फस्ट बाइट लव्ह
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.
"वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा"
आज मी 82 वर्षाचा झालो.शरीर जरी थकत असल्याचं खुणावत असलं तरी मन अजून टवटवीत आहे.लिहिताना हात जरी कापत असले,(just kidding)तरी मन स्वस्थ बसू देत नाही.शरीराच्या आणि मनाच्या विचाराच्या मंथनातून निर्मिती झाली त्या निर्मितीचा परिपाक खाली दिला आहे.
कसे उमजले नाही मला
आज झालो मी 82 वर्षाचा
असेल मन माझे रेंगाळत
समजूनी मला 28 वर्षाचा
भूक,तहान अन इच्छा आकांक्षा
अजूनी आहेत जशाच्या तश्या
वय झाले तरी उत्साह एव्हडा कसा
पिकल्या पानाचा देठ हिरवा तसा
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)
तो - हे बघ मिपावर शशक स्पर्धा सुरु आहे.तु पण त्यात भाग घे.
ती- छे आप्ल्याला नाही जमणार हे कथा बिथा लिहीने.तुच लिहीत बस.
तो - मी सध्या सन्यास घेतला आहे,नाहीतर लिहीली असती.
ती - प्ण हे लीहिने काय सोप नसत.
तो - अग सोप असत काहीतरी प्रसंग डोक्यात ठेवायचा आणी त्याभोवती शब्द रचत जायचे.हे बघ इथेच पन्नास एक शब्द झाले.आता इकडुन तिकडुन हुकडुन अजुन एक पन्नास शब्द जमा करायचे आणी घुसडवायचे .झाली शशक तयार हाकानाका.
ती - पण नंतर त्याचा सिक्वल ही लिहावा लागेल ना ?
तो - ते नंतर पुढच्या फेरीत गेलतर बघुया.
ती - शिर्षक काय द्यायच कथेला ?
सांख्य दर्शन
सांख्य हे सर्वाधिक प्राचीन दर्शन आहे. एक महत्वाची विचारधारा. साख्यांचा गौरव करतांना महाभारत म्हणते
ज्ञानंच लोके यदिहास्ती किंचित् !
सांख्यांगतं तच्च मह्न्महात्मन् !!
गार्बे लिहतो
In Kapil"s doctrine, for the first time in the history of the world, the complete independence and freedom of human mind, its full confidence in its own power were exibited. It is the most significant system that India has produced.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व !
**************************************************************************
गेले काही दिवस मला एक प्रश्ण मनात घर करून आहे: मुलांना शाळेत न घालता त्यांना बाहेरून परीक्षा देता येऊन, कायदेशीर रित्या 'शालेय शिक्षण' पूर्ण करता येतं का? पहिलीपासून किंवा त्याही आधीपासून ते दहावी पर्यंतचे शिक्षण, हे मला या इथे अभिप्रेत आहे.
ह्या ऑक्टोबर मध्ये मित्र-मैत्रिणी सोबत मौरिशस ला जातोय. ३ जोडपी आणि एक २.५ वर्षाचे मुल सोबत आहे. आमचा हा पहिलाच परदेशी दौरा आहे. तरी काही माहिती हवी आहे आणि ती मिळेल ह्याची खात्री आहे. आम्ही Coin de mire attitude - Mauritius मध्ये राहणार अहोत. आमच्या ६ दिवसाच्या ट्रीप मध्ये पहिले ३ दिवस sightseeing आहेत आणि बाकी चे ३ दिवस मोकळे जे आम्ही आमच्या सोयीनुसार घालवायचे. ह्या ट्रीप संधर्भात काही प्रश्न आहेत, जसे:
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं?