मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·

मदनबाण Sun, 11/03/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Sun, 11/03/2013 - 18:38
कोणताही प्रकार चालेल की! पारंपारिक, फुलांची, पाण्यावरची, गालिचा, संस्कार भारती काही चालेल की!

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. Mon, 11/04/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद Tue, 11/05/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय Sun, 11/03/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा Sun, 11/03/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा Sun, 11/03/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा Mon, 11/04/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by माझीही शॅम्पेन

केदार-मिसळपाव Tue, 11/05/2013 - 21:45
हा हा हा, आता काय त्या लाकडी जमिनी शेणाने सारवुन त्यावर रांगोळी काढावी कि काय ह्या माउल्यांनी?

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की Tue, 11/05/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की गुरुवार, 11/07/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... Fri, 11/08/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini Wed, 11/06/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)

मदनबाण Sun, 11/03/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसा Sun, 11/03/2013 - 18:38
कोणताही प्रकार चालेल की! पारंपारिक, फुलांची, पाण्यावरची, गालिचा, संस्कार भारती काही चालेल की!

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. Mon, 11/04/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा Mon, 11/04/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद Tue, 11/05/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय Sun, 11/03/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा Sun, 11/03/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा Sun, 11/03/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा Mon, 11/04/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by माझीही शॅम्पेन

केदार-मिसळपाव Tue, 11/05/2013 - 21:45
हा हा हा, आता काय त्या लाकडी जमिनी शेणाने सारवुन त्यावर रांगोळी काढावी कि काय ह्या माउल्यांनी?

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की Tue, 11/05/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की गुरुवार, 11/07/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... Fri, 11/08/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini Wed, 11/06/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)

रेवती Sat, 11/02/2013 - 00:19
मी फुलबाज्या आणि भुईनळा की झाड असे काहीतरी म्हणायचे ते मिस करतीये. बाकी ते आवाजी फटाके आवडायचे नाहीत. एक दोनदा माझ्या नव्या कपड्यांना पेटत्या उदबत्तीने भोके पडली होती. दिवाळीचा फराळ दिवाळीत खायला फारशी मजा येत नसे. दिवाळी संपल्यानंतर जी उरलेली सुट्टी असेल त्यात लायब्ररीतून आणलेले (बाल)साहित्य वाचताना करंज्या, चिरोटे खाणे, त्यातले सारण, पिठीसाखर सांडल्यावर ते सगळे साफसूफ करणे हे आठवत आहे. ;) चिवड्यावर दही घालून खाणे, चकलीबरोबर दही, लोणी. असे करीत असे. चार घरचा आलेला फराळ कसा संपवावा हा प्रश्न पडायचा. मग सकाळी दूध पिताना आई आम्हाला सक्तीने मूठ मूठ शंकरपाळे संपवायला भाग पाडायची. आत्याकडे दिवाळीनंतर मिसळ करून त्यात शेव चिवडे घालून ते संपवण्याचा चंग बांधला जायचा (तरी ते उरायचेच). आता बहुतेक उरलेला फराळ संपवण्याच्या युक्त्या असा धागा सुरु करावा लागेल.

In reply to by रेवती

पैसा Sat, 11/02/2013 - 01:27
मी भलत्याच विवंचनेत आहे. कामवाली पोरगी गावी जाणार, मग ती तेलातुपाची भांडी कोण घासणार म्हणून यावर्षी मी फराळ ४ दिवस आधीच तयार केला पण लहान किचनमधे लपवणे शक्य झाले नाही. आणि आताच डब्यांचा तळ दिसू लागला आहे. उद्या सकाळी आमच्यापुरता फराळ आहे पण आणखी कोणी आले तर पोहे देऊन भागवावे लागेल अशी लक्षणे आहेत!

In reply to by पैसा

रेवती Sat, 11/02/2013 - 04:48
हा हा हा. हो मीही तेच करणार आहे. आतापरेंत तीन चार जणींचे फोन येऊन गेलेत. त्यांच्याकडे दिवाळी म्हणजे फक्त लक्षुमी पूजन असते. मग महाराष्ट्रीय फराळाला कधी बोलावतेस म्हणून! आता काय सांगू? म्हटले नंतर बोलावते. सगळे मिळून पाच डबे त्यांचे माझ्याकडे आहेत. त्याच डब्यात घालून दिलास फराळ तरी चालेल म्हणतायत. म्हटलं नको, तुम्ही येऊन जा आणि डबे रिकामेच न्या आता!

दिवाळी म्हटले की आवाजाचे फटाके, नवीन कपडे , दिवाळी पहाट आमचा तरुणाई ने ओथंबलेला डोंबिवलीचा फडके रोड तेथे यथेच्च भटकून झाले की मित्रांकडे फराळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम , सुंगधी उटणे, मोती साबण दिवाळी अंक अश्या अनेक आठवणी मनात पिंगा घालतात , शाळा सोडून कॉलेजात गेलो तरी नियमितपणे आमचा १० अ चा बहुतेक सर्व वर्ग फड्केवर भेटायचा. आता अर्ध्याहून जास्त जगातील विविध खंडात विखुरले गेले आहोत तेव्हा एखादा वर्ग मित्र न चुकता आजही फड्केवर येतो चतुर भ्रमणध्वनीवर त्याच्याशी गप्पा मारतात मग फडकेवरील आखो देखा हाल पाहता येतो. अनिवासी असल्याने भारताशी ,आपल्या आप्त स्वकीय , मित्रांची , जाम आठवण येते , मग मी मिपावर येतो , आभसी जगतातील माझ्या मिपाकरांना भेटतो , मग जरा बरे वाटते.

अनन्न्या Sun, 11/03/2013 - 19:51
लहानपणी आम्ही जवळपासची सारी मुले दिवाळीच्या आदल्या रात्री पत्ते कुटत असू. खेडेगाव असल्याने आजूबाजूला भरपूर मोकळी जागा होती. आमच्या घराशेजारी एका काकांचे घर होते, ते भिक्षुकी करायचे. आणि त्यांना संक्रातीला मिळालेली सुगडे ते बाहेर झाडाखाली रचून ठेवायचे. रात्री आम्ही मुले ती सुगडे पळवून आणत असू. दोन वाजले की त्यात ठेवून त्यांच्याच घराबाहेर मोठे बॉम्ब वाजवत असू. त्यांचा मुलगाही यात सामिल असे. ते उठून बाहेर येऊन, कोण रे तो? असे विचारे पर्यंत आम्ही पत्ते पुन्हा सुरू करत असू. हे दरवर्षी करत असूनही त्यानी कधी सुगडांची जागा बदलली नाही, किंवा फटाके लावणारे शोधले नाहीत. रात्रभर हे सगळे उद्योग करून चार वाजता आपापल्या घरी जायचे. आंघोळी आटोपून, रांगोळ्या काढून, फराळ करायचा आणि जे गुडूप झोपायचे ते थेट दुपारच्या चहाला उठायचे. दिवाळीच्या दिवशी सकाळी नारळाच्या दुधात उटणे कालवले जायचे. नवीन कपडे दर दिवाळीला मिळायचे नाहीत, पण तांब्यात निखारे भरून त्याने असलेल्या त्यातल्या त्यात बय्रा ड्रेसला इस्त्री करून घालतानाही खूप मजा वाटे. फराळात जास्त पदार्थ नव्ह्ते. घरचे पोहे, करंजी, कडबोळी, रव्याचे लाडू आणि कणकेचे शंकरपाळे! दिवाळीच्या दिवशी गूळ पातळ करून त्यात ओले खोबरे घालून त्यात घरचे जाड पोहे भिजवून ते मिक्स करायचे. एक वाफ काढून हे गरमागरम पोहे केळीच्या पानावर साजूक तूप घालून खाणे म्हणजे अहाहा!!! फटाके मोजूनच असायचे. ते तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवावे लागत. तुळशीच्या लग्नाला तुळशी वृंदावन चुना, हळद आणि पिंजरीच्या ठिपक्यांनी सजवायचे. सकाळी आई तिला पिवळे कापड गुडाळायची, हिरव्या बांगड्या घालायची. ऊस मामा म्हणून उभा करायचा. करा-दिवा मात्र आम्ही बहिणी घेऊन उभ्या रहात असू. बाबा एकटेच मुलाकडचे! लग्नानंतर सगळ्यांना फराळ दिला जायचा. मस्त होती ती दिवाळी!!

In reply to by अनन्न्या

पैसा Sun, 11/03/2013 - 21:38
दिवाळीची सुटी ही निव्वळ पत्ते खेळण्यासाठीच असायची. त्यात तो गृहपाठ नावाचा छळ असायचा पण कोणाला फिकीर होती त्याची!

पाषाणभेद Sun, 11/03/2013 - 21:53
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी अजूनही आठवते. मी हिंदू, माझी आई पारशी, वडील मुस्लीम, बहीण क्रिस्चन, भाऊ बंगाली, चुलत भावंड काश्मिरी- पंजाबी असल्याने लहाणपणाच्या दिवाळीसणात सर्व भारत आमच्या घरी जमला असे वाटत असे. मिठाई, फटाके यांची रेलचेल असायची. आताशा दिवाळीत मी घरी नसते. गेल्या दोन दिवाळींच्या वेळी मी सिंगापूर अन स्वित्सर्लंड येथे शाहिद अन रनबीर सोबत शुटींगमध्ये बिझी होते. येत्या दिवाळीत माझा 'Blind Game - ऐ सनम तुझपे मेरे दिल आ गया' हा चित्रपट रिलीज होतो आहे. माझ्यासाठी ते दिवाळी गिफ्टच आहे. सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा! - करूना कर्पूर (शब्दांकन - पाषाणभेद)
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

महामानवास अभिवादन!

बिपिन कार्यकर्ते ·

गांधीवादी Mon, 12/06/2010 - 12:38
लोकशाहीचा पाया रचल्याबद्दल बाबासाहेबांना आमचे अभिवादन. !!! बाबासाहेबांच्या आख्यायिका मिपाकरांच्या लेखणीतून येउद्यात.

यकु Mon, 12/06/2010 - 12:59
"बुध्द आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण चालू होते. बाबासाहेब रात्रीच्या वेळी लिहायला बसत. एकदा रात्रीच्या वेळी ते लेखनात मग्न झाले असताना बाबासाहेबांचे सहायक/मदतनीस नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांचे जेवणाचे ताट आणि दूध घेऊन आले. रात्र फार झालीय, आता जेवून घ्या असे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले, "एवढा शेवटचा भाग पूर्ण करतो, आणि जेवून घेतो, तू आता घरी जा...." नानकचंद घरी निघून गेले. दुसरे दिवशी सकाळी ते परतले. अत्यंत तल्लीन होऊन सकाळीदेखील बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते. आपण आलो आहोत हे जाणवून देण्यासाठी नानकचंद यांनी घसा खाकरला. लिखाणावरची नजर काढून बाबासाहेब फक्त एवढंच म्हणाले, " तू अजून घरी गेला नाहीस का? "

टारझन Mon, 12/06/2010 - 14:13
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण . गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ? बाकी बाबासाहेबांचा लहाणपणापासुन हेवा वाटत आलेला आहे. वक्तृत्वस्पर्धेसाठी त्यांचा विषय निवडल्याने त्यांच्याविषयी भरपुर माहिति मिळाली होती. ज्या संघर्षातुन हा माणुस वर आला त्यानंतर त्याला महामानव ही पदवी सुद्धा छोटी ठरावी. - टारझन महामानवांचे अनुयायीच महामानवाच्या तत्वांचा अपमान करतात.

In reply to by टारझन

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते. विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही. असो. एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही. म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Mon, 12/06/2010 - 15:39
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते.
तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. .
विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही.
त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही.
'येथे' गैरलागु मुद्द्याशी सहमत. आधीच्या प्रतिसादाप्रमाणे माझे साहेबांन्ना पुनःश्च अभिवादन.
म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
खुलाश्याबद्दल धन्यवाद. अवांतर : "६० वर्षांनंतर" एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे :)

In reply to by टारझन

तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. . त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
म्हणजे आता मूळ प्रतिसादातील वाक्यातले 'असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण ' एवढेच राहिले. आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण का वाटले ते वाचायला आवडेल. अवांतराबद्दलही वाचायला आवडेल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 13:38
http://www.misalpav.com/node/15719#comment-264146 ह्या प्रतिसादात वाहिदा देवींनी स्वतः माझ्या असहमतीचा पाठपुरावा करत आपल्या वरिल वाक्यात काय अतिशयोक्ती आहे ते दाखवुन दिलेले आहे.

In reply to by टारझन

क्षमा करा, पण माझ्या अल्पमतीला कळलेच नाही काही. नीट समजावून सांगा. माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 15:08
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते
हे आपले वाक्य आहे.
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी. I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night
हे वाहिदा देवींचे वाक्य आहे. ६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलायची आहे , त्यांची बदलली , जे कातडी सोलणार किंवा मैला वाहाणार ते वाहातंच बसलेले आहेत. ह्यानंतरही जर "महामानव जन्मले नसते तर ज्यांची परिस्थिती बदलली आहे ते सुद्धा आज मैला वाहात आणि कातडी सोलत बसले असते " हे निदान काढले तर ते हस्यास्पद ठरते. ह्या पुढे काहीही खुलासा मिळणार नाही (पैशे दिल्या शिवाय)
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.
ह्या वाक्याला आमची असहमती शोधुन दाखवा , आणि हजार रुपये मिळवा

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन Tue, 12/07/2010 - 15:15
आमच्या महाचर्चेला एका फेरीमानवाने दंगा म्हनावे? कोण आहे रे तिकडे .. ह्या फेरिमानवास पंगाच्या हवाली करावे : ) आणो संस्कृतची शिकवणी घ्यावी.

In reply to by टारझन

६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलली आहे, सुधारली आहे, आधीच चांगली होती आणि आणखी सुधारली आहे त्यांच्यापैकी कोणीही या ढोरांसाठी काहीही केलं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, महामानव आंबेडकरांना नव्हे, आपल्या सर्वांनाच! या ढोर, महार, मांगांना आपणही माणूसच आहोत, अगदी संस्कृत बोलणार्‍या गुरूजीएवढेच, याची जाणीव करून देणार्‍या डॉक्टरांना अभिवादन. दुर्दैवाने, संस्कृत शिकणारे/शिकवणारे अनेक लोकं मात्र अजूनही असंस्कृत गप्पा करतात.

डावखुरा Tue, 12/07/2010 - 22:17
दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे अविनाशकुलकर्णी यांचा हा प्रतिसाद वाचनीय....

"....पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. ..." ~ हे फार महत्वाचे वाक्य आहे आणि तितकेच दलितांनी आयुष्यभर त्याबाबत आपल्या नेत्याच्या नावाशी कृतज्ञ राहिले पाहिजे. निव्वळ फोटोला हार घालून नव्हे तर त्यांचे समाजसुधारणेचे विचारही तितक्याच प्रखरतेने प्रथम त्यांच्याच भाईबंदानी प्रत्यक्षात आणले पाहिजेत. असो....[श्री.बिपिन म्हणतात त्याप्रमाणे धागा भरकटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.] आठवणी लिहिण्याविषयी परवानगी धागाकर्त्यानी दिली असल्याने या निमित्ताने एकच आठवण लिहित आहे. ती म्हणजे 'राखीव' मतदार संघ निर्माण करण्याबद्दलची त्यांची आग्रहाची भूमिका व त्यासाठी वेळ आल्यावर थेट महात्मा गांधींना विरोध. गांधींची धारणा अशी की विभक्त मतदारसंघ हे अस्पृश्यांना व हिंदूधर्माला घातक ठरतील. त्याबाबत त्यानी (गांधींनी) सर सॅम्युएल होअर या भारतमंत्र्याना ब्रिटीश सरकारने आंबेडकरांच्या प्रस्तावाला देऊ घातलेल्या मंजुरीबाबत फेरविचार करण्याबाबत पत्र लिहिले होते जे पुढे थेट लंडनला पाठविले गेले. पंतप्रधान मॅकडोनाल्ड यानी आंबेडकरांचीच भूमिका न्याय असल्याचे मान्य करून प्रांताप्रांतात दलित समाजाला विभक्त मतदार संघ जाहीर केले....(१७ ऑगस्ट १९३२ या तारखेस). डॉ.बाबासाहेबांच्या या मागणीची फळे आजही दलित घेत असून अगदी ग्रामपंचायत, नगरपालिकेपासून थेट संसद भवनापर्यंत ते आपल्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इन्द्रा

वाहीदा Mon, 12/06/2010 - 15:46
स्त्रीवादी धर्मचिकित्सा भारतीय समाजातली जातिव्यवस्था, तिच्यात अनुस्यूत असलेली उतरंड, विषमतेला सूत्रबद्ध करणारी मनुस्मृती, जात शुद्ध ठेवण्यासाठी स्त्रियांच्या लंगिकतेचं दमन करणारी कठोर बंधनं; स्त्रियांना मिळालेलं दुय्यम स्थान यांच्यातले परस्परसंबंध यांची आंबेडकराना जाण होती. हिंदू कोड बिलाची आंबेडकरांनी केलेली मांडणी हे त्यांचं एक महत्त्वाचे जीवितकार्य होते. आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाला, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे त्यात अंतर्भूत असणारे एक महत्त्वाचे सूत्र होते. जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनीच दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमीद दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले. 1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला. भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, लतिका सरकार, तिस्ता सेटलबाड इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. :-( धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत. बाबासाहेब या महामानवास विनम्र अभिवादन !! ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

चित्रा Mon, 12/06/2010 - 18:53
वाहीदा यांचा हा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. तरी तो विस्कळीत आहे असे मला वाटले. यातील एखाद्या मुद्यावर (मराठी साहित्यातील विद्रोही विचार, हिंदूंमधील जातीयता/धार्मिक भावना, साहित्यातून होणारे मुस्लिमांचे गैर-चित्रण, स्त्रियांना धार्मिकतेतून होणारा त्रास) त्यांनी अधिक विस्तृत लिहावे, अशी विनंती करते. आंबेडकरांच्या आधी ज्योतिबा फुलेही अस्पृश्यांच्या प्रश्नांवरून लिहीत होते, विचार मांडत होते, हे मात्र नमूद करावेसे वाटते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांमुळे राजकीय विचारांमध्ये या प्रश्नांचाही समावेश झाला, असे वाटते. स्त्रियांबाबतीत बोलायचे तर स्त्रियांना दुष्ट रूढींमधून मुक्तता ही आंबेडकरांच्या आधीपासून मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले असावेत असे वाटते. १८१२ पासून राजा राममोहन रॉय यांनीही याआधी हिंदूंमधील विधवांना सती जाण्याच्या प्रथेपासून मुक्तता मिळावी यासाठी लेखन केले होते. मराठीतील धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना १८९३ मध्ये केली असे विकीवर कळते. विद्रोही विचार हे समाजातील दुबळ्या स्तरातून येण्याची सुरूवात मात्र जसे या गटांमध्ये शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढले तसे सुरू झाले असावे. बाकी, बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. यातील असंख्य जण बदलले असतील याच्याशी सहमत. कसे जगता येते हे अनेकांना आंबेडकरांमुळे समजले असावे. तरीही अजून असे अनेक आहेत जे अजूनही मैला डोक्यावरून नेत असतील ह्या मताशीही सहमत. आंबेडकरांना अभिवादन. मला कायम प्रश्न पडतो - भारतात डोक्यावरून सामान वाहणारे हमाल का असतात? लहान लहान दोन-चार चाकी ओढता येतील अशा गाड्या/ट्रॉल्या घेता येत का नाहीत? त्या ओढणारे हमालही चालतील, डोक्यावरून सामान नेण्यास आता या जमान्यातही हमालांची का तयारी असते? हमालांच्या युनियन असाव्यात, त्या हे प्रश्न का रेटत नाहीत? का युनियन हे प्रश्न रेटतात, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते? तसेच सफाई-कामगार, मैला-वाहू कामगारांच्या बाबतीत. या कामगारांचे आयुष्य अतिशय वाईट, हलाखीचे जात असावे. त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्थांची माहिती या निमित्ताने कोणाकडे असली तर ती येथे द्यावी अशी विनंती.

नगरीनिरंजन Mon, 12/06/2010 - 15:47
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील अत्यंत सहमत. अशा अनेक वर्णपीडितांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणार्‍या आणि इतरांनी त्यांच्याकडे माणूस म्हणूनच पाहावे म्हणून झटणार्‍या आंबेडकराना सलाम.

In reply to by नगरीनिरंजन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:01
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील पूर्णतः सहमत !! ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night

In reply to by वाहीदा

टारझन Mon, 12/06/2010 - 16:03
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी
अच्छा , म्हणजे महामानव होऊन गेले तरी परिस्थिती बदलली नाहीये तर :) दुर्दैवी आहे हे !

In reply to by टारझन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:20
yes, that's why people like Mayawati takes advantage of the situation Uttar Pradesh is one of India's most deprived states , with a high crime rate and poor health indicators. Ms. Mayawati projects herself as an icon for India's 160 million Dalit and shamelessly builds statues of herself

चिगो Mon, 12/06/2010 - 16:11
डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन आणि ह्या महामानवाच्या चरणी दंडवत.. जय भीम...

तर्री Mon, 12/06/2010 - 17:24
त्यांचे "पाकिस्थान" निर्मीती / स्थिती बाबत्चे विचार अडवाणी / ठाकरे घराण्याचे वाटावे ईतके स्पष्ट आहेत. नेहरूनी ह्याही नररत्नाची ऊपेक्षा केली . घटनेच्या शिल्प्काराला नमन. बिका : स्तुत्य धागा.

धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 17:52
फार मोठा माणूस होऊन गेला. आपल्याच देशवासीयांची (आणि विशेषतः राजकारण्यांची) ह्या महामानवाला समजण्याची कुवत थिटी पडली. एखाद्या देशाची घटना तयार करणं ही साधीसुधी गोष्ट नव्हे. अशी अवघड कामगिरी मोठ्या जबाबदारीनं आणि अंगभूत बुध्दिमत्तेनं सहज पार पाडणार्‍या त्या महामानवाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचना, आरक्षण-सवलती ह्यासंबंधीचे विचार वाचले की वाटतं, अरे एव्हढा द्रष्टा माणूस आपल्यामध्ये होऊन गेला, अन त्यामानाने ह्या द्रष्ट्या बुध्दिवंताचे असे निरनिराळे पैलू आपल्याला ठाऊकच नाहीत.

नीलकांत Mon, 12/06/2010 - 19:52
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेला परिवर्तनाचा महामंत्र दिला. ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी येथील पददलीतांना स्वतंत्र केले. भारतीय समाजातील अन्यायकारक जातीव्यवस्थेवर हल्ला चढवला. अत्यंत महत्वाचे म्हणजे नवीन भारताच्या निर्मीतीच्या पायाशी भक्कम असलेले संविधान हे अत्यंत परिणामकारक आणि सर्वांना समान संधी देणारं, अन्याग्रस्तांवरील अन्याय दूर करणारं असं बनवण्यासाठी कष्ट घेतले. जेव्हा हिंदू धर्मातील प्रस्थापीत समाजरचना आपल्या समाजबांधवांना योग्य न्याय देण्यास असमर्थ आहे असे लक्षात आले तेव्हा याच मातीतील तथागताच्या वाटेवर चालण्याचा आणि धम्माच्या आश्रयास जाण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिला. लेखन, राजकारण, समाजकारण, संविधान, समाजरचना आदी सर्वच क्षेत्रात बाबासाहेब अतुलनीय आहेत. अश्या बाबासाहेबांकडून प्रेरणाघेऊन आज लाखो युवक आपलं आयुष्यं स्वत:च्या हिमतीवर बांधताहेत. बाबासाहेब माझ्यासाठी सतत प्रेरणेचा स्त्रोत आहेत. बाबासाहेबांना शतशः नमन. भवतु सब्ब मंगलम ! - नीलकांत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास Mon, 12/06/2010 - 21:13
डॉ. आंबेडकरांना अभिवादन. डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय? कोलंबिया विद्यापिठ संकेतस्थळ आंबेडकर.ऑर्ग

सुधीर काळे Mon, 12/06/2010 - 21:30
इंद्रा-जी, चित्राताई, नीलकांत आणि वाहीदा यांचे माहितीपूर्ण आणि विषयास धरून लिहिलेले प्रतिसाद आवडले. कांहीं माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या. धागा छान वाढतो आहे. या विषयावरील माझे स्वतःचे (वैयक्तिक) वाचन फारच अपुरे आहे त्यामुळे जास्त लिहिण्याची पात्रता नाहीं. जय भीम!

बहुगुणी Mon, 12/06/2010 - 21:51
चित्रा यांच्या वर विचारणा केलेल्या माहितीसंदर्भातः कचरा कोंडी हा तासाभराचा अनुबोधपट आवर्जून पहाण्यासारखा आहे. जवळपास उपलब्ध नसेल तर बहुतेक अतुल पेठे यांच्याकडूनच इथे निरोप पाठवला तर मिळू शकेल. डॉ. आबेडकरांना मनःपूर्वक अभिवादन.

गुंडोपंत Tue, 12/07/2010 - 04:42
समायोचित लेख बिपीनराव. मला वाटते की आंबेडकरांचे कार्य समजून घेण्यात आणि ते पुढे नेण्यात समाज फारच मागे पडला. वर नीलकांतने म्हंटलेच आहे, ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. तेच म्हणतो.

ढब्बू पैसा Tue, 12/07/2010 - 13:17
स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात जन्मल्याने असल्याने अस्पृश्यता ही फक्त शालेय इतिहासाच्या पुस्तकातून ठावूक होती. त्याची तीव्रता कधी तेव्हा कळली नाही. आणि आरक्षणांबद्दल अनेक गैरसमज असल्याने बाबासाहेबांचा थोडा रागच येत असे. पुढे कळत्या वयात दया पवारांचं बलुतं वाचलं आणि अक्षरशः सुन्न होते तीन दिवस. पहिल्यांदा ती दाहकता जाणवली! आणि बाबासाहेबांबद्दल असा हलकट विचार केल्याबद्द्ल स्वतःची खूप लाज वाटली. आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसणार्‍या एका मोठ्या जनसमुहाला बाबासाहेबांनी संघटीत केले, त्याना आपल्या किमान मानवी हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरीत केले! त्त्यांच्या ह्या कार्याबद्दल खरच आपण सगळ्यांनीच त्यांचे ॠणी असायला हवे!

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे ------------------------------------------------- बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते. यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

In reply to by अविनाशकुलकर्णी

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता. शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता.

भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. ---- - आचार्य अत्रे

माझे पण अभिवादन. पण शिवाजि पार्कात येणारे लोक एव्द्ढी घाण घालतात कि आजुबाजुचा परिसर पुढिल २-३ दिवस सुध्हा प्र्दुशित अस्तो. माझी बहिण ह्या दिवसात फिरायला बाहेर्गावी निघुन जाते ति आता उद्या रात्री परत येइल.

वेताळ Tue, 12/07/2010 - 17:24
आपण काय घाण करत नाही का? बाकी बाबासाहेब खुप मोठ्ठे द्रष्टे नेते होते.त्यांना शतशःप्रणाम... आज एक आंबेडकरवीदी कुटुंब चैत्यभुमीत बाबासाहेबाना अभिवादन करण्यास कल्याण हुन रेल्वेने जात असता ,एका उत्तरभारतिय युवकाने जागेच्या वादातुन त्या ५ वर्षाच्या मुलीला रेल्वेतुन बाहेर फेकले.त्याबद्दल दु:ख वाटते.

गांधीवादी Mon, 12/06/2010 - 12:38
लोकशाहीचा पाया रचल्याबद्दल बाबासाहेबांना आमचे अभिवादन. !!! बाबासाहेबांच्या आख्यायिका मिपाकरांच्या लेखणीतून येउद्यात.

यकु Mon, 12/06/2010 - 12:59
"बुध्द आणि त्याचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण चालू होते. बाबासाहेब रात्रीच्या वेळी लिहायला बसत. एकदा रात्रीच्या वेळी ते लेखनात मग्न झाले असताना बाबासाहेबांचे सहायक/मदतनीस नानकचंद रत्तू हे बाबासाहेबांचे जेवणाचे ताट आणि दूध घेऊन आले. रात्र फार झालीय, आता जेवून घ्या असे म्हणाले. बाबासाहेब म्हणाले, "एवढा शेवटचा भाग पूर्ण करतो, आणि जेवून घेतो, तू आता घरी जा...." नानकचंद घरी निघून गेले. दुसरे दिवशी सकाळी ते परतले. अत्यंत तल्लीन होऊन सकाळीदेखील बाबासाहेबांचे लिखाण चालूच होते. आपण आलो आहोत हे जाणवून देण्यासाठी नानकचंद यांनी घसा खाकरला. लिखाणावरची नजर काढून बाबासाहेब फक्त एवढंच म्हणाले, " तू अजून घरी गेला नाहीस का? "

टारझन Mon, 12/06/2010 - 14:13
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण . गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ? बाकी बाबासाहेबांचा लहाणपणापासुन हेवा वाटत आलेला आहे. वक्तृत्वस्पर्धेसाठी त्यांचा विषय निवडल्याने त्यांच्याविषयी भरपुर माहिति मिळाली होती. ज्या संघर्षातुन हा माणुस वर आला त्यानंतर त्याला महामानव ही पदवी सुद्धा छोटी ठरावी. - टारझन महामानवांचे अनुयायीच महामानवाच्या तत्वांचा अपमान करतात.

In reply to by टारझन

पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील.
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते. विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही. असो. एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही. म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Mon, 12/06/2010 - 15:39
वरील वाक्याचा योग्य तो अर्थ कळला असता तर 'गांधी झाले म्हणुन सगळे खादीचा वापर करतात काय ?' हे वाक्य आले नसते.
तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. .
विशेषतः लेखात त्या आधी आलेले 'हौशे, नवशे, गवशे' इत्यादी वाचल्यावर तर नाहीच नाही.
त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
एखाद्या माणसाला अभिवादन करायला तो माणूस संपूर्णच पटला पाहिजे असे नक्कीच नाही.
'येथे' गैरलागु मुद्द्याशी सहमत. आधीच्या प्रतिसादाप्रमाणे माझे साहेबांन्ना पुनःश्च अभिवादन.
म्हणूनच काही गोष्टी न पटूनही मला त्यांना अभिवादन करावेसे वाटते. आणि मी तसे करतो.
खुलाश्याबद्दल धन्यवाद. अवांतर : "६० वर्षांनंतर" एखाद्या महामानवामुळे त्याच्या धर्मबांधवांना मान मिळतो किंवा ते मानाने जगु शकतात , रोचक आहे :)

In reply to by टारझन

तुर्तास वाक्याचा उत्तरार्ध मागे घेतो. . त्यानंतरही अतिशयोक्तिपुर्ण विधान , हेन्स असहमत.
म्हणजे आता मूळ प्रतिसादातील वाक्यातले 'असहमत आणि अतिशयोक्तिपुर्ण ' एवढेच राहिले. आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण का वाटले ते वाचायला आवडेल. अवांतराबद्दलही वाचायला आवडेल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 13:38
http://www.misalpav.com/node/15719#comment-264146 ह्या प्रतिसादात वाहिदा देवींनी स्वतः माझ्या असहमतीचा पाठपुरावा करत आपल्या वरिल वाक्यात काय अतिशयोक्ती आहे ते दाखवुन दिलेले आहे.

In reply to by टारझन

क्षमा करा, पण माझ्या अल्पमतीला कळलेच नाही काही. नीट समजावून सांगा. माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Tue, 12/07/2010 - 15:08
पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते
हे आपले वाक्य आहे.
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी. I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night
हे वाहिदा देवींचे वाक्य आहे. ६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलायची आहे , त्यांची बदलली , जे कातडी सोलणार किंवा मैला वाहाणार ते वाहातंच बसलेले आहेत. ह्यानंतरही जर "महामानव जन्मले नसते तर ज्यांची परिस्थिती बदलली आहे ते सुद्धा आज मैला वाहात आणि कातडी सोलत बसले असते " हे निदान काढले तर ते हस्यास्पद ठरते. ह्या पुढे काहीही खुलासा मिळणार नाही (पैशे दिल्या शिवाय)
माझ्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट होता. या गर्दीला नाके मुरडणारे आहेत आणि त्यांचे म्हणणे अगदीच अनाठायी नाहीये. पण अशा गर्दीत चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात. असो.
ह्या वाक्याला आमची असहमती शोधुन दाखवा , आणि हजार रुपये मिळवा

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन Tue, 12/07/2010 - 15:15
आमच्या महाचर्चेला एका फेरीमानवाने दंगा म्हनावे? कोण आहे रे तिकडे .. ह्या फेरिमानवास पंगाच्या हवाली करावे : ) आणो संस्कृतची शिकवणी घ्यावी.

In reply to by टारझन

६० वर्षांनंतर ज्यांची परिस्थिती बदलली आहे, सुधारली आहे, आधीच चांगली होती आणि आणखी सुधारली आहे त्यांच्यापैकी कोणीही या ढोरांसाठी काहीही केलं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे, महामानव आंबेडकरांना नव्हे, आपल्या सर्वांनाच! या ढोर, महार, मांगांना आपणही माणूसच आहोत, अगदी संस्कृत बोलणार्‍या गुरूजीएवढेच, याची जाणीव करून देणार्‍या डॉक्टरांना अभिवादन. दुर्दैवाने, संस्कृत शिकणारे/शिकवणारे अनेक लोकं मात्र अजूनही असंस्कृत गप्पा करतात.

डावखुरा Tue, 12/07/2010 - 22:17
दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे अविनाशकुलकर्णी यांचा हा प्रतिसाद वाचनीय....

"....पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. ..." ~ हे फार महत्वाचे वाक्य आहे आणि तितकेच दलितांनी आयुष्यभर त्याबाबत आपल्या नेत्याच्या नावाशी कृतज्ञ राहिले पाहिजे. निव्वळ फोटोला हार घालून नव्हे तर त्यांचे समाजसुधारणेचे विचारही तितक्याच प्रखरतेने प्रथम त्यांच्याच भाईबंदानी प्रत्यक्षात आणले पाहिजेत. असो....[श्री.बिपिन म्हणतात त्याप्रमाणे धागा भरकटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.] आठवणी लिहिण्याविषयी परवानगी धागाकर्त्यानी दिली असल्याने या निमित्ताने एकच आठवण लिहित आहे. ती म्हणजे 'राखीव' मतदार संघ निर्माण करण्याबद्दलची त्यांची आग्रहाची भूमिका व त्यासाठी वेळ आल्यावर थेट महात्मा गांधींना विरोध. गांधींची धारणा अशी की विभक्त मतदारसंघ हे अस्पृश्यांना व हिंदूधर्माला घातक ठरतील. त्याबाबत त्यानी (गांधींनी) सर सॅम्युएल होअर या भारतमंत्र्याना ब्रिटीश सरकारने आंबेडकरांच्या प्रस्तावाला देऊ घातलेल्या मंजुरीबाबत फेरविचार करण्याबाबत पत्र लिहिले होते जे पुढे थेट लंडनला पाठविले गेले. पंतप्रधान मॅकडोनाल्ड यानी आंबेडकरांचीच भूमिका न्याय असल्याचे मान्य करून प्रांताप्रांतात दलित समाजाला विभक्त मतदार संघ जाहीर केले....(१७ ऑगस्ट १९३२ या तारखेस). डॉ.बाबासाहेबांच्या या मागणीची फळे आजही दलित घेत असून अगदी ग्रामपंचायत, नगरपालिकेपासून थेट संसद भवनापर्यंत ते आपल्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. इन्द्रा

वाहीदा Mon, 12/06/2010 - 15:46
स्त्रीवादी धर्मचिकित्सा भारतीय समाजातली जातिव्यवस्था, तिच्यात अनुस्यूत असलेली उतरंड, विषमतेला सूत्रबद्ध करणारी मनुस्मृती, जात शुद्ध ठेवण्यासाठी स्त्रियांच्या लंगिकतेचं दमन करणारी कठोर बंधनं; स्त्रियांना मिळालेलं दुय्यम स्थान यांच्यातले परस्परसंबंध यांची आंबेडकराना जाण होती. हिंदू कोड बिलाची आंबेडकरांनी केलेली मांडणी हे त्यांचं एक महत्त्वाचे जीवितकार्य होते. आणि स्त्रीच्या दुय्यम स्थानाला, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे त्यात अंतर्भूत असणारे एक महत्त्वाचे सूत्र होते. जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनीच दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमीद दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले. 1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला. भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, लतिका सरकार, तिस्ता सेटलबाड इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. :-( धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत. बाबासाहेब या महामानवास विनम्र अभिवादन !! ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

चित्रा Mon, 12/06/2010 - 18:53
वाहीदा यांचा हा प्रतिसाद अभ्यासपूर्ण आहे. तरी तो विस्कळीत आहे असे मला वाटले. यातील एखाद्या मुद्यावर (मराठी साहित्यातील विद्रोही विचार, हिंदूंमधील जातीयता/धार्मिक भावना, साहित्यातून होणारे मुस्लिमांचे गैर-चित्रण, स्त्रियांना धार्मिकतेतून होणारा त्रास) त्यांनी अधिक विस्तृत लिहावे, अशी विनंती करते. आंबेडकरांच्या आधी ज्योतिबा फुलेही अस्पृश्यांच्या प्रश्नांवरून लिहीत होते, विचार मांडत होते, हे मात्र नमूद करावेसे वाटते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांमुळे राजकीय विचारांमध्ये या प्रश्नांचाही समावेश झाला, असे वाटते. स्त्रियांबाबतीत बोलायचे तर स्त्रियांना दुष्ट रूढींमधून मुक्तता ही आंबेडकरांच्या आधीपासून मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले असावेत असे वाटते. १८१२ पासून राजा राममोहन रॉय यांनीही याआधी हिंदूंमधील विधवांना सती जाण्याच्या प्रथेपासून मुक्तता मिळावी यासाठी लेखन केले होते. मराठीतील धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना १८९३ मध्ये केली असे विकीवर कळते. विद्रोही विचार हे समाजातील दुबळ्या स्तरातून येण्याची सुरूवात मात्र जसे या गटांमध्ये शिक्षित वर्गाचे प्रमाण वाढले तसे सुरू झाले असावे. बाकी, बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. यातील असंख्य जण बदलले असतील याच्याशी सहमत. कसे जगता येते हे अनेकांना आंबेडकरांमुळे समजले असावे. तरीही अजून असे अनेक आहेत जे अजूनही मैला डोक्यावरून नेत असतील ह्या मताशीही सहमत. आंबेडकरांना अभिवादन. मला कायम प्रश्न पडतो - भारतात डोक्यावरून सामान वाहणारे हमाल का असतात? लहान लहान दोन-चार चाकी ओढता येतील अशा गाड्या/ट्रॉल्या घेता येत का नाहीत? त्या ओढणारे हमालही चालतील, डोक्यावरून सामान नेण्यास आता या जमान्यातही हमालांची का तयारी असते? हमालांच्या युनियन असाव्यात, त्या हे प्रश्न का रेटत नाहीत? का युनियन हे प्रश्न रेटतात, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते? तसेच सफाई-कामगार, मैला-वाहू कामगारांच्या बाबतीत. या कामगारांचे आयुष्य अतिशय वाईट, हलाखीचे जात असावे. त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्थांची माहिती या निमित्ताने कोणाकडे असली तर ती येथे द्यावी अशी विनंती.

नगरीनिरंजन Mon, 12/06/2010 - 15:47
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील अत्यंत सहमत. अशा अनेक वर्णपीडितांमध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करणार्‍या आणि इतरांनी त्यांच्याकडे माणूस म्हणूनच पाहावे म्हणून झटणार्‍या आंबेडकराना सलाम.

In reply to by नगरीनिरंजन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:01
>>पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील पूर्णतः सहमत !! ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी I Bet you will not have food and will not able to sleep peacefully in the night

In reply to by वाहीदा

टारझन Mon, 12/06/2010 - 16:03
ज्यांना हे माहीत नाही त्यांनी गावातील ढोर आळीत एकदा चक्कर मारावी
अच्छा , म्हणजे महामानव होऊन गेले तरी परिस्थिती बदलली नाहीये तर :) दुर्दैवी आहे हे !

In reply to by टारझन

वाहीदा Mon, 12/06/2010 - 16:20
yes, that's why people like Mayawati takes advantage of the situation Uttar Pradesh is one of India's most deprived states , with a high crime rate and poor health indicators. Ms. Mayawati projects herself as an icon for India's 160 million Dalit and shamelessly builds statues of herself

चिगो Mon, 12/06/2010 - 16:11
डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन आणि ह्या महामानवाच्या चरणी दंडवत.. जय भीम...

तर्री Mon, 12/06/2010 - 17:24
त्यांचे "पाकिस्थान" निर्मीती / स्थिती बाबत्चे विचार अडवाणी / ठाकरे घराण्याचे वाटावे ईतके स्पष्ट आहेत. नेहरूनी ह्याही नररत्नाची ऊपेक्षा केली . घटनेच्या शिल्प्काराला नमन. बिका : स्तुत्य धागा.

धमाल मुलगा Mon, 12/06/2010 - 17:52
फार मोठा माणूस होऊन गेला. आपल्याच देशवासीयांची (आणि विशेषतः राजकारण्यांची) ह्या महामानवाला समजण्याची कुवत थिटी पडली. एखाद्या देशाची घटना तयार करणं ही साधीसुधी गोष्ट नव्हे. अशी अवघड कामगिरी मोठ्या जबाबदारीनं आणि अंगभूत बुध्दिमत्तेनं सहज पार पाडणार्‍या त्या महामानवाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांचे भाषावार प्रांतरचना, आरक्षण-सवलती ह्यासंबंधीचे विचार वाचले की वाटतं, अरे एव्हढा द्रष्टा माणूस आपल्यामध्ये होऊन गेला, अन त्यामानाने ह्या द्रष्ट्या बुध्दिवंताचे असे निरनिराळे पैलू आपल्याला ठाऊकच नाहीत.

नीलकांत Mon, 12/06/2010 - 19:52
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील कोट्यावधी जनतेला परिवर्तनाचा महामंत्र दिला. ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. बाबासाहेबांनी येथील पददलीतांना स्वतंत्र केले. भारतीय समाजातील अन्यायकारक जातीव्यवस्थेवर हल्ला चढवला. अत्यंत महत्वाचे म्हणजे नवीन भारताच्या निर्मीतीच्या पायाशी भक्कम असलेले संविधान हे अत्यंत परिणामकारक आणि सर्वांना समान संधी देणारं, अन्याग्रस्तांवरील अन्याय दूर करणारं असं बनवण्यासाठी कष्ट घेतले. जेव्हा हिंदू धर्मातील प्रस्थापीत समाजरचना आपल्या समाजबांधवांना योग्य न्याय देण्यास असमर्थ आहे असे लक्षात आले तेव्हा याच मातीतील तथागताच्या वाटेवर चालण्याचा आणि धम्माच्या आश्रयास जाण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिला. लेखन, राजकारण, समाजकारण, संविधान, समाजरचना आदी सर्वच क्षेत्रात बाबासाहेब अतुलनीय आहेत. अश्या बाबासाहेबांकडून प्रेरणाघेऊन आज लाखो युवक आपलं आयुष्यं स्वत:च्या हिमतीवर बांधताहेत. बाबासाहेब माझ्यासाठी सतत प्रेरणेचा स्त्रोत आहेत. बाबासाहेबांना शतशः नमन. भवतु सब्ब मंगलम ! - नीलकांत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विकास Mon, 12/06/2010 - 21:13
डॉ. आंबेडकरांना अभिवादन. डॉ. आंबेडकरांचे विचार, निबंध, इ.इ. संदर्भ पुस्तकांची यादी मिळू शकेल काय? कोलंबिया विद्यापिठ संकेतस्थळ आंबेडकर.ऑर्ग

सुधीर काळे Mon, 12/06/2010 - 21:30
इंद्रा-जी, चित्राताई, नीलकांत आणि वाहीदा यांचे माहितीपूर्ण आणि विषयास धरून लिहिलेले प्रतिसाद आवडले. कांहीं माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या. धागा छान वाढतो आहे. या विषयावरील माझे स्वतःचे (वैयक्तिक) वाचन फारच अपुरे आहे त्यामुळे जास्त लिहिण्याची पात्रता नाहीं. जय भीम!

बहुगुणी Mon, 12/06/2010 - 21:51
चित्रा यांच्या वर विचारणा केलेल्या माहितीसंदर्भातः कचरा कोंडी हा तासाभराचा अनुबोधपट आवर्जून पहाण्यासारखा आहे. जवळपास उपलब्ध नसेल तर बहुतेक अतुल पेठे यांच्याकडूनच इथे निरोप पाठवला तर मिळू शकेल. डॉ. आबेडकरांना मनःपूर्वक अभिवादन.

गुंडोपंत Tue, 12/07/2010 - 04:42
समायोचित लेख बिपीनराव. मला वाटते की आंबेडकरांचे कार्य समजून घेण्यात आणि ते पुढे नेण्यात समाज फारच मागे पडला. वर नीलकांतने म्हंटलेच आहे, ज्या लोकांना हजारो पिढ्यांपासून माणूस म्हणून जगण्याचा हक्कं नाकारला गेला होता त्या सर्व तळागाळातील लोकांना बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्यांची ओळख करून दिली. आपल्याच पायावर आपण उभे राहू शकतो आणि आपल्या डोक्याने आपण स्वतंत्र विचार करू शकतो ही जाणीव बाबासाहेबांनी दिली. तेच म्हणतो.

ढब्बू पैसा Tue, 12/07/2010 - 13:17
स्वतंत्र भारताच्या आधुनिक युगात जन्मल्याने असल्याने अस्पृश्यता ही फक्त शालेय इतिहासाच्या पुस्तकातून ठावूक होती. त्याची तीव्रता कधी तेव्हा कळली नाही. आणि आरक्षणांबद्दल अनेक गैरसमज असल्याने बाबासाहेबांचा थोडा रागच येत असे. पुढे कळत्या वयात दया पवारांचं बलुतं वाचलं आणि अक्षरशः सुन्न होते तीन दिवस. पहिल्यांदा ती दाहकता जाणवली! आणि बाबासाहेबांबद्दल असा हलकट विचार केल्याबद्द्ल स्वतःची खूप लाज वाटली. आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसणार्‍या एका मोठ्या जनसमुहाला बाबासाहेबांनी संघटीत केले, त्याना आपल्या किमान मानवी हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरीत केले! त्त्यांच्या ह्या कार्याबद्दल खरच आपण सगळ्यांनीच त्यांचे ॠणी असायला हवे!

दलितांचे ‘बाबा’ गेले----- - आचार्य अत्रे ------------------------------------------------- बाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते. आंबेडकर म्हणजे बंड. मूर्तिमंत बंड. त्यांच्या देहांतील कणाकणातून बंड थैमान घालीत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुध्द उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिध्द असलेली ‘भीमा’ची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारे वाघनख होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द सदैव पुकारलेले एक युध्दच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुध्द हे तीन गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की, ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यस्थेविरुध्द बंड पुकारले. पतित स्त्रियांच्या उध्दाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदु समाजाने मारेकरी घातले, कबीराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. हत्तीच्या पायी देण्यात आले. आणि मग तो मेल्यानंतर हिंदुमुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिध्द झाले. बुध्दधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुध्दाच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्याचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते

जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या- धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळया मारुं लागे. म्हणूनच ‘लोकसभे’ त काल पंडित नेहरु म्हणाल्याप्रमाणे, ‘हिंदु समाजाच्या प्रत्येक जुलूमाविरुध्द पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.’ हिंदु समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण ह्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशांत नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती. आणि ती शेवटपर्यंत खरी करुन दाखविली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही रहाणार नाही, असे कोटयवधी हिंदुधर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते.माणसासारख्या माणसांना ‘अस्पृश्य’ मानणारी ती तुमची ‘मनुस्मृति’मी जाळून टाकणार, असे त्यांनी सनातनी हिंदूना छातीवर हात मारुन सांगितले होते. यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले की, आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांहि हिंदू धर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

धर्मांतराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, ”हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुन टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही !” हिंदुधर्मांप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत त्यामुळे जनाब जींनाप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करुन हिंदी स्वातंत्र्यांचा मार्ग ते रोखून धरीत आहेत अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यतानिवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भुतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पहात असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द गांधीजींनी असे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूद करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुध्द का बंड पुकारु नये, असा आंबेडवरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यतानिवारणा बाबत: गांधीजी आणि आंबेडकर ह्यांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होते. म्हणून साम्राज्याशाहीविरोधी पातळीवर क्रांग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजीबद्दल मनांत विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राम्हणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदूसमाजाला अगदी उमजू नये ह्यांचे आम्हास दु:ख होते.’पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचवीले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेंतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कांग्रसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.आपल्याला कनिष्ठ असलेल्या महारेतर अस्पृश्याना हाती धरून कांग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सावर्त्रिक निवडणूकींत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले.

In reply to by अविनाशकुलकर्णी

आंबेडकर त्याबद्दल नेहमी विशादाने म्हणत कि,”स्पृश्य हिंदूच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकिय जीवन गांधीजी आणि कांग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!” नऊ कोटी मुसलमानांना खुष करण्यासाठी काग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलिकडे काँग्रेसने काहीही केले नाही असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदूस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरानी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, ‘जगातील कोणतीही सत्ता या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही. आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे असे आज ना उद्यां मुसलमानांना कळून आल्या वाचुन राहणार नाही!’ आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरुन आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरुंच्या हातात हात दिला. आणि ‘स्वातंत्र भारता’ची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली. ‘मनुस्मृति जाळा म्हणू सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे!’ घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदूकोड तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ति आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या; आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावांचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी त्यांना मानवजातीला संमतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही.

In reply to by अविनाशकुलकर्णी

डॉ. आंबेडकरांच्या विद्वतेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुध्दिचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रांत नव्हे, भारतात याक्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षि आज आंबेडकरांवांचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यांवाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एकाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठपदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून ती घटना शाखा पर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुध्दि एकाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत बिहार करु शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मांवर अंत्यतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोडया लोकांना माहित होती. आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुध्दिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रध्दाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता. शूचिर्भूत धार्मिक वातावरणांत त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते.धर्मावरील त्याच्या श्रद्वेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिलें. कोणतेच आणि कोणतेही त्यांना व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची प्रज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वांत सदैव संचारले असे आध्यात्मिक चिंतनाने शेवटी आंबेडकर भगवान बुध्दाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुध्दाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यच नव्हेत, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच चौदा ऑक्टोबरला नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुध्द धर्माची दीक्षा दिली, तेव्हा ‘साऱ्या भारताला मी बौध्द करीन!’ अशी गगनभेदी सिंह गर्जना केली. पुढील आठवडयात मुंबईमधल्या दहा लाख अस्पृश्यांना ते बुध्दधर्माची दीक्षा देणार होते. पण अदृष्टात काही तरी निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलमाशी सबंध जन्मभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते. दुर्लब झाले होते. विश्रांर्तींसाठी त्यांच्या शरीरातला कण न् कण आसूरला होता.

भगवान करूनेचा जेव्हा त्यांना अखेर आराम मिळाला, तेव्हा त्यांच्या अंतकरणात जळणारा वन्हि शीत झाल्या. आपल्या कोट्यवधि अनुयायांना अतां आपण उद्वाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतार कार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली. आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनानें त्यांनी आपली प्राणज्योति निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्यांच्या जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यत गंधवार्तासुध्दा लागली नाही.’मी हिंदु धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज होता,पण ही हिंदुधर्मात कदापि मरणार नाही!’ ही आंबेडकरांची घोषणा हिंदुधर्माविरूध्द रागाची नव्हती. सूडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रध्दाळू साधकाचे ते तळमळीचे उद्गार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर आणि बंडखोर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दिनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ति घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापाने अवनतमस्तक व्हावे.आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रु नसून उद्वारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल. भारतातील जें जें म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान् प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे. हे कोंणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत. बाबाचे कोण कोणते गुण आता आठवायचे आणि कोणकोणत्या उद्गारांचे स्मरण करायचे? सात कोटि अस्पश्यांच्या डोक्यावरचे जणू आभाळच कोसळले आहे! भगवान बुध्दाखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळयातले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावें की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे! त्यांनी जो मार्ग आखला आणि तो प्रकाश दाखविला त्याच्याच अनुरोधानं जाऊन त्यांच्या कोटयावधी अनुयायानी आपला उध्दार करून घ्यावा! आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायांचे हृदय हे त्यांचे जीवंत स्मारक आहे. ---- - आचार्य अत्रे

माझे पण अभिवादन. पण शिवाजि पार्कात येणारे लोक एव्द्ढी घाण घालतात कि आजुबाजुचा परिसर पुढिल २-३ दिवस सुध्हा प्र्दुशित अस्तो. माझी बहिण ह्या दिवसात फिरायला बाहेर्गावी निघुन जाते ति आता उद्या रात्री परत येइल.

वेताळ Tue, 12/07/2010 - 17:24
आपण काय घाण करत नाही का? बाकी बाबासाहेब खुप मोठ्ठे द्रष्टे नेते होते.त्यांना शतशःप्रणाम... आज एक आंबेडकरवीदी कुटुंब चैत्यभुमीत बाबासाहेबाना अभिवादन करण्यास कल्याण हुन रेल्वेने जात असता ,एका उत्तरभारतिय युवकाने जागेच्या वादातुन त्या ५ वर्षाच्या मुलीला रेल्वेतुन बाहेर फेकले.त्याबद्दल दु:ख वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ६ डिसेंबर. मुंबईतले यच्चयावत रस्ते दादरच्या दिशेने वाहत असतील. त्यात हौशे, नवशे, गवशे, चोर, संधिसाधू राजकारणी असे सगळेच असतील. तसे ते प्रत्येक उत्सवात असतातच. पण त्या गर्दीत असेही असंख्य असतील जे हा महामानव जन्मला नसता तर आज कुठेतरी मेल्या ढोरांची कातडी सोलत असते किंवा डोक्यावरून मैला वाहून नेत असते, पण आज, या एका माणसाच्या कर्तृत्वामुळे कुठे तरी थोडीफार मानाची जिंदगी जगत असतील. त्यांच्या मनातील कृतज्ञतेची मी केवळ कल्पनाच करू शकतो.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी

मार्गी ·

निनाद Tue, 03/17/2026 - 09:00
छान अजून खुलवता आले असते. शारिरीक, मानसिक आंदोलने आणि त्यांच्याशी झगडा यायला हवा होता. निसर्गाचे वर्णन अजून हवे. सायकल कशी चालली, काय काय घडत होते. हे सर्व आले की वाचकाला अजून सुंदर अनुभव मिळतो...

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:02
छान प्रवासवर्णन असल्या प्रवासात वाहनांची (सायकल, मोटरसायकल, चारचाकी इत्यादी) काळजी, देखभाल कशी करायची, काय काय सुट्टे भाग बरोबर ठेवावे इत्यादी बाबत खूप कमी लेखन दिसते. त्यात भर घातली, वेगळा धागा काढला तर बरे होईल. अशा सर्वांनी असे प्रयत्न करावे.

निनाद Tue, 03/17/2026 - 09:00
छान अजून खुलवता आले असते. शारिरीक, मानसिक आंदोलने आणि त्यांच्याशी झगडा यायला हवा होता. निसर्गाचे वर्णन अजून हवे. सायकल कशी चालली, काय काय घडत होते. हे सर्व आले की वाचकाला अजून सुंदर अनुभव मिळतो...

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:02
छान प्रवासवर्णन असल्या प्रवासात वाहनांची (सायकल, मोटरसायकल, चारचाकी इत्यादी) काळजी, देखभाल कशी करायची, काय काय सुट्टे भाग बरोबर ठेवावे इत्यादी बाबत खूप कमी लेखन दिसते. त्यात भर घातली, वेगळा धागा काढला तर बरे होईल. अशा सर्वांनी असे प्रयत्न करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ वन्य परिसरातून सायकल प्रवास ✪ कर्नाटकमधील शांत रस्ते आणि छोटी गावं! ✪ “अरे ओ सांबा" जिथे घडलं असेल असे डोंगर ✪ ननगे स्वल्पा कन्नडा गोत्तू ✪ स्वीडनमधील सायकल मित्रासोबत भेट ✪ सूर्य नमस्काराची सप्त नमस्कार आवृत्ती ✪ Well began is half done! नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १२ जानेवारी! विवेकानंद जयंती! बंगलोर जवळच्या एस-व्यासामधला शांत परिसर! काल आकाश ढगाळ होतं, पण पहाटे तारे दिसत आहेत. काल रात्री बर्‍यापैकी झोप झाली आणि सकाळी फ्रेश वाटतंय. एस- व्यासामधले वरिष्ठ अधिकारी श्री. अमित सिंह आणि निरामयचे श्री धनंजय इंचेकर ह्यांची भेट घेऊन निघालो.

शेवटचा तुकडा..

गवि ·

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.

कांदा लिंबू गुरुवार, 03/12/2026 - 19:45
छान हळुवार असं मनावर कथानक उमटत जातंय असं वाटलं. मानवी भावभावनांना, त्यांच्या अबोल अभिव्यक्तीला सीमा नाही असं काहीसं जाणवलं.

मिसळपाव गुरुवार, 03/12/2026 - 21:02
समुद्र न थांबणं, जतिनचा प्रॉब्लेम नीटसा कळला नाही. पण डझन्ट मॅटर. लिखाण सुरेख आहे. नेमक्या शब्दात बरंच काही सांगितलंय. सुरुवातीची पानं वाचून मतकरींची 'जौळ' कादंबरी आठवली.

सुक्या गुरुवार, 03/12/2026 - 23:50
वा. वा. ओघवते विचार करायला लावणारे ... असेच लिहिते रहा ...

प्रचेतस Fri, 03/13/2026 - 07:21
कथा आवडली, शाल, लाईटहाऊस, समुद्र ही प्रतीकं सुरेखरीत्या वापरली आहेत. मिपावर ललितलेखनाचा दुष्काळ जाणवतो पण तुम्ही एक उत्तम कथा लिहून तो दूर केला आहे.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:34
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने बरोबर स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंडांवर वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

कर्नलतपस्वी Fri, 03/13/2026 - 08:35
मुलगी नवर्‍यामधे वडील शोधते,मुलगा आई शोधतो सासू सुने मधे स्वतःला शोधते आणी मग सगळा गुंतडां वाढतो. मानवी स्वभाव. बाकी कथा ,कथानक आणी पात्रे आसपास प्रचूर संखेत दिसतात. कथा आवडली हे वेगळे सांगायला नको.

सोत्रि Fri, 03/13/2026 - 14:51
गवी, काळजाला भिडेल असं लिहीतोस! - (गवीपंखा) सोकाजी

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 16:40
व्वा, गविराज व्व्वा. शेवटाचा तुकडा म्हणून गविराज काही एआय एक्पिरिमेन्ट करतेत का काय वाटलं शीर्षक वाचून. . क्लासिक लेखनाचा असा अनुभव दिला की.... मान गये. आंदोहाऊर.

गविजी, कथा खूप आवडली,. लहान लहान वाक्यांनी जतिनचा टेम्पो मस्त बिल्डप होतोय पण कधी कधी त्या टेम्पोला देखील थोडा ठेहराव हवा असं वाटलं. काही वाक्ये खूप खास आहेत. अगदी टिपिकल संवाद देखील अगदी काळजीपूर्वक पेरलेले जाणवले आणि त्यामुळे एकून लेखन आणि त्याचा फ्लो खूप खरा उतरला आहे असे वाटत राहते. मस्त गविजी! - एक गविफॅन

मंत्री Sat, 03/14/2026 - 16:55
फारच आवडली कथा. इतकी की रोमातून बाहेर पडून प्रतिसाद द्यायला भाग पाडलं तुमच्या लेखनाने. जियो !

श्वेता२४ Sat, 03/14/2026 - 18:20
तुमच्या लिखाणाची चाहती आहेच. पण ही कथा अपूर्णत्वातही पूर्णत्वाचा अनुभव देणारी कथा आहे.. लौकिक अर्थाने कथेचा शेवट असा होत नसला तरीही कथा वाचल्या नंतर पूर्ण समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते... अल्कोहोलिक मनुष्य एकदम मरत नाही. तो अधेमधे सुधारतो, पुन्हा आजारी पडतो आणि आसपासच्या सर्वांना आजारी करतो. हे वाक्य काळजाला भिडले अगदी!!

सौंदाळा Mon, 03/16/2026 - 10:49
आईशप्पथ गवि काय लिहिले आहे, खुप दिवसांनी!! आशा नर्सिंग होम, परत परत चालू बंद होणारा लाईट हाऊसमधला दिवा, समुद्राचा पझलमधला तुकडा, शालीची 'त्रिकोणी' घडी सगळच चपखल.
जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात. असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.  पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?  लोकांना काही अंदाज येणं शक्य नव्हतं.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.

सतिश पाटील Wed, 03/11/2026 - 11:22
हि गावची लोकं लई बाराबोड्याची असत्यात. हेंच्यासाठी शहरात राहिलेली अन जत्रा दिवाळीला गावाकडे आलेली लोकं म्हणजे गिऱ्हाईक असतेत. शहरात आपण कुठं राहतो, घर स्वतःच आहे का, किती किंमत आहे, पगार किती, ह्या सगळ्याचा अंदाज त्यांनी कधीतरी आपल्याकडे शहरात २ दिवस कामासाठी येऊन आपल्या घरी राहून बरोबर काढलेला असतो. शहरात राहून पगार घेतो म्हणजे आपला अधिकारच आहे ह्याला लुटायचा अन त्याने पण तक्रार नाही करायची असा अलिखित नियमच असतो त्यांच्यासाठी.

हा ही भाग मस्त!! पु भा प्र . पण जरा मागच्या भागांशी लिंक तुटल्यासारखी वाटते. की हे अनेक अनुभवांचे कोलाज आहे? की आता ३.१ /३.२ येणारेत?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कपिलमुनी Sat, 03/14/2026 - 15:49
सलगपणा नाहीये . आठवले तसे लिहितोय . सैरभैर पसरलेल्या आठवणीच्या डायरीतले जे पान आठवले ते लिहिले

अभ्या.. Fri, 03/13/2026 - 21:21
भारीच लिहिलाय मुनीवर. गावाकडच्या डँबीसपब्लिकवर अनुभव असला तरी हे डँबिसपणा उगी गावातले म्हणून आलेला नसतो. हे काही समर्थन नाही त्याचे, किंबहुना मीही असले अनुभव भोगलेले आहेत. अगदी ७०-८० कीमीवर गाव असून उपरेपणा असतो, व्य्वहारातल्या, वहीवाटीतल्या आणि गावकीतल्या काही संज्ञा वेगळ्या पध्दतीने मेंटेन झालेल्या असतात. पूर्ण आयुष्य शहरात काढलेल्यांना तर त्या झेपतच नाहीत. अर्थात माणसासोबत डँबिसपणा सगळीकडे वेगवेगळ्या स्वरुपात असतोच. त्यांच्याशी भिडायचे फंडेही वेगवेगळे असतात. ज्यांना कळते ते तरतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.

"गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..

आजी ·

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/26/2026 - 15:16
हे काय बरोबर नाही आजी!!स्वतः बद्दल गॉसिप किवा तोंडावर बोलण्यात काय मजा बुवा? आम्ही तर हापिसात गॉसिप करायलाच जातो. कामे तर काय २४ तास चालुच असतात. त्यामुळे २ जण जमले की तिसर्‍याबद्दल गॉसिप होणारच. गॉसिप हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. आणि हो!! मी पयला!!

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:27
सिक्स झीरो हे पण गॉसिपच होते की. अख्ख्या पाकिस्तान देशाने त्यावर विश्वास ठेवला. मुंबईतील तेरावा बॉम्ब्स्फोठ हे देखील त्यातले. जाणत्या राजाने म्हंझ्टले म्हणून सगल्यानी कितीतरी वर्षे विश्वास ठेवला. बंद खोलीतले वचन यावर देखील लोकानी विश्वास ठेवला.

सुबोध खरे गुरुवार, 02/26/2026 - 18:37
माझा एक साधा विचार आहे. लोक आपल्या पाठीमागे बोलत असतील याचा अर्थच आपण त्यांच्या पुढे आहोत. आपण शांत राहावे आणि मजा पाहत राहावी. बाकी लोकांबद्दल गॉसिप (कुचाळक्या) करण्यात मला फारशी मजा येत नाही. यामुळंच मी जालावर सुद्धा माझ्या मूळ नावानेच वावरतो आणि माझा कोणताही डू आय डी नाही किंवा माझा कोणताही कंपू मध्ये समावेश झालेला नाही बायकांना गॉसिप करण्यात जास्त रस असतो असे माझे निरीक्षण आहे.( एकंदर बायका जास्त बोलतात त्यामुळेही असेल)

In reply to by अनन्त अवधुत

कानडाऊ योगेशु Fri, 02/27/2026 - 08:35
इतर कुठलेही सामाजिक प्राणी (कळपात राहणारे) कुचाळक्या करत नाहीत. तर बिन्दास गॉसिप करा.
इन फॅक्ट माणसाच्या माकडापासुन झालेल्या उत्क्रांतीत ह्या गॉसिपचा मोठा वाटा आहे असे मिपावरच्याच एका लेखात वाचले होते. म्हणज मनुष्य तसा सामाजिक प्राणी होताच पण दोघांनी तिसर्याबद्दल बोलण्याच्या ह्या (अव ?)गुणामुळे सध्याचा प्रगत मनुष्य झाला.

गामा पैलवान गुरुवार, 02/26/2026 - 21:14
आजी,
अगदी एक धोबी सीतामाईबद्दल बोलला तेव्हापासून हे चालत आले आहे.
क्या बात है. बघा, वाल्मीकीय रामायणांत नसलेला धोबी कसा घुसवला अफवाखोरांनी. बाकी, गुळगुळीत मायापुरी वगैरे मासिके राहिली. ती खास गॉसिपवरंच चालतात. गॉसिपसाठी म्हणून बॉलीवूडी लोकं खोटी लफडीही रंगवतात. काय ती ढोंगं आन काय ते थोतांड....! आ.न., -गा.पै.

मदनबाण Fri, 02/27/2026 - 13:03
पक्षी जीव आणि गाॅसिपिंग ! डेटा कसा भराभर ट्रान्सफर केला जातो... अगं तुला समजला का? , अगं तुला कळलं का ? असे एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला विचारतो... मग दुसरा पक्षी अगदी आपल्याला काय माहित नाही किंवा काय कळलं नाहीये असा चेहरा करुन अगदी आवडीने डेटा रिसिव्ह करायला सुरुवात करतो. :))) कोणाचं कोणा बरोबर सूत जुळलयं, इमूक तमुक भेटली होती, कोणाला कोणा बरोबर कुठे बघितले, कोणाचा कितवा महिना! इ इइ.... सगळं कसं इकडुन तिकडे ट्रान्सफर केलं जात. पक्षी जीव जितके एका दिवसात बोलत असतील तितके पारधी एक महिन्यात तरी बोलतील का ? याचीच मला शंका वाटते. जाता जाता: पक्षी जीव आणि सीक्रेट :- कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? असे बोलुन एक पक्षी जीव दुसर्‍या पक्षी जीवाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर करतो. पण कोणाला बोलू नकोस किंवा सांगू नकोस हे शब्दच पाखरांना सातत्याने ट्रिगर करत राहतो, मग ज्या पक्षाला सीक्रेट डेटा ट्रान्सफर झाला आहे त्याला हाच डेटा ट्रान्सफर करण्याची "उर्मी" निर्माण होत राहते... मग परत हा जीव दुसर्‍या पक्षी जीवाला भेटतो तेव्हा... कोणाला बोलू नकोस, कोणाला सांगणार नाहीस ना ? :))) शेवटी मग पक्षाची सिस्टीम स्टेबल होते आणि जेवललं अन्न नीट पचतं! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

आजी Sun, 03/08/2026 - 10:09
माझ्या स्नेही जनांचे मनापासून आभार मानते. माझ्या "गाॅसिपिंग याने की कुचाळक्या" या लेखाची एक हजाराहून अधिक वाचने झाली. प्रतिक्रिया निवडक, मोजक्या होत्या पण दर्जेदार आणि मनःपूर्वक दिलेल्या होत्या. त्या वाचून आनंद वाटला. तुमचा स्नेह मला लाभतो आणि मला नवीन काही लिहायला स्फूर्ती मिळते. सर्वांना या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
गॉसिपिंग उर्फ कुचाळक्या सर्वजण करतात. आपण सगळ्यांनी ते केलंय. लहान मुलं ,स्त्रिया, पुरुष, तरुण ,म्हातारे सगळेजण गॉसिपिंग करतात. गॉसिपिंग करण्यासाठी अट फक्त एकच. ज्याच्याबद्दल किंवा जिच्याबद्दल गाॅसिपिंग करायचं ती व्यक्ती तिथे हजर असता कामा नये. अर्थात कुणीतरी एक चहाडखोर असतोच बरं का आणि तो त्या व्यक्तीपर्यंत ही निंदा नालस्ती, टवाळकी लगबगीने पोहोचवतोच. काही पठ्ठे तर दोन्हींकडेही गाॅसिपिंग करतात आणि दोघांनाही एकमेकांच्या बातम्या पोहोचवतात. गॉसिपिंग फक्त दोघेजण किंवा अनेकजण एकत्र जमून देखील करतात. ते प्रत्यक्ष बोलून किंवा व्हॉट्सॲपवर सांकेतिक भाषेत किंवा फोनवरून देखील चालतं.

बाई माझी कंबर लचकली..

आजी ·

छानच विषय, आणि फिजिओ घेउन तुमची कंबरदुखी थांबली हे वाचुन फारच आनंद झाला. नशीब , तुमची फिजिओ ही कायरो प्रॅक्टीशनर नाही. तो एक भयानक अनुभव आहे. कंबरदुखीसाठी आम्ही एका फिजिओ कम कायरो कम कम कम...अशा बाईकडे गेलो. तिकडे तिने वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम तर करुन घेतलेच आणि बक्कळ फी सुद्धा घेतली पण "मी भारतातील २० का ३० का ४० कायरो पैकी एक आहे" असे म्हणुन "मान सैल सोडा/ हात सैल सोडा/पाय सैल सोडा ,जबडा सैल सोडा" असे म्हणत म्हणत ईतके अवयव पिळले आणि असे काही पिळले की मूळची कंबरदुखी बाजुला राहुन नवीन नवीन अवयव दुखायला लागले. ते सेशन घेउन आल्यावर जिम मध्ये १ तास व्यायाम केल्यावर जसा थकवा येतो तसेच वाटते आणि झोपण्याशिवाय दुसरे काही करण्याची ईच्छा होत नाही. या पेक्षा सक्तमजुरी परवडली.

चित्रगुप्त गुरुवार, 02/19/2026 - 05:45
आर्‍अ‍ॅच्।च्।आआ.. अरेच्चा. लॅपटॉपीवर ( उशीवर, गादीवर, चादरीवर प्रमाणे) टाईपताना 'क्याप्स्लॉक' का काय म्हणतात ते उघडे होते, त्यामुळे 'अरेच्चा' हे आर्‍अ‍ॅच्।च्।आआ' असे लिहिले गेले. आणि प्रतिसादाचे शीर्षक काय लिहीले होते ते मी 'वयोमाना'मुळे विसरलो, त्यामुळे ते तसेच राहु दिले. -- ते कसे ओळखायचे हे कुणी सांगू शकेल का ? (सध्या मिपावर हुशार हुशार आयायटीयनांचा वावर आहे, त्यापैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल असे वाटते.) असो. नमनालाच पाच उनित वीज घालवून आता पुढचे लिहीतो. आजी, तुम्ही लई म्हणजे लईच खुसखुषीत लिहीता ब्वॉ. (खुसखुशीत' ऐवजी 'खुसखुषीत' जास्त मजेशीर वाटते) तुमच्या त्या इंग्रजी स्पेलिंगांच्या गमती, एमाराय, "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे" वगैरेंमुळे तर "कयामत से मेरी जां कम नही हो" असेच म्हणावे लागेल. मस्त. असेच लिहीत रहा.

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 10:04
काही वर्षांपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण ( तेंव्हा वय वर्षे ७५) माझ्या दवाखान्यात सुनेबरोबर आली होती. जाता जाता मला म्हणाली अरे डॉक्टर ( आईची मैत्रीण असल्याने मला अगदी लहानपणापासून ओळखते म्हणून अरे) आजकाल मधून मधून माझे गुढघे आणि कंबर दुखतात. मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही घरात फिरून एक गोष्ट तपासून पहा - ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू आजही चालू आहे का? दोन मिनिटे विचार करून त्या म्हणाल्या अरे हो इतकं जुनं अगदी घड्याळ सुद्धा चालू नाही. मग मी त्यांना म्हणालो मावशी, ७५ वर्षे काम करून तुमचं शरीर झिजलं आहे. तेंव्हा असं थोडं फार चालायचंच. ७५ व्य वर्षी तुम्ही उत्तम चालत्या फिरत्या आहात याचा आनंद मानायचा कि दुःख हे तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकर लिहून गेले आहेत. जगायचं कसं ? कण्हत कण्हत का गाणं म्हणत? त्यावर त्या हसून म्हणाल्या-- बरोबर आहे तुझं!

सौंदाळा गुरुवार, 02/19/2026 - 19:13
माझी आई काही वर्षांपूर्वी अगदी याच टप्प्यांमधून गेली होती. पण नंतर फिजिओथेरपीने दुखण्याला उतार पडला. आता बसून खूप वेळ प्रवास केला तर अजून त्रास होतो. त्यामुळे आईनेच लेख लिहिला असे वाटले.

छानच विषय, आणि फिजिओ घेउन तुमची कंबरदुखी थांबली हे वाचुन फारच आनंद झाला. नशीब , तुमची फिजिओ ही कायरो प्रॅक्टीशनर नाही. तो एक भयानक अनुभव आहे. कंबरदुखीसाठी आम्ही एका फिजिओ कम कायरो कम कम कम...अशा बाईकडे गेलो. तिकडे तिने वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम तर करुन घेतलेच आणि बक्कळ फी सुद्धा घेतली पण "मी भारतातील २० का ३० का ४० कायरो पैकी एक आहे" असे म्हणुन "मान सैल सोडा/ हात सैल सोडा/पाय सैल सोडा ,जबडा सैल सोडा" असे म्हणत म्हणत ईतके अवयव पिळले आणि असे काही पिळले की मूळची कंबरदुखी बाजुला राहुन नवीन नवीन अवयव दुखायला लागले. ते सेशन घेउन आल्यावर जिम मध्ये १ तास व्यायाम केल्यावर जसा थकवा येतो तसेच वाटते आणि झोपण्याशिवाय दुसरे काही करण्याची ईच्छा होत नाही. या पेक्षा सक्तमजुरी परवडली.

चित्रगुप्त गुरुवार, 02/19/2026 - 05:45
आर्‍अ‍ॅच्।च्।आआ.. अरेच्चा. लॅपटॉपीवर ( उशीवर, गादीवर, चादरीवर प्रमाणे) टाईपताना 'क्याप्स्लॉक' का काय म्हणतात ते उघडे होते, त्यामुळे 'अरेच्चा' हे आर्‍अ‍ॅच्।च्।आआ' असे लिहिले गेले. आणि प्रतिसादाचे शीर्षक काय लिहीले होते ते मी 'वयोमाना'मुळे विसरलो, त्यामुळे ते तसेच राहु दिले. -- ते कसे ओळखायचे हे कुणी सांगू शकेल का ? (सध्या मिपावर हुशार हुशार आयायटीयनांचा वावर आहे, त्यापैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल असे वाटते.) असो. नमनालाच पाच उनित वीज घालवून आता पुढचे लिहीतो. आजी, तुम्ही लई म्हणजे लईच खुसखुषीत लिहीता ब्वॉ. (खुसखुशीत' ऐवजी 'खुसखुषीत' जास्त मजेशीर वाटते) तुमच्या त्या इंग्रजी स्पेलिंगांच्या गमती, एमाराय, "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे" वगैरेंमुळे तर "कयामत से मेरी जां कम नही हो" असेच म्हणावे लागेल. मस्त. असेच लिहीत रहा.

सुबोध खरे गुरुवार, 02/19/2026 - 10:04
काही वर्षांपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण ( तेंव्हा वय वर्षे ७५) माझ्या दवाखान्यात सुनेबरोबर आली होती. जाता जाता मला म्हणाली अरे डॉक्टर ( आईची मैत्रीण असल्याने मला अगदी लहानपणापासून ओळखते म्हणून अरे) आजकाल मधून मधून माझे गुढघे आणि कंबर दुखतात. मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही घरात फिरून एक गोष्ट तपासून पहा - ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू आजही चालू आहे का? दोन मिनिटे विचार करून त्या म्हणाल्या अरे हो इतकं जुनं अगदी घड्याळ सुद्धा चालू नाही. मग मी त्यांना म्हणालो मावशी, ७५ वर्षे काम करून तुमचं शरीर झिजलं आहे. तेंव्हा असं थोडं फार चालायचंच. ७५ व्य वर्षी तुम्ही उत्तम चालत्या फिरत्या आहात याचा आनंद मानायचा कि दुःख हे तुम्हीच ठरवा. मंगेश पाडगावकर लिहून गेले आहेत. जगायचं कसं ? कण्हत कण्हत का गाणं म्हणत? त्यावर त्या हसून म्हणाल्या-- बरोबर आहे तुझं!

सौंदाळा गुरुवार, 02/19/2026 - 19:13
माझी आई काही वर्षांपूर्वी अगदी याच टप्प्यांमधून गेली होती. पण नंतर फिजिओथेरपीने दुखण्याला उतार पडला. आता बसून खूप वेळ प्रवास केला तर अजून त्रास होतो. त्यामुळे आईनेच लेख लिहिला असे वाटले.
लेखनप्रकार
हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या "चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे." काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.) "गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?" "कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का?