मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

एकुलता एक डॉन ·

Rajesh188 05/07/2021 - 17:32
हा सर्वात देशाच्या तिजोरीवर असलेला सर्वात मोठा आर्थिक बोजा आहे.रिटर्न काही मिळत नाही फक्त खर्च.

जास्त पगार आणि कमी काम करणार्‍यांना सरकारने लोकलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे (अपवाद क्षमस्व) त्याऐवजी ती गरीबांना दिली असती तर सरकारी कर्मचारी आणि गरीब दोघांनी सरकारला दुवा दिला असता पण बहुतेक सरकार को दुआ की नही दवा की जरुरत होगी !

कासव 12/07/2021 - 00:30
३ महिन्या पूर्वी जुनी चारचाकी घेतली होती. आरटीओ ट्रान्स्फर चे कागद लगेच जमा केले होते. गेले ३ महिने काहीही झाले नाही. सगळे आरटीओ वाले हफ्ता वसुली साठी गेले की काय? बाकी डिपार्टमेंट चे देव जाणे

Rajesh188 05/07/2021 - 17:32
हा सर्वात देशाच्या तिजोरीवर असलेला सर्वात मोठा आर्थिक बोजा आहे.रिटर्न काही मिळत नाही फक्त खर्च.

जास्त पगार आणि कमी काम करणार्‍यांना सरकारने लोकलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे (अपवाद क्षमस्व) त्याऐवजी ती गरीबांना दिली असती तर सरकारी कर्मचारी आणि गरीब दोघांनी सरकारला दुवा दिला असता पण बहुतेक सरकार को दुआ की नही दवा की जरुरत होगी !

कासव 12/07/2021 - 00:30
३ महिन्या पूर्वी जुनी चारचाकी घेतली होती. आरटीओ ट्रान्स्फर चे कागद लगेच जमा केले होते. गेले ३ महिने काहीही झाले नाही. सगळे आरटीओ वाले हफ्ता वसुली साठी गेले की काय? बाकी डिपार्टमेंट चे देव जाणे
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ? मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या पण सरकारी लोक काय करत असतील ? पगार तर चालूच असणार सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ? पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ? रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का बस सेवा बर्यापैंस्की बंद जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ? पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण

हळदीघाटातील रण संग्राम ई-पुस्तक विमोचन

योगविवेक ·

कंजूस 17/06/2021 - 04:41
शशिकांंत सर नवनवीन उपक्रम राबवत असतात. संशोधन करतात आणि फोटो, लेखन करतात. केवळ अनुवाद न करता स्वत: पाठपुरावा करून लेखन करणे चांगली गोष्ट आहे. मोगलांना त्यांच्या अफाट सैन्याला छोट्याशा सैन्यबळावर मैदानात विरोध करणे सोपे काम नव्हते. कित्येक राजस्थानी राज्यांना मोगलांचे मांडलिक व्हावे लागले. त्यांनाच मेवाडविरुद्ध लढण्यासाठी पाठवून जय मिळवला. हीच हळदीघाटी लढाई. तरीही मेवाड संस्थानने मोगलांची शक्ती कमी करण्याचे मोठे काम केले.

गॉडजिला 17/06/2021 - 11:45
झुमची लिंक अवश्य शेअर करावी... त्यांची सिध्द हस्त लेखणी सतत चालु राहुदे हीच या मंगल प्रसंगी इश्वर चरणी भावना...

शशिकांत ओक 18/06/2021 - 01:58
धन्यवाद विवेक चौधरी, १० मिनिटे आधी साईट उघडेल. हळदी घाटातील युद्ध - मराठीतील ई- पुस्तकाचे मा. पांडुरंगजी बलकवडे यांच्या हस्ते लोकार्पण Friday, 18 June⋅20:45 – 21:45 Location: https://us04web.zoom.us/j/77801361489?pwd=UkRmSiszOUtQOVFuRnpPeGZlUlVLZz09 Description:Shashikant Oak is inviting you to a scheduled Zoom meeting. Join Zoom Meeting https://us04web.zoom.us/j/77801361489?pwd=UkRmSiszOUtQOVFuRnpPeGZlUlVLZz09 Meeting ID: 778 0136 1489 Passcode: y63zqe

गोरगावलेकर 18/06/2021 - 09:04
चार दिवसापूर्वीच तिथीप्रमाणे जेष्ठ शुद्ध ३ रोजी महाराणा प्रताप यांची जयंती होती आणि त्यानंतर लगेचच आपला लेख आला. त्या निमित्ताने माझ्या आठवणीतील दोन वर्षांपूर्वीच्या सहलीतील फोटो. १. महाराणा प्रताप स्मारक, उदयपूर . उंच टेकडीवरील (पर्ल हिल) हे भव्य स्मारक असून येथून फतेह सागर तलावाचे मनोहर दर्शन होते. येथे एक संग्रहालयही आहे.  २. हळदी घाट संग्रहालय येथे युद्धातील एक प्रसंग. मुघलांकडे हत्तीची संख्या जास्त होती. हत्तींना भ्रमित करण्यासाठी घोड्याला सोंड असलेला मुखवटा घालून महाराणा प्रताप हे राजा मानसिंगवर हल्ला करतांना .

In reply to by गोरगावलेकर

शशिकांत ओक 18/06/2021 - 12:53
गोरगावलेकर जी, आपण सादर केलेले फोटो सुंदर आहेत. या पुढील भागात प्रत्यक्ष संग्रामाचे चित्रण आहे.

In reply to by मदनबाण

मदनबाण 18/06/2021 - 18:38
वरती अभिनंदर च्या जागी अभिनंदन असे वाचावे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

शशिकांत ओक 05/07/2021 - 00:38
विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" भाग १ ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. ३४ स्लाईड्स मधून त्यांनी मेवाड आणि मुगल सेनेचे धोरण, सैन्य वाहतूक मार्ग, यातून युद्धाची पार्श्वभूमी दाखवत आपल्याला युद्धभूमीपाशी आणून सोडले आहे. मला सरांच्या अन्य उपलब्ध पुस्तकांची यादी सादर करायची संधी मिळत आहे. माफक किंमत हे आणखी एक वैशिष्ठ्य लक्षात येते. मिसळपाव या त्यांच्या आवडत्या मंचावर त्यांचे लेख आधीपासून येत असतात. दुर्गविहारींनी विनंती केल्याप्रमाणे ईपुस्तकांच्या माध्यमातून मिपाकरांना माहितीसाठी इथे लिंक सादर करत आहे. ज्यांना पेमेंट लिंक हवी असेल त्यानी सरांशी संपर्क करावा. व्यवस्थानकांनी परवानगी दिली तर इथे ही ती लिंक मला सादर करायला आवडेल. https://alkaoaksebookshoppy.online/

शशिकांत ओक 05/07/2021 - 00:49
विवेक यांनी वरील धाग्यातील लिंक जोडून मला सादर करायला विनंती केली म्हणून मी ती सादर केली आहे.

कंजूस 17/06/2021 - 04:41
शशिकांंत सर नवनवीन उपक्रम राबवत असतात. संशोधन करतात आणि फोटो, लेखन करतात. केवळ अनुवाद न करता स्वत: पाठपुरावा करून लेखन करणे चांगली गोष्ट आहे. मोगलांना त्यांच्या अफाट सैन्याला छोट्याशा सैन्यबळावर मैदानात विरोध करणे सोपे काम नव्हते. कित्येक राजस्थानी राज्यांना मोगलांचे मांडलिक व्हावे लागले. त्यांनाच मेवाडविरुद्ध लढण्यासाठी पाठवून जय मिळवला. हीच हळदीघाटी लढाई. तरीही मेवाड संस्थानने मोगलांची शक्ती कमी करण्याचे मोठे काम केले.

गॉडजिला 17/06/2021 - 11:45
झुमची लिंक अवश्य शेअर करावी... त्यांची सिध्द हस्त लेखणी सतत चालु राहुदे हीच या मंगल प्रसंगी इश्वर चरणी भावना...

शशिकांत ओक 18/06/2021 - 01:58
धन्यवाद विवेक चौधरी, १० मिनिटे आधी साईट उघडेल. हळदी घाटातील युद्ध - मराठीतील ई- पुस्तकाचे मा. पांडुरंगजी बलकवडे यांच्या हस्ते लोकार्पण Friday, 18 June⋅20:45 – 21:45 Location: https://us04web.zoom.us/j/77801361489?pwd=UkRmSiszOUtQOVFuRnpPeGZlUlVLZz09 Description:Shashikant Oak is inviting you to a scheduled Zoom meeting. Join Zoom Meeting https://us04web.zoom.us/j/77801361489?pwd=UkRmSiszOUtQOVFuRnpPeGZlUlVLZz09 Meeting ID: 778 0136 1489 Passcode: y63zqe

गोरगावलेकर 18/06/2021 - 09:04
चार दिवसापूर्वीच तिथीप्रमाणे जेष्ठ शुद्ध ३ रोजी महाराणा प्रताप यांची जयंती होती आणि त्यानंतर लगेचच आपला लेख आला. त्या निमित्ताने माझ्या आठवणीतील दोन वर्षांपूर्वीच्या सहलीतील फोटो. १. महाराणा प्रताप स्मारक, उदयपूर . उंच टेकडीवरील (पर्ल हिल) हे भव्य स्मारक असून येथून फतेह सागर तलावाचे मनोहर दर्शन होते. येथे एक संग्रहालयही आहे.  २. हळदी घाट संग्रहालय येथे युद्धातील एक प्रसंग. मुघलांकडे हत्तीची संख्या जास्त होती. हत्तींना भ्रमित करण्यासाठी घोड्याला सोंड असलेला मुखवटा घालून महाराणा प्रताप हे राजा मानसिंगवर हल्ला करतांना .

In reply to by गोरगावलेकर

शशिकांत ओक 18/06/2021 - 12:53
गोरगावलेकर जी, आपण सादर केलेले फोटो सुंदर आहेत. या पुढील भागात प्रत्यक्ष संग्रामाचे चित्रण आहे.

In reply to by मदनबाण

मदनबाण 18/06/2021 - 18:38
वरती अभिनंदर च्या जागी अभिनंदन असे वाचावे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

शशिकांत ओक 05/07/2021 - 00:38
विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" भाग १ ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. ३४ स्लाईड्स मधून त्यांनी मेवाड आणि मुगल सेनेचे धोरण, सैन्य वाहतूक मार्ग, यातून युद्धाची पार्श्वभूमी दाखवत आपल्याला युद्धभूमीपाशी आणून सोडले आहे. मला सरांच्या अन्य उपलब्ध पुस्तकांची यादी सादर करायची संधी मिळत आहे. माफक किंमत हे आणखी एक वैशिष्ठ्य लक्षात येते. मिसळपाव या त्यांच्या आवडत्या मंचावर त्यांचे लेख आधीपासून येत असतात. दुर्गविहारींनी विनंती केल्याप्रमाणे ईपुस्तकांच्या माध्यमातून मिपाकरांना माहितीसाठी इथे लिंक सादर करत आहे. ज्यांना पेमेंट लिंक हवी असेल त्यानी सरांशी संपर्क करावा. व्यवस्थानकांनी परवानगी दिली तर इथे ही ती लिंक मला सादर करायला आवडेल. https://alkaoaksebookshoppy.online/

शशिकांत ओक 05/07/2021 - 00:49
विवेक यांनी वरील धाग्यातील लिंक जोडून मला सादर करायला विनंती केली म्हणून मी ती सादर केली आहे.
बर्‍याच काळानंतर घागा लिहित आहे. त्याला कारण ही मजबूत आहे. विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले "हळदी घाटातील युद्ध" ई-बुकच्या माध्यमातून प्रकाशित होत आहे. इंग्रजी पुस्तकाचे लोकार्पण ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दि १८ जून (कारण याच तारखेला ते युद्ध घडले होते) रोजी सकाळी ११ वाजता होईल. हिंदी मधील ईपुस्तक लेफ्टनंट जनरल दुष्यंत सिंह यांच्या हस्ते १८ जून रोजी सायंकाळी ६.३० ला होणार आहे. तर मराठीतील पुस्तकाचे लोकार्पण मा. पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते १८ जून रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

हितोपदेश

अनन्त्_यात्री ·

साहना 05/03/2021 - 02:22
आवडले ! एक जुनी पर्शियन कथा आहे. एका राजाच्या सैनिकांना दररोज ठराविक शिधा मिळत असे. एक दिवस मोहिमेवर असताना दोन सैनिकांचे भांडण झाले. एका सैनिकाच्या मते दुसर्याने गुपचूप त्याचा शिधा खाल्ला होता. प्रकरण राजाकडे गेले. राजाने आरोप करणाऱ्या सैनिकाला एक सोपा पर्याय दिला. "मी तुझा आरोप मान्य करून ह्या सैनिकाला ठार मारतो आणि त्याच्या पोटांत दुप्पट शिधा आहे कि नाही हे पाहतो. पण समजा तुझा आरोप खोटा होता तर मात्र तुला मनुष्यवधा साठी जबादार धरून तुला सुद्धा त्याच प्रकारे ठार मारेन". मग सैनिकाने घाबरून आरोप मागे घेतला. (तात्पर्य : आपल्या वक्तवयावर आपले भवितव्य अवलंबून नसते तेंव्हा माणूस तारतम्य सोडून वक्तव्ये करतो. जर सैनिकाने पहिल्या सैनिकाला खरोखर शिधा खाताना पाहिले असते तर त्याने राजाचे मागणे मान्य केले असते.) थोतांड आहे कि नाही हे शोधण्याची माझी पद्धत फार सोपी आहे. हि अर्वाचीन अध्यात्मिक ज्ञान पासून अत्याधुनिक संशोधनाला सर्वत्र लागू पडते. १. जो माणूस छातीठोक पाणे काही तरी सांगतो आहे त्याचे पोटपाणी तो सल्ला बरोबर असावा ह्यावर अवलंबून आहे का ? आपला लोकल कार मेकॅनिक ह्या दृष्टिकोनातून नीती आयोगाच्या CEO पेक्षा कधीही श्रेष्ठ. कारण काय, नीती आयोग काहीही बरळत राहिला तरी त्यांची सरकारी खातिरदारी कमी होत नाही. उलट कार मॅकेनिक ने आपली गाडी मोडली तर तो मार खाईल. २. सल्ला अमुकच असावा ह्यावर माणसाचे पोटपाणी अवलंबून आहे का ? "तुम्हाला काहीही रोग नाही" हा डॉक्टरांचा सल्ला अनेक वेळा विश्वास ठेवण्यालायक असतो कारण ह्या सल्ल्याने डॉक्टर उलट आपला धंदा घालवून बसतोच तर ह्या सल्ल्यावर आपले रेप्युटेशन स्टेक करत आहे. "तुम्हाला आणखीन टेस्ट्स करून घ्य्याची गरज आहे" हा सल्ला थोडा संशयास्पद आहे त्यामुळे अश्या सल्लावर दुसरे सल्ले सुद्धा घ्यावेत. ज्या व्यक्ती समुद्राची पातळी वाढणार म्हणून आरडा ओरडा करतात पण स्वतः सी फ्रंट बंगाल्यांत राहतात त्यांच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नये. - लस लस कुचकामी ठरली तर किमान विदेशांत लस निर्माण करणारी कंपनी बुडीत जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या मार्केटिंग वर माझा जास्त विश्वास आहे उलट सरकारी बाबू लोकांवर अजिबात विश्वास नाही. ह्यांनी तुमाला औषध म्हणून विष पाजले तरी ह्यांची नोकरी जात नाही त्यामुळे ह्यांच्यावर काहीही विश्वास मी ठेवत नाही. - समुद्राची पातळी आमचे एक मित्र मुंबईतील एका संस्थेत संशोधक म्हणून आहेत. त्यांना मुंबईन नगरपालिकेचा एक छोटा प्रोजेक्त मिळाला. येत्या २० वर्षांत मुबंईला तापमान बदलाने काही धोके आहेत ह्याचा अभ्यास. एकूण १५ लाख रूपये ग्रांट. मग ह्याने मागे पुढे विचार न करता. येत्या २० वर्षांत मुबईला प्रचंड धोका आहे असा रिपोर्ट निर्माण केला. कारण काय ? तर काहीच धोका नाही असा रिपोर्ट दिला तर नगरपालिका धन्यवाद म्हणून ग्रांट बंद करेल. पण धोका आहे आणि मोठा धोका आहे असे सांगितले तर जास्त ग्रांट मागता येईल. सध्या ह्यांचा मोठा प्रोजेक्त चालू आहे. शेवटी काय तर प्रत्येक व्यक्ती आपला फायदा बघते. हा फायदा एकदा आपण अभ्यासाला तर कुठले क्लेम जास्त परिणामकारक आहे ह्यावर आपण जुगार खेळू शकतो.

गणेशा 05/03/2021 - 08:10
जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच चूक :-)

साहना 05/03/2021 - 02:22
आवडले ! एक जुनी पर्शियन कथा आहे. एका राजाच्या सैनिकांना दररोज ठराविक शिधा मिळत असे. एक दिवस मोहिमेवर असताना दोन सैनिकांचे भांडण झाले. एका सैनिकाच्या मते दुसर्याने गुपचूप त्याचा शिधा खाल्ला होता. प्रकरण राजाकडे गेले. राजाने आरोप करणाऱ्या सैनिकाला एक सोपा पर्याय दिला. "मी तुझा आरोप मान्य करून ह्या सैनिकाला ठार मारतो आणि त्याच्या पोटांत दुप्पट शिधा आहे कि नाही हे पाहतो. पण समजा तुझा आरोप खोटा होता तर मात्र तुला मनुष्यवधा साठी जबादार धरून तुला सुद्धा त्याच प्रकारे ठार मारेन". मग सैनिकाने घाबरून आरोप मागे घेतला. (तात्पर्य : आपल्या वक्तवयावर आपले भवितव्य अवलंबून नसते तेंव्हा माणूस तारतम्य सोडून वक्तव्ये करतो. जर सैनिकाने पहिल्या सैनिकाला खरोखर शिधा खाताना पाहिले असते तर त्याने राजाचे मागणे मान्य केले असते.) थोतांड आहे कि नाही हे शोधण्याची माझी पद्धत फार सोपी आहे. हि अर्वाचीन अध्यात्मिक ज्ञान पासून अत्याधुनिक संशोधनाला सर्वत्र लागू पडते. १. जो माणूस छातीठोक पाणे काही तरी सांगतो आहे त्याचे पोटपाणी तो सल्ला बरोबर असावा ह्यावर अवलंबून आहे का ? आपला लोकल कार मेकॅनिक ह्या दृष्टिकोनातून नीती आयोगाच्या CEO पेक्षा कधीही श्रेष्ठ. कारण काय, नीती आयोग काहीही बरळत राहिला तरी त्यांची सरकारी खातिरदारी कमी होत नाही. उलट कार मॅकेनिक ने आपली गाडी मोडली तर तो मार खाईल. २. सल्ला अमुकच असावा ह्यावर माणसाचे पोटपाणी अवलंबून आहे का ? "तुम्हाला काहीही रोग नाही" हा डॉक्टरांचा सल्ला अनेक वेळा विश्वास ठेवण्यालायक असतो कारण ह्या सल्ल्याने डॉक्टर उलट आपला धंदा घालवून बसतोच तर ह्या सल्ल्यावर आपले रेप्युटेशन स्टेक करत आहे. "तुम्हाला आणखीन टेस्ट्स करून घ्य्याची गरज आहे" हा सल्ला थोडा संशयास्पद आहे त्यामुळे अश्या सल्लावर दुसरे सल्ले सुद्धा घ्यावेत. ज्या व्यक्ती समुद्राची पातळी वाढणार म्हणून आरडा ओरडा करतात पण स्वतः सी फ्रंट बंगाल्यांत राहतात त्यांच्या बोलण्याकडे ध्यान देऊ नये. - लस लस कुचकामी ठरली तर किमान विदेशांत लस निर्माण करणारी कंपनी बुडीत जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या मार्केटिंग वर माझा जास्त विश्वास आहे उलट सरकारी बाबू लोकांवर अजिबात विश्वास नाही. ह्यांनी तुमाला औषध म्हणून विष पाजले तरी ह्यांची नोकरी जात नाही त्यामुळे ह्यांच्यावर काहीही विश्वास मी ठेवत नाही. - समुद्राची पातळी आमचे एक मित्र मुंबईतील एका संस्थेत संशोधक म्हणून आहेत. त्यांना मुंबईन नगरपालिकेचा एक छोटा प्रोजेक्त मिळाला. येत्या २० वर्षांत मुबंईला तापमान बदलाने काही धोके आहेत ह्याचा अभ्यास. एकूण १५ लाख रूपये ग्रांट. मग ह्याने मागे पुढे विचार न करता. येत्या २० वर्षांत मुबईला प्रचंड धोका आहे असा रिपोर्ट निर्माण केला. कारण काय ? तर काहीच धोका नाही असा रिपोर्ट दिला तर नगरपालिका धन्यवाद म्हणून ग्रांट बंद करेल. पण धोका आहे आणि मोठा धोका आहे असे सांगितले तर जास्त ग्रांट मागता येईल. सध्या ह्यांचा मोठा प्रोजेक्त चालू आहे. शेवटी काय तर प्रत्येक व्यक्ती आपला फायदा बघते. हा फायदा एकदा आपण अभ्यासाला तर कुठले क्लेम जास्त परिणामकारक आहे ह्यावर आपण जुगार खेळू शकतो.

गणेशा 05/03/2021 - 08:10
जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच चूक :-)
लिस्टिलेली थोतांडे । पचवुनी छद्मशास्त्रांचे घोडे पहा दौडती चोहीकडे । सोमिवरी बिंधास नवशास्त्रांचे अवडंबर । माजवू नका इत:पर सर्वज्ञ अमुचे पूर्वज थोर । विसरू नका पळभरी जे जे शोधिता कष्टाने । करोनी खर्चिक संशोधने ते ते आम्ही अंतर्ज्ञाने । जाणितो सहज सोडा विज्ञानाचा हेका । नका मारू गमजा फुका सर्वज्ञतेचा घाऊक ठेका । घेतलासे आम्हीच छद्मशास्त्रांच्या रेट्यात । शास्त्रकाट्याची काय मात मूग गिळोनी तस्मात । बसोनी ऐसावे ---------------------------- जड घेतल्यास लय भारी ;-)

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

४ ४ ४ ४ ४ ४ ४

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखनवाला ·

असामान्य अडचणी चांगल्या सांगीतल्या आहेत.... ह्या अडचणींतून मी आणि माझे कुटुंबियांचै, सुदैवाने सुटलो, पण काही लोकांचे जीवन मात्र खडतर झाले आहे .... रेल्वेच्या बाबतीत सांगायचे तर, लोकलला आता, खाजगीकरणा शिवाय पर्याय नाही.फुकट्यांचे प्रमाण कमी करण्याचा, तो एक मार्ग आहे.

सध्या बरेच मुंबईकर या त्रासातूनच जात असल्यामुळे व्यथा मनाला भिडल्या. सर्वसामान्य माणूस इतका हताश आहे की त्याला आता कोणाला दोष सुद्धा द्यावासा वाटत नाही. जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे यातून मार्ग काढतो आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी !"

आजूबाजूला जे घडते आहे, दिसते आहे ते तसेच प्रांजळ पणे लिहिले आहे, यातले काही प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने कदाचित लेख मनाला भावला आणि एका दमातच वाचून झाला. पैजारबुवा,

सुबोध खरे 22/02/2021 - 10:43
बाकी ठीक आहे पण आयकर रिटर्न जुलै मध्ये भरायचा डिसेंबर पर्यंत भरला नाही आणि परत मुदत वाढ करून हवी आहे आणि यासाठी आंदोलन करणार आहेत हे अजिबात पटले नाही. जर आपण कर योग्यपणे भरला असेल तर आपल्याला दंड कशाला लागेल? आणि उशीर केला असेल तर दंड लागणार असेल तर तो निमूटपणे भरलाच पाहिजे. क्रेडिट कार्डाचे पैसे भरायला एक दिवस उशीर झाला तरी सज्जड दंड बसतो तो दंड गपचूप भरतात आपल्या हलगर्जीपणाचं खापर सरकार वर फोडणाऱ्या या वृत्तीचीच तिडीक आहे.

असामान्य अडचणी चांगल्या सांगीतल्या आहेत.... ह्या अडचणींतून मी आणि माझे कुटुंबियांचै, सुदैवाने सुटलो, पण काही लोकांचे जीवन मात्र खडतर झाले आहे .... रेल्वेच्या बाबतीत सांगायचे तर, लोकलला आता, खाजगीकरणा शिवाय पर्याय नाही.फुकट्यांचे प्रमाण कमी करण्याचा, तो एक मार्ग आहे.

सध्या बरेच मुंबईकर या त्रासातूनच जात असल्यामुळे व्यथा मनाला भिडल्या. सर्वसामान्य माणूस इतका हताश आहे की त्याला आता कोणाला दोष सुद्धा द्यावासा वाटत नाही. जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे यातून मार्ग काढतो आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी !"

आजूबाजूला जे घडते आहे, दिसते आहे ते तसेच प्रांजळ पणे लिहिले आहे, यातले काही प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने कदाचित लेख मनाला भावला आणि एका दमातच वाचून झाला. पैजारबुवा,

सुबोध खरे 22/02/2021 - 10:43
बाकी ठीक आहे पण आयकर रिटर्न जुलै मध्ये भरायचा डिसेंबर पर्यंत भरला नाही आणि परत मुदत वाढ करून हवी आहे आणि यासाठी आंदोलन करणार आहेत हे अजिबात पटले नाही. जर आपण कर योग्यपणे भरला असेल तर आपल्याला दंड कशाला लागेल? आणि उशीर केला असेल तर दंड लागणार असेल तर तो निमूटपणे भरलाच पाहिजे. क्रेडिट कार्डाचे पैसे भरायला एक दिवस उशीर झाला तरी सज्जड दंड बसतो तो दंड गपचूप भरतात आपल्या हलगर्जीपणाचं खापर सरकार वर फोडणाऱ्या या वृत्तीचीच तिडीक आहे.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

शशिकांत ओक ·

मनो 01/02/2021 - 08:15
एक दुरुस्ती - अस्साये च्या जागी असई हवे ही बेगम महादजी शिंदे यांच्या सैन्यात होती. मेरठ, पानिपत इत्यादी दुआबाच्या आसपासचे भाग, जिथे कालवे काढून बागायत अशी अत्यंत सुपीक शेती त्या काळातही होत होती, तिथे निवडक plum जहागीर या कवायती फ्रेंच सैन्याला दिली होती. त्यांचं भरघोस उत्पन्न हे तिथून आलेले आहे. दुर्दैवाने हे लोक खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. त्यांच्या कुचराईमुळे जनरल लॉर्ड लेक याने अलीगड आणि नंतर दिल्ली ताब्यात घेतली, ती दौलतराव शिंदे यांचा पराभव करून. बेगम समरू हिची आलिशान हवेली आजही आहे दिल्लीत पण त्यात इतकी अतिक्रमणे झाली आहेत (पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित असूनही) मूळ हवेली झाकली गेलेली आहे. अधिक तपशील https://ranasafvi.com/begum-samru-s-palace-in-delhi-then-and-now/

In reply to by मनो

शशिकांत ओक 01/02/2021 - 14:47
गूगलमधील नकाशात जरी अस्साये लिहिले असले तरी असई हेच गावाचे नाव बरोबर आहे. खालील नकाशातील असई हे कोल्हापुरच्या जवळचे आहे हे ते महालक्षी मंदिर वाले कोल्हापुर नाही. पण गूगल नकाशाची झलक दाखवली. असो. बाकीची माहिती रंजक आहे... असेच मार्गदर्शन मनोज करत राहतील अशी अपेक्षा करतो. सामरू

शशिकांत ओक 01/02/2021 - 22:24
ते ठीक आहे. मला वरील चित्रातील काही विशेष जे मला सांगता आले नाहीत किंवा अन्य रितीने त्यांच्या अर्थ लावला जाऊ शकतो. यावर प्रकाश टाकला जावा अशी अपेक्षा आहे. पहा प्रयत्न करून.

मनो 01/02/2021 - 08:15
एक दुरुस्ती - अस्साये च्या जागी असई हवे ही बेगम महादजी शिंदे यांच्या सैन्यात होती. मेरठ, पानिपत इत्यादी दुआबाच्या आसपासचे भाग, जिथे कालवे काढून बागायत अशी अत्यंत सुपीक शेती त्या काळातही होत होती, तिथे निवडक plum जहागीर या कवायती फ्रेंच सैन्याला दिली होती. त्यांचं भरघोस उत्पन्न हे तिथून आलेले आहे. दुर्दैवाने हे लोक खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. त्यांच्या कुचराईमुळे जनरल लॉर्ड लेक याने अलीगड आणि नंतर दिल्ली ताब्यात घेतली, ती दौलतराव शिंदे यांचा पराभव करून. बेगम समरू हिची आलिशान हवेली आजही आहे दिल्लीत पण त्यात इतकी अतिक्रमणे झाली आहेत (पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित असूनही) मूळ हवेली झाकली गेलेली आहे. अधिक तपशील https://ranasafvi.com/begum-samru-s-palace-in-delhi-then-and-now/

In reply to by मनो

शशिकांत ओक 01/02/2021 - 14:47
गूगलमधील नकाशात जरी अस्साये लिहिले असले तरी असई हेच गावाचे नाव बरोबर आहे. खालील नकाशातील असई हे कोल्हापुरच्या जवळचे आहे हे ते महालक्षी मंदिर वाले कोल्हापुर नाही. पण गूगल नकाशाची झलक दाखवली. असो. बाकीची माहिती रंजक आहे... असेच मार्गदर्शन मनोज करत राहतील अशी अपेक्षा करतो. सामरू

शशिकांत ओक 01/02/2021 - 22:24
ते ठीक आहे. मला वरील चित्रातील काही विशेष जे मला सांगता आले नाहीत किंवा अन्य रितीने त्यांच्या अर्थ लावला जाऊ शकतो. यावर प्रकाश टाकला जावा अशी अपेक्षा आहे. पहा प्रयत्न करून.
aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.

मी आणि माझा न्यूनगंड - 2

आनन्दा ·

Rajesh188 12/12/2020 - 18:55
उत्तर प्रश्न शब्दाचा अर्थ's profile picture शब्दाचा अर्थ स्वभाव's profile picture स्वभाव न्यूनगंड म्हणजे काय ? १ उत्तर न्यूनगंड… सर्वप्रथम न्यूनगंड म्हणजे काय हे समजून घेऊ, न्यूनगंड या शब्दात दोन उपघटक आहेत पहिला न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असे हि मनता येईल व दुसरा म्हणजे गंड, गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये complex म्हणतात, आता हि व्याख्या झाली पुस्तकातील, साध्या आणि सोपी भाषेत सांगायचं मनल तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेली कमीपणा, आपण स्वतःला इतरापेक्षा कमी आखण्याची वृत्ती, न्यूनगंड म्हणजे आपल्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता. आपण प्रत्येक काम दोन टप्प्यात पूर्ण करतो, पहिले त्या कामाविषयी मनात एक चित्र बनवतो, नंतर ते काम प्रतेक्षात पारपाडतो, न्युनगंडाची विशेषता म्हणजे अशी कि जेव्हा आपण कामा बद्दल चित्र बनवत असतो तेव्हा काही नकारत्मक विचार मनात आणतो. जसे, आपण हे काम करू शकत नाही, इतका हुशार मुलगा नाही करू शकला तर आपण काय करू शकणार, फेल झालो तर लोक काय म्हणतील, दोन गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग आणि निंदकाचे घर असावे शेजारी. लोक बोलणार आहेत बोलू द्या, दूरऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो.

Bhakti 13/12/2020 - 17:14
प्रत्येक वेळी हीच पहिली पायरी आहे याची जाणीव असेल तर आनंद काही फार दूर नाही! .. बर ते ..देह आणि अस्तित्व..या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजायला अजून थोडा वेळ लागेल..:)

Rajesh188 12/12/2020 - 18:55
उत्तर प्रश्न शब्दाचा अर्थ's profile picture शब्दाचा अर्थ स्वभाव's profile picture स्वभाव न्यूनगंड म्हणजे काय ? १ उत्तर न्यूनगंड… सर्वप्रथम न्यूनगंड म्हणजे काय हे समजून घेऊ, न्यूनगंड या शब्दात दोन उपघटक आहेत पहिला न्यून म्हणजे कमी, कमतरता अर्थात न्यूनता असे हि मनता येईल व दुसरा म्हणजे गंड, गंड या शब्दाला इंग्लिश मध्ये complex म्हणतात, आता हि व्याख्या झाली पुस्तकातील, साध्या आणि सोपी भाषेत सांगायचं मनल तर न्यूनगंड म्हणजे आपल्या मनात असलेली कमीपणा, आपण स्वतःला इतरापेक्षा कमी आखण्याची वृत्ती, न्यूनगंड म्हणजे आपल्यात असलेली आत्मविश्वासाची कमतरता. आपण प्रत्येक काम दोन टप्प्यात पूर्ण करतो, पहिले त्या कामाविषयी मनात एक चित्र बनवतो, नंतर ते काम प्रतेक्षात पारपाडतो, न्युनगंडाची विशेषता म्हणजे अशी कि जेव्हा आपण कामा बद्दल चित्र बनवत असतो तेव्हा काही नकारत्मक विचार मनात आणतो. जसे, आपण हे काम करू शकत नाही, इतका हुशार मुलगा नाही करू शकला तर आपण काय करू शकणार, फेल झालो तर लोक काय म्हणतील, दोन गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग आणि निंदकाचे घर असावे शेजारी. लोक बोलणार आहेत बोलू द्या, दूरऱ्याच्या बोलण्याने सर्वात जास्त न्यूनगंड निर्माण होतो.

Bhakti 13/12/2020 - 17:14
प्रत्येक वेळी हीच पहिली पायरी आहे याची जाणीव असेल तर आनंद काही फार दूर नाही! .. बर ते ..देह आणि अस्तित्व..या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजायला अजून थोडा वेळ लागेल..:)
हो मला माझ्या न्यूनगंडाचा अभिमान आहे!! चक्रावलात? चक्रावण्यासारखेच आहे. मोठाच विरोधाभास आहे ना? पण विश्वाच्या पसाऱ्यात मी इतका क्षुद्र आहे की मला न्यूनगंड आलाच पाहिजे. जगात जे शून्य आहे तेच जरी माझ्यात असले, तरी मेंदूच्या रासायनिक अभिक्रिया आणि त्यातून उठणारे हार्मोन चे कल्लोळ यातून अजूनतरी मी मुक्त नाही.. साक्षीभाव श्रेष्ठ की आनंद श्रेष्ठ हे अजूनही मला कळले नाही. काहीवेळा वाटते की साक्षीभाव आला की आनंद आपोआप येईल , तर कधी वाटते साक्षीभाव हे आनंदाचेच बाय प्रॉडक्ट आहे. शेवटी मी म्हणजे कोण? हा देह? नाही नाही मग या देहातील अस्तित्व? अस्तित्व म्हणजे काय? ज्यामुळे देहाला देहत्व येते..

पुस्तक परिचय अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -

शशिकांत ओक ·

अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -

1 समापन या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो. लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान ९) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो. १. कोणताही पुर्वाग्रह नको. २. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये. ३.

पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर

शशिकांत ओक ·
भाग 3 आग्रऱ्याहून सुटका 1 लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९ शिवाजी महाराज कसे निसटले ? नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते. १. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती. २. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.