बातमी

आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा.....

भाते's picture
भाते in जनातलं, मनातलं
2 Apr 2014 - 12:08 pm

नमस्कार लोक्स,

कट्टा नियोजन अधिकारी मा. श्री. मुक्तविहारि यांच्या मार्गदर्शनानुसार ऊत्त्सवमुर्ती 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' यांच्यासोबत मध्यवर्ती डोंबिवलीमध्ये कट्टा करायचे ठरले आहे.

काय करणार, सर्वात जास्त मिपाकर मध्यवर्ती डोंबिवलीतले असल्याने, इथे वारंवार कट्टे होणे सहाजिकच आहे!

बाकीच्या नेहमीच्या इतर गोष्टी खालीलप्रमाणे…

तारीख / वार : ४ एप्रिल २०१४ / शुक्रवार
ठिकाण : हॉटेल नंदी पॅलेस, डोंबिवली
वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता

मुक्तकबातमी

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
23 Mar 2014 - 6:32 pm

कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)

वाङ्मयकविताचारोळ्याप्रेमकाव्यविडंबनगझलसाहित्यिकसमाजबातमीविरंगुळा

आता माझी सटकली रे.........!

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
18 Mar 2014 - 9:40 pm

नंदन निलकेणी

एक सुशिक्षीत मान्यवर,

चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव,

Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव,

देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी,

Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक,

एक कॉंग्रेस नेता,

पद्मभूषण पुरस्कार विजेते,

आधारपत्र अध्यक्ष

कदाचित भावी पंतप्रधान(जर कॉंग्रेस बहुमतात आली तर),

'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
12 Mar 2014 - 11:23 am

.
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा. याचे कथानक काय आहे,त्याला किती स्टार मिळालेत, अन्य अभिनेते कोण कोण आहेत, संगीत कुणाचे, वगैरे काहीही माहिती नसताना निव्वळ त्यात 'कंगना आहे' म्हणून हा सिनेमा बघितला, आणि अगदी कृतकृत्य झालो.

संस्कृतीकलानृत्यसंगीतविनोदसमाजमौजमजाचित्रपटछायाचित्रणप्रकटनआस्वादसमीक्षाबातमीअनुभवमतशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

मुक्तविहारींची भाषणभरारी

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
4 Mar 2014 - 3:58 pm

१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते.

हे ठिकाणसमाजजीवनमानप्रकटनविचारशुभेच्छाअभिनंदनबातमीमाहिती

आवाहन : कै. सुचेता जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा (पुणे)

अजय जोशी's picture
अजय जोशी in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 6:37 pm

कविता पाठविण्यासाठी पत्ता:- अजय जोशी, १२ बी, दुर्वांकूर, वृंदावन हौसिंग कॉम्प्लेक्स, कोथरूड, पुणे ४११०३८. महाराष्ट्र. ईमेल : suchetanantprakashan@gmail.com

नमस्कार,

कविताप्रेमकाव्यविडंबनगझलसद्भावनाबातमी

सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 6:14 pm

समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी :

बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले.

मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.

संस्कृतीविनोदमौजमजाप्रकटनबातमी

भारतीय अन्नसुरक्षा...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
27 Feb 2014 - 2:02 pm

अन्नसुरक्षा कायद्याच्या निमित्ताने मिपावर आणि सर्वच मिडियाभर घमासान चर्चा झाली.

त्यासंबद्धात,

तज्ञांनी "नविन राजकारणी कुरण बनविणारा कायदा काढण्यापेक्षा आहे त्या शिधापत्रिका कायद्याव्दारे गरिबांना स्वस्त अन्नपुरवठा करण्याची प्रणाली "स्वच्छ" पद्धतीने आचरणात आणल्यास अपेक्षित असणारे बरेच चांगले हेतू साधले जातील" असा सल्ला दिला होता.

तर काहिंनी "गरिबाच्या तोंडी घास जातोय याचे त्या कायद्याच्या विरोघकांना दु:ख आहे" असा गळा काढला होता,

हे सर्व आठवत असेलच.

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

महेश_कुलकर्णी's picture
महेश_कुलकर्णी in काथ्याकूट
20 Feb 2014 - 12:23 pm

गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात.