दिवाळी अंक २०१५: आवाहन
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकरहो,
दिपावली अभिष्टचिंतन!
3
मंडळी
मी आज एक फार मोठा स्टंट केला.
ही कल्पना माझ्या डोक्यात स्वतंत्रपणे चमकली असली तरी पूर्णपणे माझी नाही. असे तुरळक प्रयोग जगात काही ठिकाणी चालु आहेत. या प्रयोगाचे दुरगामी परिणाम एआय २.० च्या स्वरूपात आपल्याला लवकरच दिसतील.
समजा दोन ए०आय०ना विशिष्ट विषयावर चर्चा करायला सांगितलं तर?
या मागचा विचार असा की दोन स्वतंत्रपणे विकसित केलेल्या मॉडेल्सच्या ट्रेनिंग/ज्ञानाचा फायदा मिळून चर्चेत जास्त खोली आणि सजीवपणा येईल.
#पुरोगामी सुधारणावादी लेखन
#बहुजन हिताय बहुजन सुखाय
______
४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !!
______
'४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.
सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.
भाषिक अधःपतन आणि लिमिट n->0
______
#स्वांत:सुखाय्
#मनुवादी सनातनी लेखन
________
काही आठवड्यांपूर्वी हा लेख सुचलेला पण सारखं सारखं तेच तेच काय लिहित बसायचं म्हणून कंटाळा करत होतो. पण आता हे निमित्त झाले आहेच तर लिहीन म्हणतो.
बाकी हे म्हणजे अगदीच शास्त्रीय संगीतात एखाद्या रागाचे सादरीकरण करताना वारंवार तेच तेच शब्द वेगळ्या अंगाने परत परत सादर केले जाते तसे काहीसे चालू आहे.
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे.
सकाळी जरा उशिराच जाग आली. कार्डिओचे काही व्यायाम प्रकार जमत नसल्याने घराच्या खिडक्या बंद करून, यूट्यूबवरची गाणी लावून मी स्लो मोशन नृत्य अधूनमधून करून बघतो. पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आज घरी मंडळींनी अभंग लावलेले. त्यावर जरासा ताल धरला. या तालावर उडी मारणे मला जमत नाही, याकडे आमच्या मंडळींनी लक्ष वेधले. तसे, एका कामवाल्या आजीबाईंच्या अभंगाच्या तालावरील 'विठ्ठल रखुमाई, ज्ञानबा तुकाराम' म्हणत उत्साहाने मारलेल्या त्यांच्या उड्यांच्या आठवणींनी मला १९८० च्या दशकात गावाकडे नेले.