचा समावेश करणे. हे सर्व पदार्थ एकत्र करून लाडू (साखर न घालता) करून ठेवता येतात. ७. पायी चालणे चांगले असले तरी पुरेसे नाही. शरीराच्या सर्व सांध्यांची आणि स्नायूंची हालचाल होईल असे हलके फुलके व्यायाम (यातले अनेक बसल्याबसल्याच करता येतात) दिवसभरात अधून-मधून दोन-पाच मिनीटे करत रहाणे, मुद्दाम जिने चढणे-उतरणे उत्तम. यूट्यूबवर असे हलके व्यायाम खूप सापडतील. ८. आपला आहार जास्त अ‍ॅसिडिक तर नाही, याची खात्री करून घेणे, असेल तर काही पदार्थ वर्ज्य करून अल्कलाईन पदार्थ वाढवणे. वाटल्यास त्यासाठी चिमूट्भर बेकिंग सोडा वापरणे. याविषयी जालावर माहिती मिळेल.

In reply to by चित्रगुप्त

या सकाळच्या ग्रीन स्मूदी चा खरच खूप उपयोग होतो आमचे साधारण डायट तुम्ही लिहिल्या प्रमाणे आहे

भाते 12/05/2016 - 11:35
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात तुम्हाला एखाद्या मदतनीसाची गरज आहे का? असल्यास इथले सगळे सोडुन मी तिकडे यायला तयार आहे. इतकी उत्तम जीवनशैली जगायला मिळत असेल तर एका पायावर. बाकी ६० किलो वजन वाचुन जळजळ झाली. ६६, ६८, ७०… गेली तीन वर्ष माझे वजन प्रतिवार्षिक २ किलोने वाढत होते. गेल्याच आठवडयात मी पुन्हा एकदा त्याच वजनकाटयावर घाबरत वजन बघितले. सालाबादप्रमाणे वजनकाटयावर ७२ आकडा दिसेल याची भिती वाटत होती. किमान ७० किंवा कदाचित ६९ आकडा दिसावा अशी अपेक्षा होती. पण… वजनकाटयाने चक्क '६६' आकडा दाखवला! ते सुध्दा आहारात, खाण्यापिण्यात काहीही बदल न करता! तरीही गणपती बाप्पाच्या कृपेने…अजुनही पोटाचा घेर फारसा कमी झालेला नाही आहे! अवांतर : आपली सेंटीमीटर मध्ये ऊंची वजा १०० इतके किलो वजन असणे शरीरासाठी योग्य असते असे एका डॉक्टरने सांगितल्याचे मागे मटामध्ये वाचल्याचे आठवते. माझी उंची ५ फूट ६ इंच आहे. म्हणजे १६५ सेंटीमीटर. त्यातुन १०० वजा केले तर उरले फक्त ६५. कायम ६५ किलो इतके कमी वजन ठेवणे अशक्य आहे. मिपावरचे डॉक्टर यावर प्रकाश टाकतील का?

In reply to by भाते

अभ्या.. 12/05/2016 - 13:59
मुवि, तुमच्या सोलापूरच्या शेती व्यवसायात
ये क्या सुन रहा हूं मै? मुविकाका, यू टू. एनीवे. लै लै शुभेच्छा. मुविकाकांच्या 'बांधावरुन' लेखांच्या प्रतिक्षेत.

In reply to by मुक्त विहारि

स्पा 12/05/2016 - 14:16
नुसते वजन प्रमाणात असून उपेग नाही त्यात चरबी आणि मांस किती प्रमाणात आहे हेही महत्वाचे आहे . साठ किलो पैकी बहुतांश भाग चरबीचा असेल तर मग ते ऑड आहे

सुबोध खरे 12/05/2016 - 19:41
मु वी तुमची जीवन शैली व्यवस्थित आहे. त्यात काहीही करायची गरज नाही. आठवड्याला दोन बियर प्यायल्यामुळे फारसे नुकसान होत नाही असे आतापर्यंतच्या ज्ञानाने मी सांगू इच्छितो. केवळ एखादे वर्ष अधिक जगाल "कदाचित" पण तेवढे एक वर्ष तुमच्या ८० किंवा ८५ किंवा ९० वर्षाच्या आयुष्यात "अधिक" करण्यासाठी बियर सोडणे तुम्हाला आवडेल का? हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे. ( मी टी टोटलर आहे तरीही हेच सांगतो) बाकी जे तुम्ही अर्धा पाउण तास फिरायला जाता ते फक्त जलदगतीने चाला एवढाच बदल मी सुचवेन. बाकी तुमच्या अजून चाचण्या करायचीही गरज नाही आणी जीवन शिलीतही बदल करायची आवश्यकता नाही असे मला वाटते.

In reply to by सुबोध खरे

गवि 12/05/2016 - 21:06
वाह.. किती आदर्श.. असं म्हणत म्हणत लेख वाचत गेलो. मग .. आठवड्याला एकदाच आणि फक्त दोनच आणि फक्त बियरच हे वाचून मात्र बाकीच्या एकूण संपूर्ण माहितीविषयीच्या सत्यतेविषयीच शंका उत्पन्न झाली. मुविशेट ह.घ्या हो.. ;-)

जेपी 12/05/2016 - 21:36
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना 'माझी खाद्य शैली' या मुवि लिखीत पुस्तकाची एक एक प्रत देऊन सत्कार करण्यात येत आहे.. - शुभेच्छुक-जेपी आणी तमाम जळलेले कार्यकर्ते..

नेत्रेश 14/05/2016 - 03:02
काही अपवाद वगळता पंन्नाशीला रीटायर झालेला पुरुष म्हणजे घरातील स्त्रीच्या कामात वाढ. पंन्नाशीला रीटायरमेंट हे स्त्रीयांसाठी स्वप्नच असणार............

मुविशेट, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. या "प्रकृती"त माणसाची मातापित्यांकडून मिळालेली जनुके, जनुकांचे शारिरीक वाढ होताना झालेल्या अभिव्यक्ती (एक्सप्रेशन्स) आणि त्याचबरोबर आजूबाजूची परिस्थिती (एनव्हिरॉनमेंट), खाणेपिणे, शारिरीक व्यायाम, व्यसने, इ इ इ अनेक घटक असतात. त्यामुळेच, एका माणसात काही एक बरेवाईट झाले ते दुसर्‍यात होईलच असे नाही. तुमचा ५० वर्षांचा इतिहास हेच सांगत आहे की तुमची खाद्य- आणि जीवन-शैली तुम्ही बरोबर घेऊन आलेल्या शरिराच्या मॉडेलला उत्तम आहे, हे तुमची आत्ताची शारिरीक मोजमापे आणि आतापर्यंतच्या तपासण्यांच्या निकालांवरून स्पष्ट आहे... अगदी मांसाहार आणि बियरसकट". केवळ शास्त्रिय वाटणारा आग्रह म्हणुन त्यात बदल करून जीवनातला आनंद कमी करणे योग्य होणार नाही... हे मत पण शास्त्रिय म्हणायला हरकत नाही ;) :) तेव्हा... "ऐकावे जनाचे करावे मनाचे" ही विचारपद्धती आचरून सुखाने खा, प्या आणि मजेत रहा.दरवर्षी वैद्यकीय चाचण्या करा आणि वैद्यकीय सल्ला असेल तरच जीवनशैलीत बदल करा. उगा कोणताही विचार करून अथवा सल्ला ऐकून, न आवडणारी जीवनशैली स्विकारून आपला आनंद कमी करू नका. तुम्हाला आणि सर्व कुटुंबाला दीर्घ आयुरारोग्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !

In reply to by यशोधरा

नाखु 17/05/2016 - 08:36
एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना जळवायला लेख टाकलाय.
किंचीत दुरुस्ती एक्का काका, त्यांनी उगा इतर मिपाकरांना (जळवा) लावायला लेख टाकलाय. (जळवा)=पक्षी वजन कमी करने,पथ्य पाणी,व्यायाम्,गोड खाऊ नये ई
माझे वय पन्नास.अद्याप तरी किडनी, हृदय, रक्तदाब, मधूमेह नाही. रक्तातील आणि लघवीतील साखरेचे प्रमाण योग्य आहे.हिमोग्लोबिन साधारणपणे १२.० च्या आसपास (प्लस-मायनस १) घोटाळत असते. दर ६ महिन्यातून एकदा मधूमेहाची तपासणी करतो.बाहेरच्या देशांत काम करत असतांना किडनी, हृदय आणि रक्तदाब ह्यांचे निदान कंपनीच्या खर्चाने होत होते. सध्याची माझी जीवनशैली आणि खाद्यशैली देत आहे.काही कारणांमुळे ती अधुन-मधून बदलत असते.पण डोंबिवलीला आलो की परत नेहमीच्या मार्गावर येते. उठ्णे ==> झोप पुर्ण झाली की, पण जास्तीत जास्त ७:०० वाजता.कधी-कधी पहाटे ५:००ला पण जाग येते.पण मग न झोपता वाचन करत बसतो किंवा फिरायला जातो किंवा एख