समीक्षा

ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
16 May 2016 - 8:00 am

LPGHomemakerपरिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.

मांडणीसमाजजीवनमानप्रकटनसमीक्षामाहिती

सैराट

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 5:58 pm

मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच. त्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या पण लेखक-दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजूळेन्चे त्यासाठी विशेष अभिनंदन.

चित्रपटसमीक्षा

सैराट - याड लागलं!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 2:35 pm

'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत!

चित्रपटसमीक्षा

नाटक - कुछ मिठा हो जाये

वेल's picture
वेल in जनातलं, मनातलं
24 Apr 2016 - 5:42 pm

तसं बर्‍याच दिवसांनी नाटक पाहायला गेले होते. खरं तर मी नाटक सिनेमा कितीही पाहिले तरी त्याबद्दल फारसं लिहित नाही, पण ह्या नाटकाबद्दल जरा खासच वाटतय म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगावं.

कलासमीक्षा

आय. आय. टी. प्रवेशासाठी नवे पात्रता निकष.

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 10:48 am

भारतातले अभियंते नोकरीलायक नसतात अशी ओरड उद्योगव्यवसाय क्षेत्रातून नेहमीच होते. आय आय टी मधल्या विद्यार्थ्यांच्या दर्जाबाबतही असे प्रश्न उपस्थित होत असतात. त्याची कारणे आपण पाहिली आहेत. पण त्यावर उपाय काय? हे समजत नाही आणि कुठचाही पर्याय राष्ट्रीय पातळीवर व्यावहारिक ठरणार नाही म्हणून विरोध होतो. एकूण 'जे जे होईल ते पहावे' अशी अवस्था पालकांची झाली होती. 'तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर' या मालिकेत आपण यावर चर्चा केलीच होती.

धोरणमांडणीसमाजतंत्रविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षाबातमी

(छटाक) नंतर

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
3 Apr 2016 - 11:45 am

पुर्वार्ध

आधीच्या भागात आपण वाचले की मिपा वाचक (मिवा) हा मिपा साहित्यीकाचे (मिसा) भेटीला जातो आनि त्यांचा काय संवाद होतो ते.अता त्याच मिपा वाच्काला साहेत्यकाने दिलेले आव्हान स्वीकारायचे अस्ते.

काय म्हणतोस तुला मिसा माहीतेयत, त्यांना ओळखतोस ??? वेडा रे वेडा अरे मिसांना ओऴखत असणं आणि "ओळखून" असण फार फरक आहे रे !!

इतिहासमुक्तकविनोदसाहित्यिकसमाजऔषधोपचारसामुद्रिकमौजमजाप्रकटनशुभेच्छाआस्वादसमीक्षाअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भप्रश्नोत्तरेविरंगुळा

<जिलबी का टाकावी>

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
31 Mar 2016 - 4:27 pm

"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही."
"इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!"

नृत्यनाट्यपाकक्रियामुक्तकविडंबनविनोदऔषधोपचारज्योतिषमौजमजाप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

माझा "वाचक" मित्र आणि मी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
29 Mar 2016 - 3:41 pm

"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.

मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"

आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.

वाङ्मयसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियासमीक्षाअनुभववादविरंगुळा

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग ३ --- महानायाकांचा करार

मोग्याम्बो's picture
मोग्याम्बो in जनातलं, मनातलं
23 Mar 2016 - 5:27 pm
इतिहासचित्रपटसमीक्षालेखमाहिती

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

गॅरी शोमन's picture
गॅरी शोमन in जनातलं, मनातलं
23 Mar 2016 - 11:23 am

"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.

धर्मसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधलेखबातमी