वार्तालाप (16) भगवंताचा आशीर्वाद घेणारे वैज्ञानिक असतात का?
समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥
समर्थांनी म्हंटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥
प्रेर्ना - मातीचे पाय
पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते
मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल
मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या
अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?
प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. एकादशीची लगबग ,पहाटे उठून सगळ्यांनी दूरदर्शनवर विठ्ठल महापूजा भक्तीभावाने पाहणे.अशा अनेक आठवणी मांडता येतील.जाणतेपणा आल्यावर आषाढी वारी कुतुहलाने,अभ्यासाने,शिस्तबद्धता जाणण्यासाठी अनुभवण्याची आस लागतेच.संत साहित्याचा अभ्यास करणारे डॉ.सदानंद मोरे यांनी या विषयी अनेक प्रकारे जागरुकता सामान्यापुढे सोप्या भाषेत मांडला आहे आणि ते कायम यावर काम करत आहेत.अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात.
रेड्यामुखी वेदवाणी
विद्या जगण्याची
ओवी ज्ञानीयाची.
सगळंच कसं कडू, चव नसलेलं, उदास, मन बसलेलं.
आयुष्याच्या लॉगीन पुरतं, कुढत, टाकलेल्या पाट्या
बळंच अहाहा सुरेख, कसली शिकलीत मुलं, शीकू दे
गणगोतात नाराजी नको, म्हणून रेखाटलेल्या पाट्या
पेंड्राइव्ह, गुगल, नोट्सवर आठवणींच्या शब्दनोंदी
उद्या लिहू, परवा, निवांत, मनात अडकलेल्या पाट्या.
अनवाणी, गाई-गुरांच्या, ओढ्या, नदी-घाटातल्या
वाळूत पाझरणा-या झुळझुळत्या त्या निर्मळ पाट्या
लांब बाह्या ओढत, शाळभरल्या पोरांचा कोलाहल
नायलॉनच्या पीशवीतली पुस्तक, वह्या,अन त्या पाट्या
दि १४ जून २०२३ मला लाभलेली पहिली एक दिवसीय पुणे ते सासवड अशी पायी वारी. आई ची इच्छा आणि आमच्या टीम इंडो ऍथलेटिक सोसायटी नि केलेलं आवाहन दोनी अगदी जुळून आले.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.
काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो.
सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व,
लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे.
सदू, घरी येणार होतास ना!
"जमणार नाही काका".
का बरे?
"काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले."
वा! छान, पुढे काय ...
"तिच्या सोबत डॉगी होता."
(त्याने फोन ठेवला)