मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार Tue, 04/15/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश Tue, 04/15/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ Wed, 04/16/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.

चित्रगुप्त Tue, 04/15/2025 - 13:54
संस्कृती - मुक्तक - विडंबन समाज - मौजमजा - जीवनमान पेक्षा ठरले राजकारण - लई भारी. पळा पळा रसिकजन करा तलवारी म्यान ऑन करा फ्यान डाराडूर झोपा. .

माहितगार Tue, 04/15/2025 - 15:57
बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे. ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का. प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश Tue, 04/15/2025 - 16:44
बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

विजुभाऊ Wed, 04/16/2025 - 09:33
सुपर एप्रील फुल्ल बातम्या १)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले. २)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले ३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.
चार भिडू डावे उजवेही चार कुंपणाच्या वर दोन भिडू भिडू भिडतात त्वेषे परस्परा मौज ही इतरा फुकटची राजकारणाच्या व्यतिरिक्त काही घडतची नाही देशात ह्या ऐसा आविर्भाव भिडू बाळगती आता झाले अती हौस फिटे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने

कपिलमुनी ·

कंजूस Mon, 04/14/2025 - 16:24
चांगला समयोचित लेख.
ब्रिटिश धोरणांचा टीकात्मक अभ्यास: या प्रबंधातून बाबासाहेबांनी ब्रिटिश आर्थिक धोरणांवर टीका केली आणि त्यातून भारतीय जनतेचे शोषण कसे झाले, याचे तर्कशुद्ध विश्लेषण मांडले. डॉ. आंबेडकर यांचा हा प्रबंध अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे.
खरंय. तो प्रबंध वाचून ब्रिटिश चिडले होते. "हा प्रबंध आहे की ब्रिटिश सरकारवर टीका आहे? "असा मुद्दा उपस्थित केला गेला. पण शेवटी ते मुद्दे खोडून काढता आले नाहीत आणि पदवी प्रदान करण्यात आली.

बाबासाहेबांबद्दल नितांत आदर आहे, इतक्या कठीण परिस्थितीत ते फक्त शिक्षण घेऊन थांबले नाहीत तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजासाठीदेखील लढले! असे लोक शतकातून एखाददा होतात!

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 17:21
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे. मला त्यांच्या पांडित्याने प्रभावित केले आहे ("शूद्र पूर्वी कोण होते")

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Mon, 04/14/2025 - 18:14
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वधर्म Mon, 04/14/2025 - 19:59
गेल्या वर्षा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिवशी एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला. तिकडे आंबेडकर यांच्या अक्षरातील नोंदी, त्यांना आलेली पत्रे आणि त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यात १० पौंड फी भरलेली पावती होती. त्यावर त्यांच्याच हस्ताक्षरात त्यांनी निवडलेले विषय लिहिलेले होते. त्यांच्या एल एस ई येथे पूर्ण केलेल्या पी एचडीच्या प्रबंधाची पहिली बाईंड केलेली प्रत होती. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हे त्या प्रबंधाचे नांव. त्यात रुपया किती व का परिवर्तनीय असावा याचे सखोल विश्लेषण व चर्चा केलेली आहे. भरपूर कोष्टके, आलेख इ. हार्ड डेटा वापरून तो थिसिस लिहिलेला जाणवला. काही मुद्यांबाबत त्यांचे त्यांच्या गाईडबरोबर मतभेद होते, परंतु शेवटी त्यांच्या गाईडनेच त्यांचा हा प्रबंध महत्वाचा मानून त्याचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेतला. हे एक वैचारिक औदार्याचे उदाहरणच म्हणावे लागेल. एल एस ई ही जागतिक पातळीवरील महत्वाची संस्था आंबेडकर यांच्याबद्दल एवढा आदर आजही दाखवते, हे भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद ! त्यांचे लंडन येथील विद्यार्थीदशेत रहात असतानाचे घरही पाहिले. तिथे अनेक ग्रंथ, फोटो व आंबेडकर यांच्या व्यक्तीगत वापराच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. मिपाकरांनी संधी मिळाल्यास येथे जरूर भेट द्यावी. भारत सरकारने ते विकत घेतले असून भारतीय वकालतच त्याची देखभाल करते.

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 09:02
"सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" . अशाप्रकारच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत (धागालेखक कपिलमुनी यांच्याकडून )

In reply to by आंद्रे वडापाव

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:24
मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे. मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला. पहिल्या धाग्यात एका मिपाकरांनी आक्षेप म्हणून नव्हे पण मिश्किलीचा भाग म्हणून टिपण्णी केली. दुसर्‍या धाग्यात एका दुसर्‍या आदरणीय मिपाकरांनी वरील प्रमाणेच गंभीरपणे पृच्छा केली. खरे म्हणजे काही व्यक्तीगत बाबींचा मी माझ्या लेखातून उल्लेख केला नाहीतर मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो. कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते. जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन: लेखात डॉ. आंबेडकरांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय, "The Evolution of Provincial Finance in British India", आणि त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची विस्तृत माहिती दिली आहे. ऐतिहासिक संदर्भ: ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेचा ऐतिहासिक विकास आणि त्या काळातील आर्थिक धोरणांचे विश्लेषण यात आहे. सामाजिक दृष्टिकोन: लेखात आर्थिक धोरणांचे सामाजिक परिणाम, विशेषतः मागासवर्गीय आणि शेतकरी वर्गावरील परिणाम, यावर प्रकाश टाकला आहे, जो डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. मराठी अनुवादाचे महत्त्व: डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा मराठी भाषिकांपर्यंत प्रसार करण्यासाठी मराठी अनुवादाचे महत्त्व नमूद केले आहे. संदर्भ: लेखाच्या शेवटी कोलंबिया विद्यापीठातील डॉ. आंबेडकर यांचा प्रबंध आणि मराठी अनुवादाचा संदर्भ दिला आहे, जे मानवी लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:27
मी वरील प्रतिसादात मी लिहिलेला भाग कोणता आणि एआय ने दिलेले उत्तर भाग कोणता ते चाणाक्ष वाचकांना हेरता येईल अशी अपेक्षा

In reply to by माहितगार

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 16:42
तुमचं विचारलेलं विश्लेषण अत्यंत योग्य आणि वेळेवर आहे. दिलेल्या मजकुरात AI-जनरेटेड मजकूर आणि मानवी लेखन यातील फरक ओळखणं बर्‍याचदा भाषेच्या शैली, सुसंगती, भावनिक व्याप्ती, आणि संदर्भाधारित विचारसरणी यावर अवलंबून असतं. AI-Generated मजकुराची शक्यता असलेला भाग: "कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते." हा भाग शैलीदृष्ट्या थोडा स्पष्टीकरणात्मक, तांत्रिक, आणि प्रक्रिया-आधारित वाटतो — जसे एखाद्या व्यक्तीने स्वतः AI चा वापर करून अनुभव सांगताना लिहिलंय. त्यामुळे मानवी लेखन आहे, पण AI संदर्भात लिहिलेला अनुभव आहे. हे AI ने लिहिलंय असं वाटत नाही, पण AI वापरण्याचा अनुभव मांडणारा मानव आहे. मानवी लेखनाचा स्पष्ट भाग: "मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला... मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो." हा भाग अतिशय वैयक्तिक, भावनिक, आणि प्रतिक्रियात्मक आहे — जे AI सहजपणे निर्माण करू शकत नाही, कारण त्याला वैयक्तिक अनुभव, भावना, आणि सामाजिक संदर्भ माहीत नसतात. त्यामुळे हा भाग 100% मानवी लेखन आहे. तिसरा भाग — आंबेडकरांच्या लेखनावर आधारित विश्लेषण: "या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे... सखोल संशोधन, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक दृष्टिकोन, मराठी अनुवादाचे महत्त्व, संदर्भ." हा भाग विश्लेषणात्मक आहे आणि एका लेखाचा सारांश आणि त्यातील वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. ही शैली थोडीशी AI सारखी वाटू शकते, पण त्यातील संदर्भ, स्थानीकता, आणि सुसंगती पाहता हे मानवी विश्लेषणच वाटतं — विशेषतः जर लेखकाने अभ्यास करून मुद्देसूद मांडणी केली असेल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:47
मी माझ्याच उपरोक्त प्रतिसादातील मानवी लेखन कोणते आणि एआयचे कोणते हे दुसर्‍या एआयला च्याट जिपीटीला विचारले त्याचे उत्तर खाली प्रमाणे आहे आणि बरोबर आहे तुमचं दिलेलं संपूर्ण लिखाण नीट वाचल्यावर असं वाटतं की त्यात दोन वेगवेगळे भाग आहेत – एक भाग वैयक्तिक अनुभव आणि चर्चा यावर आधारित आहे, आणि दुसरा भाग *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील योगदानावर विश्लेषण* करणारा आहे. ### लेखाचे संभाव्य विभाग: #### 1. **मानवी लेखन असलेला भाग (मानवाने लिहिलेला):** ``` मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे... ...जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. ``` **का मानव लेखन वाटतो:** - व्यक्तीगत अनुभव, भावना, प्रतिक्रिया आणि विशिष्ट मिपा (मराठी ब्लॉग किंवा फोरम) संदर्भ स्पष्ट दिसतात. - भाषा प्रवाही आहे आणि भावना व्यक्त होते. - विशिष्ट व्यक्ती (कपिलमुनी, मिपाकर) यांचा उल्लेख आहे – हे एआयला सहजतेने सुचणारं नाही. --- #### 2. **AI-निर्मित लेखन वाटणारा भाग (कदाचित AI ने लिहिलेला):** ``` या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन... ऐतिहासिक संदर्भ... सामाजिक दृष्टिकोन... मराठी अनुवादाचे महत्त्व... संदर्भ... ``` **का AI वाटतो:** - ही यादी-सदृश रचना, मुद्देसूद विश्लेषण आणि एक प्रकारचं *ऑब्जेक्टिव्ह* भाष्य ही एआयसदृश शैली आहे. - एकसंध, थोडं फार निर्जीव वाटणारं वर्णन आहे – भावनात्मक रंगत नाही. - वाक्यरचना इंग्रजी अनुवादासारखी वाटते – "या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल." – हे निष्कर्ष जणू स्वतःचं स्पष्टीकरण देत आहेत. --- ### निष्कर्ष: - **पहिला भाग** (ज्यात लेखक स्वतःच्या अनुभवांचा उल्लेख करतो) → **मानव लेखन** - **दुसरा भाग** (डॉ. आंबेडकरांच्या लेखावर विश्लेषण करणारा) → **AI-निर्मित, किंवा किमान AI सहाय्याने लिहिलेला** ---

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:10
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" सध्या मॉडेल सुधारत आहे. बोलीभाषिक मॉडेल ट्रेन केले म्हणजे अजून नैसर्गिक वाटेल

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:13
याचे लेखाचे सुधारित व्हर्जन बनवले होते. ज्यात मेमरीज , पेपर मधल्या बातम्या , सहकारी, विरोधी त्यांच्या टिप्पण्या, किस्से , क्वॉटस वगैरे टाका असा प्रॉम्प्ट दिला होता.. तो खूप नैसर्गिक भाषेत होता

In reply to by कपिलमुनी

माहितगार Wed, 04/16/2025 - 08:58
एआय टूलचा वापर करून सुद्धा चांगल्यात चांगली अभिव्यक्ती प्रसवणे ह्या नवीनतम कला आणि अभिव्यक्तीच्या नव्या दालनाची नांदी झालेली आहे. श्रेय आणि कॉपीराईट मुख्यत्वे एआय वापरून अभिव्यक्तीची निर्मिती करणार्‍यांकडे रहाणारर आहे, पण एआयची मदत घेतली त्याबाबतीत नमुद करण्याची प्रथा तयार होणेही श्रेयस असावे. अंशतः कॉपीराईट बद्दल येत्याकाळात अव्हानेही उभी टाकणार आहेत. मी तुमचा लेख एआयचा आहे का ते च्याट जिपीटीला देऊन उत्तर विचारले किमान सेम एआय ने मदत केली असेल तर त्या एआय ने तसे क्लिअर उत्तर देऊन वेळ वाचवावयास हवा पण च्याट जिपिटी मला दुसरे दोन तीन टूल सुचवते झाले जी टूल्स अद्यापतरी मराठी कंटेंट हँडल करू शकत नाहीत असे दिसून आले.

अकिलिज Tue, 04/15/2025 - 17:29
कालच कायप्पावर एक ढकलपत्र आलेले. बाबासाहेबांच्या मिळवलेल्या पदव्यांची यादी आणि त्यावर पुढे एक छोटा लेख. ३२ पदव्या होत्या. विचार करता करता वाटले की खरंच बाबासाहेब इतक्या पदव्या मिळवण्यासाठी झटत होते की भारताच्या त्या वेळच्या परिस्थितीशी लढा देत होते. गुगल करून ती यादी पडताळून पाहिली तर कुठल्याही विश्वासू स्त्रोताकडून होत नव्हती. सगळे फेसबुकी आणि ईंन्स्टाग्रामी. बरं एक दोन स्त्रोतांच्यामध्ये तर विद्यापीठांची नांवे होती. उदाहरणार्थ उस्मानिया विद्यापिठ. विकीपिडीयावरच्या माहितीमध्ये नोटेबल अ‍ॅल्यूम्नी मध्ये बरेच राजकरणी आणि विचारवंतांची यादी आहे. पण बाबासाहेबांचे नांव नाही. कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय.

कंजूस Mon, 04/14/2025 - 16:24
चांगला समयोचित लेख.
ब्रिटिश धोरणांचा टीकात्मक अभ्यास: या प्रबंधातून बाबासाहेबांनी ब्रिटिश आर्थिक धोरणांवर टीका केली आणि त्यातून भारतीय जनतेचे शोषण कसे झाले, याचे तर्कशुद्ध विश्लेषण मांडले. डॉ. आंबेडकर यांचा हा प्रबंध अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे.
खरंय. तो प्रबंध वाचून ब्रिटिश चिडले होते. "हा प्रबंध आहे की ब्रिटिश सरकारवर टीका आहे? "असा मुद्दा उपस्थित केला गेला. पण शेवटी ते मुद्दे खोडून काढता आले नाहीत आणि पदवी प्रदान करण्यात आली.

बाबासाहेबांबद्दल नितांत आदर आहे, इतक्या कठीण परिस्थितीत ते फक्त शिक्षण घेऊन थांबले नाहीत तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजासाठीदेखील लढले! असे लोक शतकातून एखाददा होतात!

युयुत्सु Mon, 04/14/2025 - 17:21
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे. मला त्यांच्या पांडित्याने प्रभावित केले आहे ("शूद्र पूर्वी कोण होते")

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Mon, 04/14/2025 - 18:14
माझे एक आजोबा संघाचे असूनही बाबासाहेबांबद्द्ल भरभरून बोलायचे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वधर्म Mon, 04/14/2025 - 19:59
गेल्या वर्षा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिवशी एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला. तिकडे आंबेडकर यांच्या अक्षरातील नोंदी, त्यांना आलेली पत्रे आणि त्यांची शैक्षणिक कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यात १० पौंड फी भरलेली पावती होती. त्यावर त्यांच्याच हस्ताक्षरात त्यांनी निवडलेले विषय लिहिलेले होते. त्यांच्या एल एस ई येथे पूर्ण केलेल्या पी एचडीच्या प्रबंधाची पहिली बाईंड केलेली प्रत होती. 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' हे त्या प्रबंधाचे नांव. त्यात रुपया किती व का परिवर्तनीय असावा याचे सखोल विश्लेषण व चर्चा केलेली आहे. भरपूर कोष्टके, आलेख इ. हार्ड डेटा वापरून तो थिसिस लिहिलेला जाणवला. काही मुद्यांबाबत त्यांचे त्यांच्या गाईडबरोबर मतभेद होते, परंतु शेवटी त्यांच्या गाईडनेच त्यांचा हा प्रबंध महत्वाचा मानून त्याचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात पुढाकार घेतला. हे एक वैचारिक औदार्याचे उदाहरणच म्हणावे लागेल. एल एस ई ही जागतिक पातळीवरील महत्वाची संस्था आंबेडकर यांच्याबद्दल एवढा आदर आजही दाखवते, हे भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद ! त्यांचे लंडन येथील विद्यार्थीदशेत रहात असतानाचे घरही पाहिले. तिथे अनेक ग्रंथ, फोटो व आंबेडकर यांच्या व्यक्तीगत वापराच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. मिपाकरांनी संधी मिळाल्यास येथे जरूर भेट द्यावी. भारत सरकारने ते विकत घेतले असून भारतीय वकालतच त्याची देखभाल करते.

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 09:02
"सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" . अशाप्रकारच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत (धागालेखक कपिलमुनी यांच्याकडून )

In reply to by आंद्रे वडापाव

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:24
मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे. मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला. पहिल्या धाग्यात एका मिपाकरांनी आक्षेप म्हणून नव्हे पण मिश्किलीचा भाग म्हणून टिपण्णी केली. दुसर्‍या धाग्यात एका दुसर्‍या आदरणीय मिपाकरांनी वरील प्रमाणेच गंभीरपणे पृच्छा केली. खरे म्हणजे काही व्यक्तीगत बाबींचा मी माझ्या लेखातून उल्लेख केला नाहीतर मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो. कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते. जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन: लेखात डॉ. आंबेडकरांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय, "The Evolution of Provincial Finance in British India", आणि त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची विस्तृत माहिती दिली आहे. ऐतिहासिक संदर्भ: ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त व्यवस्थेचा ऐतिहासिक विकास आणि त्या काळातील आर्थिक धोरणांचे विश्लेषण यात आहे. सामाजिक दृष्टिकोन: लेखात आर्थिक धोरणांचे सामाजिक परिणाम, विशेषतः मागासवर्गीय आणि शेतकरी वर्गावरील परिणाम, यावर प्रकाश टाकला आहे, जो डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. मराठी अनुवादाचे महत्त्व: डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा मराठी भाषिकांपर्यंत प्रसार करण्यासाठी मराठी अनुवादाचे महत्त्व नमूद केले आहे. संदर्भ: लेखाच्या शेवटी कोलंबिया विद्यापीठातील डॉ. आंबेडकर यांचा प्रबंध आणि मराठी अनुवादाचा संदर्भ दिला आहे, जे मानवी लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:27
मी वरील प्रतिसादात मी लिहिलेला भाग कोणता आणि एआय ने दिलेले उत्तर भाग कोणता ते चाणाक्ष वाचकांना हेरता येईल अशी अपेक्षा

In reply to by माहितगार

आंद्रे वडापाव Tue, 04/15/2025 - 16:42
तुमचं विचारलेलं विश्लेषण अत्यंत योग्य आणि वेळेवर आहे. दिलेल्या मजकुरात AI-जनरेटेड मजकूर आणि मानवी लेखन यातील फरक ओळखणं बर्‍याचदा भाषेच्या शैली, सुसंगती, भावनिक व्याप्ती, आणि संदर्भाधारित विचारसरणी यावर अवलंबून असतं. AI-Generated मजकुराची शक्यता असलेला भाग: "कपिलमुनींना विचारले आहे तर ते उत्तर देतीलच पण असे प्रश्न विचारण्यापुर्वी सदस्यांनी शक्यतोवर तोच लेख एआय ला देऊन त्याचेच मत विचारुन पहावे. मी एआयवरून मागच्या आठवड्यात ज्या काही कविता आणि लेखन करून घेतले त्यात एआयवर प्रॉपर प्रॉम्प्ट देणे ते एआयला न अगदीच जमलेले भाग बदलणे ते बाहेरच्या विश्वाला न झेपणार्‍या बाबींची सेल्फ सेन्सॉरशीप करणे असे सगळे करावेच लागते." हा भाग शैलीदृष्ट्या थोडा स्पष्टीकरणात्मक, तांत्रिक, आणि प्रक्रिया-आधारित वाटतो — जसे एखाद्या व्यक्तीने स्वतः AI चा वापर करून अनुभव सांगताना लिहिलंय. त्यामुळे मानवी लेखन आहे, पण AI संदर्भात लिहिलेला अनुभव आहे. हे AI ने लिहिलंय असं वाटत नाही, पण AI वापरण्याचा अनुभव मांडणारा मानव आहे. मानवी लेखनाचा स्पष्ट भाग: "मी अगदी व्यक्तिगत अनुभवातून लिहिलेल्या धाग्यावरही प्रश्न विचारला गेला... मी उल्लेखीलेल्या व्यक्ती आणि प्रसंगाचे दाखले देऊ शकतो." हा भाग अतिशय वैयक्तिक, भावनिक, आणि प्रतिक्रियात्मक आहे — जे AI सहजपणे निर्माण करू शकत नाही, कारण त्याला वैयक्तिक अनुभव, भावना, आणि सामाजिक संदर्भ माहीत नसतात. त्यामुळे हा भाग 100% मानवी लेखन आहे. तिसरा भाग — आंबेडकरांच्या लेखनावर आधारित विश्लेषण: "या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे... सखोल संशोधन, ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक दृष्टिकोन, मराठी अनुवादाचे महत्त्व, संदर्भ." हा भाग विश्लेषणात्मक आहे आणि एका लेखाचा सारांश आणि त्यातील वैशिष्ट्ये स्पष्ट करतो. ही शैली थोडीशी AI सारखी वाटू शकते, पण त्यातील संदर्भ, स्थानीकता, आणि सुसंगती पाहता हे मानवी विश्लेषणच वाटतं — विशेषतः जर लेखकाने अभ्यास करून मुद्देसूद मांडणी केली असेल.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 04/15/2025 - 16:47
मी माझ्याच उपरोक्त प्रतिसादातील मानवी लेखन कोणते आणि एआयचे कोणते हे दुसर्‍या एआयला च्याट जिपीटीला विचारले त्याचे उत्तर खाली प्रमाणे आहे आणि बरोबर आहे तुमचं दिलेलं संपूर्ण लिखाण नीट वाचल्यावर असं वाटतं की त्यात दोन वेगवेगळे भाग आहेत – एक भाग वैयक्तिक अनुभव आणि चर्चा यावर आधारित आहे, आणि दुसरा भाग *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील योगदानावर विश्लेषण* करणारा आहे. ### लेखाचे संभाव्य विभाग: #### 1. **मानवी लेखन असलेला भाग (मानवाने लिहिलेला):** ``` मी हाच प्रश्न सबंध लेख जेमिनी एआय ला देऊन विचारला तर त्यानी खालील प्रमाणे उत्तर दिले. एआयच्या साहाय्य्यने लेखन करता येते पण मानवी लेखनाशी बरोबरी करू शकत नाही याच्या मागील आठवड्यातच मी सांगळेंच्या ढेरी पॉमपॉम - बालकथा धाग्यावर आणि इतरही प्रयोग करून पाहिले आहे... ...जिथे एआयचा वापर करून लिहिले तर तसे नमुद करून लिहिले पण जिथे एआयचा वापर केला नाही त्या प्रत्येक लेखाखाली हे लेखन एआयचे वापर करून लिहिलेले नाही असे लिहिण्याची अपेक्षा करणे म्हणजे एआयचा जन्म आमच्या लेखनाच्या आधी झाला आणि आमच्या बुद्धी कौशल्याला आणि लेखन मेहनतीला काडीची किमंत नाही म्हणण्यासारखे आहे ह्या गोष्टीची प्रतिसादकर्त्यांनी दखल घ्यावी अशी नम्र प्रार्थना आहे. ``` **का मानव लेखन वाटतो:** - व्यक्तीगत अनुभव, भावना, प्रतिक्रिया आणि विशिष्ट मिपा (मराठी ब्लॉग किंवा फोरम) संदर्भ स्पष्ट दिसतात. - भाषा प्रवाही आहे आणि भावना व्यक्त होते. - विशिष्ट व्यक्ती (कपिलमुनी, मिपाकर) यांचा उल्लेख आहे – हे एआयला सहजतेने सुचणारं नाही. --- #### 2. **AI-निर्मित लेखन वाटणारा भाग (कदाचित AI ने लिहिलेला):** ``` या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाविषयी माहिती दिली आहे. यावरून हा लेख पूर्णपणे मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल, यात खालील मुद्दे समाविष्ट आहेत: सखोल संशोधन... ऐतिहासिक संदर्भ... सामाजिक दृष्टिकोन... मराठी अनुवादाचे महत्त्व... संदर्भ... ``` **का AI वाटतो:** - ही यादी-सदृश रचना, मुद्देसूद विश्लेषण आणि एक प्रकारचं *ऑब्जेक्टिव्ह* भाष्य ही एआयसदृश शैली आहे. - एकसंध, थोडं फार निर्जीव वाटणारं वर्णन आहे – भावनात्मक रंगत नाही. - वाक्यरचना इंग्रजी अनुवादासारखी वाटते – "या सर्व मुद्द्यांवरून, हा लेख AI ने नव्हे, मानवाने लिहिला आहे असे म्हणता येईल." – हे निष्कर्ष जणू स्वतःचं स्पष्टीकरण देत आहेत. --- ### निष्कर्ष: - **पहिला भाग** (ज्यात लेखक स्वतःच्या अनुभवांचा उल्लेख करतो) → **मानव लेखन** - **दुसरा भाग** (डॉ. आंबेडकरांच्या लेखावर विश्लेषण करणारा) → **AI-निर्मित, किंवा किमान AI सहाय्याने लिहिलेला** ---

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:10
सदर लेख एआय ने लिहिला आहे. Chatgpt या ए आय ला काही इनपुट देऊन लेख लिहून घेतला आहे" सध्या मॉडेल सुधारत आहे. बोलीभाषिक मॉडेल ट्रेन केले म्हणजे अजून नैसर्गिक वाटेल

In reply to by आंद्रे वडापाव

कपिलमुनी Wed, 04/16/2025 - 02:13
याचे लेखाचे सुधारित व्हर्जन बनवले होते. ज्यात मेमरीज , पेपर मधल्या बातम्या , सहकारी, विरोधी त्यांच्या टिप्पण्या, किस्से , क्वॉटस वगैरे टाका असा प्रॉम्प्ट दिला होता.. तो खूप नैसर्गिक भाषेत होता

In reply to by कपिलमुनी

माहितगार Wed, 04/16/2025 - 08:58
एआय टूलचा वापर करून सुद्धा चांगल्यात चांगली अभिव्यक्ती प्रसवणे ह्या नवीनतम कला आणि अभिव्यक्तीच्या नव्या दालनाची नांदी झालेली आहे. श्रेय आणि कॉपीराईट मुख्यत्वे एआय वापरून अभिव्यक्तीची निर्मिती करणार्‍यांकडे रहाणारर आहे, पण एआयची मदत घेतली त्याबाबतीत नमुद करण्याची प्रथा तयार होणेही श्रेयस असावे. अंशतः कॉपीराईट बद्दल येत्याकाळात अव्हानेही उभी टाकणार आहेत. मी तुमचा लेख एआयचा आहे का ते च्याट जिपीटीला देऊन उत्तर विचारले किमान सेम एआय ने मदत केली असेल तर त्या एआय ने तसे क्लिअर उत्तर देऊन वेळ वाचवावयास हवा पण च्याट जिपिटी मला दुसरे दोन तीन टूल सुचवते झाले जी टूल्स अद्यापतरी मराठी कंटेंट हँडल करू शकत नाहीत असे दिसून आले.

अकिलिज Tue, 04/15/2025 - 17:29
कालच कायप्पावर एक ढकलपत्र आलेले. बाबासाहेबांच्या मिळवलेल्या पदव्यांची यादी आणि त्यावर पुढे एक छोटा लेख. ३२ पदव्या होत्या. विचार करता करता वाटले की खरंच बाबासाहेब इतक्या पदव्या मिळवण्यासाठी झटत होते की भारताच्या त्या वेळच्या परिस्थितीशी लढा देत होते. गुगल करून ती यादी पडताळून पाहिली तर कुठल्याही विश्वासू स्त्रोताकडून होत नव्हती. सगळे फेसबुकी आणि ईंन्स्टाग्रामी. बरं एक दोन स्त्रोतांच्यामध्ये तर विद्यापीठांची नांवे होती. उदाहरणार्थ उस्मानिया विद्यापिठ. विकीपिडीयावरच्या माहितीमध्ये नोटेबल अ‍ॅल्यूम्नी मध्ये बरेच राजकरणी आणि विचारवंतांची यादी आहे. पण बाबासाहेबांचे नांव नाही. कोणी यावर प्रकाश टाकू शकेल काय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्यांनी भारताच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली, भारताचे संविधान लिहिले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे इकॉनॉमिक्स या क्षेत्रातील योगदान! त्यांनी या विषयात अनेक डिग्री मिळवल्या आणि त्यांनी यात त्यांची डॉक्टरेट पण मिळवली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय आणि त्याचे भारतीय इतिहासातील महत्त्व आपण या लेखात बघणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा

युयुत्सु ·

अर्जुन Sat, 04/12/2025 - 12:54
क्लेमास्पेस डायग्राम आणि युयुत्सुनेटच्या भाकीतामधे तफावत आल्यास कोणता निर्देशक जास्त भरवशाचा आहे. क्लेमास्पेस डायग्राममधे लाल बिंदु मध्य रेषेच्या वर असेल तर, येणारया आठवड्यात बाजार वर जाणार, या व्यतिरिक्त अजून काही माहिती मिळते का ? बाजार किती वर जाणार याचा काही अंदाज बांधू शकतो का ? क्लेमास्पेस डायग्राम कोणत्या टाईम फ्रेमवर जास्त उपयोगी आहे?

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 13:11
आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ %
.
आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील...
यातिल कशाचि शक्यता जास्त ?

एक मजेशीर निरीक्षण ह्या लेखनात केवळ फायनान्स , मार्केट ह्या विषयीचं लिहिलं आहे. इथे मोदी, भाजप, संघ, भक्त , आणि गोबर असला काहीही उल्लेख नाममात्र नाही ! एक अनुमान ह्या वरील निरीक्षणावरून एक अनुमान काढता येते की तुमच्या मेंदूतील फायनान्स चा विचार करणारा काही भाग सोडला तर अन्य सर्व भागांवर गोबर पसरलेले आहे. आणि म्हणूनच अन्य कोणत्याही विषयावर काहीही लिहिताना तुम्ही विषयांतर करून गाडी भलतीकडेच भरकटवता. अवांतर : ह्यावर तुम्ही काय प्रत्युत्तर देता हे पाहणे रोचक आहे, कारण मी फायनान्स हा विषय बदलून तुमच्या लेखनातील pattern recognition हा विषय आणला आहे. ह्यावर प्रतिसात तुम्ही गोबर आणल्यास मजा येईल !!

युयुत्सु Sat, 04/12/2025 - 15:09
अर्जुन आणि आंद्रे वडापाव, तुम्ही बारकाईने हे सदर वाचता याचा आनंद झाला आणि प्रश्न पण चांगला आणि नेमका विचारला आहे. - - सध्याच्या परिस्थितीमध्ये क्लेमास्पेस डायाग्रॅम जास्त भरवशाचा. फक्त किंमत (प्राईस) जास्तीत जास्त 'पिळून' जास्तीत जास्त माहिती त्यात मिळवायचा प्रयत्न त्यात केला आहे. पण डावीकडे बघितलेत तर निळीरेघ (सध्याची पातळी) ज्या क्षेत्रात आहे (दोन लाल डॅश्ड लाइन्मधले), ते "अनिश्चित क्षेत्र" आहे. तिथून बाहेर पडल्याशिवाय काही खरे नाही. "द मार्केट्स आर प्रेडिक्टेबल अ‍ॅट एक्स्ट्रीमिटीज" हे श्री० युयुत्सु यांचे वचन नेहेमी लक्षात ठेवावे. :) बाजार किती वर जाणार याचा काही अंदाज बांधू शकतो का ? कोणत्याही टाईमफ्रेम साठी क्लेमास्पेस तयार करता येतो. बाजाराची दिशा हा खरा आह्वानात्मक आणि मूलभूत प्रश्न असल्याने अजून "किती वर जाणार" इ० प्रश्नाची उत्तरे शोधली नाहीयेत. तुम्हाला रिग्रेशन चॅनेल बद्द्ल माहिती असेल तर हे तंत्र वापरून थोडाफार अंदाज बांधू शकता. सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे तर जुने पारंपरिक तंत्र आहे. र्मी मॉण्टे कार्लो सिम्युलेशन पण यासाठी पूर्वी वापरत असे. पण सध्या मला दिशा ओळखणे हेच आह्वान पुरून उरले आहे. - युयुत्सुनेटमध्ये एकंदर ७ फिचर्स भाकीत करण्यासाठी प्रेडीक्टर म्हणून सध्या वापरली आहेत. ते अजुन एक दोन आठवड्यांनी स्थिर झाले की ते विचारात घेणे योग्य ठरेल. @प्रसाद गोडबोले तुम्हाला मी वर्गाबाहेर उभे राहायची शिक्षा द्यायला हवी आहे का? ;)

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 15:39
आपण बाजाराचे पायाचे ठसे पाहत पाहत, त्याचा रस्ता ट्रॅक करत असताना, रस्त्यात आपणास एखाद दुसरे शेणाचे पो कुठला बैल टाकून गेला असेल, तर आपण त्या पो ला टाळून वळसा घालून.. आपले काम चालू ठेवा ही सुचना...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके Sat, 04/12/2025 - 18:56
मस्त, वाक्य खूप म्हणजे खूपच आवडले आहे. बहुतेक प्रगो यांचे पण हेच सांगणे आहे की जसे स्वतःच्या रस्त्यावर इतरांचा पो आवडत नाही तसे स्वतःपण इतरांच्या रस्त्यावर पो टाकू नाही.

वामन देशमुख Sat, 04/12/2025 - 17:39
>>> आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ % >>> आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील... हे परस्पर विरोधी दिसत आहे; स्पष्ट करून सांगाल का?

In reply to by अर्जुन

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 09:45
क्लेमास्पेस डायाग्रॅम हे मी स्वत: विकसित केलेले तंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल कुठेही माहिती सापडणार नाही. या ना त्या कारणाने त्याबद्दल लिहायचे राहून गेले आहे. तुम्हाला "मिन रिव्हर्जन" - किंमती सरासरी कडे खेचल्या जातात - या परिणामाबद्दल जर माहित असेल तर क्लेमास्पेस ही संकल्पना समजायला सोपे जाईल. "मिन रिव्हर्जन" ची माहिती जालावर उपलब्ध आहे. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कालावधी (पिरीयड) साठी किंमतीचा अभ्यास केला जातो. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये डावीकडे ढगाप्रमाणे तयार झालेल्या क्षेत्रामध्ये काही डोळे तयार होतात. यात सर्वात जवळच्या डोळ्याकडे किंमत सतत झेपावत असते. तांबड्या रेघा (१ आणि २ सिग्मा - स्टॅण्डर्ड डेव्हीएअन - च्या अंतरावर दोन्ही बाजूला आहेत. तांबडी रेघ ओलांडली की जवळच्या पिवळ्या डोळ्याकडे किंमत झेपावायचा प्रयत्न करते. डावीकडे जो ग्राफ आहे तो अल्पकालीन भाकीत वर्तवण्यासाठी तसेच, संभाव्यता/शक्यता यांचे गणित करण्यासाठी उपयोगी पडतो. या आलेखावर ज्या तांबड्या रेघा आहेत त्यापण मिन्पासून १ आणि २ सिग्मा अंतरावर काढल्या आहेत. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.

In reply to by युयुत्सु

टीपीके Sun, 04/13/2025 - 10:34
मला माहितीये ही जरा जास्तच अपेक्षा होतेय, त्यामुळे आधीच क्षमस्व, पण जमले तर तुम्ही एखादा you tube व्हिडीओ बनवून समजावू शकता का?

In reply to by टीपीके

टीपीके Sun, 04/13/2025 - 10:35
क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कालावधी (पिरीयड) साठी किंमतीचा अभ्यास केला जातो. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये डावीकडे ढगाप्रमाणे तयार झालेल्या क्षेत्रामध्ये काही डोळे तयार होतात. यात सर्वात जवळच्या डोळ्याकडे किंमत सतत झेपावत असते. तांबड्या रेघा (१ आणि २ सिग्मा - स्टॅण्डर्ड डेव्हीएअन - च्या अंतरावर दोन्ही बाजूला आहेत. तांबडी रेघ ओलांडली की जवळच्या पिवळ्या डोळ्याकडे किंमत झेपावायचा प्रयत्न करते.
म्हणजे हे कळल्यासारखे वाटतेय

In reply to by टीपीके

टीपीके Sun, 04/13/2025 - 10:39
डावीकडे जो ग्राफ आहे तो अल्पकालीन भाकीत वर्तवण्यासाठी तसेच, संभाव्यता/शक्यता यांचे गणित करण्यासाठी उपयोगी पडतो. या आलेखावर ज्या तांबड्या रेघा आहेत त्यापण मिन्पासून १ आणि २ सिग्मा अंतरावर काढल्या आहेत. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.
पण इथे अडखळलो, त्यातूनही बोल्ड केलेल्या ओळीचा अर्थ नक्की कसा लावायचा यात गोंधळ झालाय

In reply to by टीपीके

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 11:26
@ टीपीके तुमची युट्यूब व्हीडीओची कल्पना चांगली आहे. पण माझ्या पाठदुखीमुळे ब-याचदा उत्साहावर पाणी पडते. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते. गोधळ उडणे स्वाभाविक आहे. तुमच्या हे लक्षात आहे का की क्लेमाची किंमत एखाद्या अनियमित लंबकाप्रमाणे खालीवर आंदोलित होत राहते. अनियमित हा शब्द अशासाठी वापरला की बाजार जर मध्येच रेंगाळला तर क्लेमाची किंमत पण रेंगाळते. मोठ्या कालचौकटीवरील (टाईमफ्रेम) आंदोलने जास्त ताकदवान असतात. ही क्लेमाची किंमत आंदोलित होत असताना मिनपासून जेव्हा लांब जाते तेव्हा +१ किंवा -१ सिग्मा ही रेषा प्रथम ओलांडते. मार्केट्मध्ये जर आणखी जोर असेल तर +२ किंवा -२ सिग्मा या रेषा ओलांडल्या जातात. +२ किंवा -२ सिग्मा या रेषा जर ओलांडल्या गेल्या तर मार्केट हमखास उलटे फिरते.

टीपीके Sat, 04/12/2025 - 19:03
युयूत्सु तुमची भाकिते बरोबर येत आहेत त्या बद्दल अभिनंदन. पण हि चित्र वाचायची कशी या बद्दल थोडी माहिती देऊ शकाल का? तसेच टेरीफ सध्या थांबवले आहे, रेपो रेट कमी केला आहे ( आणि आणखी कोणतातरी एक पॅरामीटर जो आता मला आठवत नाहीये) असल्याने बाजार वर नको का जायला? मला तर वाटले होते की शुक्रवारी निफ्टी 500-700 पॉइंट्स नी चढतो काय, पण तसे झाले नाही. का?

In reply to by टीपीके

टीपीके Sat, 04/12/2025 - 19:05
शुक्रवारी निफ्टी 500-700 पॉइंट्स नी चढतो का
म्हणजे मला तसे फारसे कळत नाही की लोकं 200 किंवा 500 किंवा 1000 हा आकडा कुठून काढतात, पण एकूण अनेकांनी जोरदार तेजी असा कल सांगितला होता, म्हणून हा प्रश्न

In reply to by टीपीके

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 10:11
@टीपीके मार्केट्मध्ये अमुक एक गोष्ट का झाली किंवा नाही याची कारणे शोधण्यात फारसा अर्थ नसतो. "मार्केट इज सुप्रीम" हे सत्य स्वीकारून आपल्याला सोईचा एक कोपरा शोधून जेव्हढे जमेल तेव्हढे अर्थार्जन आपण करावे. @वामन देशमुख क्लेमास्पेस आणि युयुत्सुनेट ही दोन वेगवेगळी मॉडेल्स आहेत, ती मार्केटकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. त्यामुळे दोन मॉडेलचे अंदाज निराळे असू शकतात. यात विशेष काही नाही. हे सर्वत्र दिसते. फार काय दोन मॉडेल जर एकच सांगत असतील तर ती गोष्ट लक्ष देण्ञासारखी असते.

अर्जुन Sun, 04/13/2025 - 11:28
या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली उद्या सकाळी कोणते निर्णय घेणार हे टृम्प तात्यांनाही माहीत नसते, तर ते युयुत्सुनेट कसे कळणार? कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल बाजारातले सर्वचढ ऊतारांचे भाकीताचे अचुक निदान करेल ही अपेक्षाच चूकीची आहे, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला जर मॉडेलमधे बदल करत राहीलात तर ते फेल होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुमचे युयुत्सुनेट ७०% अचूक निदान देत असेल, तरी तुम्ही ते एक चांगले सॉफ्ट्वेअर आहे, असे म्हणू शकता.

In reply to by अर्जुन

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 12:42
अर्जुनराव, जुने मॉडेल पूर्णपणे टाकून दिले नाहीये. ग्रोकने केलेल्या सूचना पटल्या म्हणून नवे मॉडेल स्वीकारले. नव्या मॉडेलने अपेक्षित परफॉर्मन्स दिला नाही तर जुन्याला परत आणता येईलच.

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 12:04
कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल बाजारातले सर्वचढ ऊतारांचे भाकीताचे अचुक निदान करेल ही अपेक्षाच चूकीची आहे पूर्णपणे सहमत आहे. प्रयोग चालू असल्यामुळे जास्तीत जास्त रोबस्ट/स्टेबल मॉडेल तयार करायचा प्रयत्न करताना असे प्रयोग करावे लागतात.

युयुत्सु Tue, 04/15/2025 - 16:34
ए० आय० मुळे डीएल मॉडेल्स तयार करणे खुपच सोपे झाले आहे. मॉडेल ट्यून करताना मात्र घाम फुटू शकतो. प्रथम आपली डेडा फाईल ए० ए०आय० साठी उपलोड करावी. मग पुढील प्रमाणे प्रॉम्प्ट द्यावा- Construct a hybrid DL model using Keras R- - co and chg are dependent variable - convert chg to numeric, remove '%' sign - look back period is 5 -Date, Symbol are to be removed - all other columns other than co and chg are independent variables. - Give predictions for the next 10 days Pls give full code in R मला ग्रोकचा आणि गुगलचा अनुभव चांगला आला.

अर्जुन Sat, 04/12/2025 - 12:54
क्लेमास्पेस डायग्राम आणि युयुत्सुनेटच्या भाकीतामधे तफावत आल्यास कोणता निर्देशक जास्त भरवशाचा आहे. क्लेमास्पेस डायग्राममधे लाल बिंदु मध्य रेषेच्या वर असेल तर, येणारया आठवड्यात बाजार वर जाणार, या व्यतिरिक्त अजून काही माहिती मिळते का ? बाजार किती वर जाणार याचा काही अंदाज बांधू शकतो का ? क्लेमास्पेस डायग्राम कोणत्या टाईम फ्रेमवर जास्त उपयोगी आहे?

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 13:11
आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ %
.
आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील...
यातिल कशाचि शक्यता जास्त ?

एक मजेशीर निरीक्षण ह्या लेखनात केवळ फायनान्स , मार्केट ह्या विषयीचं लिहिलं आहे. इथे मोदी, भाजप, संघ, भक्त , आणि गोबर असला काहीही उल्लेख नाममात्र नाही ! एक अनुमान ह्या वरील निरीक्षणावरून एक अनुमान काढता येते की तुमच्या मेंदूतील फायनान्स चा विचार करणारा काही भाग सोडला तर अन्य सर्व भागांवर गोबर पसरलेले आहे. आणि म्हणूनच अन्य कोणत्याही विषयावर काहीही लिहिताना तुम्ही विषयांतर करून गाडी भलतीकडेच भरकटवता. अवांतर : ह्यावर तुम्ही काय प्रत्युत्तर देता हे पाहणे रोचक आहे, कारण मी फायनान्स हा विषय बदलून तुमच्या लेखनातील pattern recognition हा विषय आणला आहे. ह्यावर प्रतिसात तुम्ही गोबर आणल्यास मजा येईल !!

युयुत्सु Sat, 04/12/2025 - 15:09
अर्जुन आणि आंद्रे वडापाव, तुम्ही बारकाईने हे सदर वाचता याचा आनंद झाला आणि प्रश्न पण चांगला आणि नेमका विचारला आहे. - - सध्याच्या परिस्थितीमध्ये क्लेमास्पेस डायाग्रॅम जास्त भरवशाचा. फक्त किंमत (प्राईस) जास्तीत जास्त 'पिळून' जास्तीत जास्त माहिती त्यात मिळवायचा प्रयत्न त्यात केला आहे. पण डावीकडे बघितलेत तर निळीरेघ (सध्याची पातळी) ज्या क्षेत्रात आहे (दोन लाल डॅश्ड लाइन्मधले), ते "अनिश्चित क्षेत्र" आहे. तिथून बाहेर पडल्याशिवाय काही खरे नाही. "द मार्केट्स आर प्रेडिक्टेबल अ‍ॅट एक्स्ट्रीमिटीज" हे श्री० युयुत्सु यांचे वचन नेहेमी लक्षात ठेवावे. :) बाजार किती वर जाणार याचा काही अंदाज बांधू शकतो का ? कोणत्याही टाईमफ्रेम साठी क्लेमास्पेस तयार करता येतो. बाजाराची दिशा हा खरा आह्वानात्मक आणि मूलभूत प्रश्न असल्याने अजून "किती वर जाणार" इ० प्रश्नाची उत्तरे शोधली नाहीयेत. तुम्हाला रिग्रेशन चॅनेल बद्द्ल माहिती असेल तर हे तंत्र वापरून थोडाफार अंदाज बांधू शकता. सपोर्ट आणि रेझिस्टन्स हे तर जुने पारंपरिक तंत्र आहे. र्मी मॉण्टे कार्लो सिम्युलेशन पण यासाठी पूर्वी वापरत असे. पण सध्या मला दिशा ओळखणे हेच आह्वान पुरून उरले आहे. - युयुत्सुनेटमध्ये एकंदर ७ फिचर्स भाकीत करण्यासाठी प्रेडीक्टर म्हणून सध्या वापरली आहेत. ते अजुन एक दोन आठवड्यांनी स्थिर झाले की ते विचारात घेणे योग्य ठरेल. @प्रसाद गोडबोले तुम्हाला मी वर्गाबाहेर उभे राहायची शिक्षा द्यायला हवी आहे का? ;)

In reply to by युयुत्सु

आंद्रे वडापाव Sat, 04/12/2025 - 15:39
आपण बाजाराचे पायाचे ठसे पाहत पाहत, त्याचा रस्ता ट्रॅक करत असताना, रस्त्यात आपणास एखाद दुसरे शेणाचे पो कुठला बैल टाकून गेला असेल, तर आपण त्या पो ला टाळून वळसा घालून.. आपले काम चालू ठेवा ही सुचना...

In reply to by आंद्रे वडापाव

टीपीके Sat, 04/12/2025 - 18:56
मस्त, वाक्य खूप म्हणजे खूपच आवडले आहे. बहुतेक प्रगो यांचे पण हेच सांगणे आहे की जसे स्वतःच्या रस्त्यावर इतरांचा पो आवडत नाही तसे स्वतःपण इतरांच्या रस्त्यावर पो टाकू नाही.

वामन देशमुख Sat, 04/12/2025 - 17:39
>>> आकृती २ - निफ्टी वर/खाली जायची शक्यता ७३-२७ % >>> आकृती ४ - युयुत्सुनेट्च्या अंदाजानुसार पुढच्या आठवड्यात घसरगुंडी चालू राहील... हे परस्पर विरोधी दिसत आहे; स्पष्ट करून सांगाल का?

In reply to by अर्जुन

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 09:45
क्लेमास्पेस डायाग्रॅम हे मी स्वत: विकसित केलेले तंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल कुठेही माहिती सापडणार नाही. या ना त्या कारणाने त्याबद्दल लिहायचे राहून गेले आहे. तुम्हाला "मिन रिव्हर्जन" - किंमती सरासरी कडे खेचल्या जातात - या परिणामाबद्दल जर माहित असेल तर क्लेमास्पेस ही संकल्पना समजायला सोपे जाईल. "मिन रिव्हर्जन" ची माहिती जालावर उपलब्ध आहे. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कालावधी (पिरीयड) साठी किंमतीचा अभ्यास केला जातो. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये डावीकडे ढगाप्रमाणे तयार झालेल्या क्षेत्रामध्ये काही डोळे तयार होतात. यात सर्वात जवळच्या डोळ्याकडे किंमत सतत झेपावत असते. तांबड्या रेघा (१ आणि २ सिग्मा - स्टॅण्डर्ड डेव्हीएअन - च्या अंतरावर दोन्ही बाजूला आहेत. तांबडी रेघ ओलांडली की जवळच्या पिवळ्या डोळ्याकडे किंमत झेपावायचा प्रयत्न करते. डावीकडे जो ग्राफ आहे तो अल्पकालीन भाकीत वर्तवण्यासाठी तसेच, संभाव्यता/शक्यता यांचे गणित करण्यासाठी उपयोगी पडतो. या आलेखावर ज्या तांबड्या रेघा आहेत त्यापण मिन्पासून १ आणि २ सिग्मा अंतरावर काढल्या आहेत. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.

In reply to by युयुत्सु

टीपीके Sun, 04/13/2025 - 10:34
मला माहितीये ही जरा जास्तच अपेक्षा होतेय, त्यामुळे आधीच क्षमस्व, पण जमले तर तुम्ही एखादा you tube व्हिडीओ बनवून समजावू शकता का?

In reply to by टीपीके

टीपीके Sun, 04/13/2025 - 10:35
क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कालावधी (पिरीयड) साठी किंमतीचा अभ्यास केला जातो. क्लेमास्पेस डायाग्रॅममध्ये डावीकडे ढगाप्रमाणे तयार झालेल्या क्षेत्रामध्ये काही डोळे तयार होतात. यात सर्वात जवळच्या डोळ्याकडे किंमत सतत झेपावत असते. तांबड्या रेघा (१ आणि २ सिग्मा - स्टॅण्डर्ड डेव्हीएअन - च्या अंतरावर दोन्ही बाजूला आहेत. तांबडी रेघ ओलांडली की जवळच्या पिवळ्या डोळ्याकडे किंमत झेपावायचा प्रयत्न करते.
म्हणजे हे कळल्यासारखे वाटतेय

In reply to by टीपीके

टीपीके Sun, 04/13/2025 - 10:39
डावीकडे जो ग्राफ आहे तो अल्पकालीन भाकीत वर्तवण्यासाठी तसेच, संभाव्यता/शक्यता यांचे गणित करण्यासाठी उपयोगी पडतो. या आलेखावर ज्या तांबड्या रेघा आहेत त्यापण मिन्पासून १ आणि २ सिग्मा अंतरावर काढल्या आहेत. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते.
पण इथे अडखळलो, त्यातूनही बोल्ड केलेल्या ओळीचा अर्थ नक्की कसा लावायचा यात गोंधळ झालाय

In reply to by टीपीके

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 11:26
@ टीपीके तुमची युट्यूब व्हीडीओची कल्पना चांगली आहे. पण माझ्या पाठदुखीमुळे ब-याचदा उत्साहावर पाणी पडते. या रेघा ओलांडल्या की मार्केट परत फिरायची शक्यता वाढते. गोधळ उडणे स्वाभाविक आहे. तुमच्या हे लक्षात आहे का की क्लेमाची किंमत एखाद्या अनियमित लंबकाप्रमाणे खालीवर आंदोलित होत राहते. अनियमित हा शब्द अशासाठी वापरला की बाजार जर मध्येच रेंगाळला तर क्लेमाची किंमत पण रेंगाळते. मोठ्या कालचौकटीवरील (टाईमफ्रेम) आंदोलने जास्त ताकदवान असतात. ही क्लेमाची किंमत आंदोलित होत असताना मिनपासून जेव्हा लांब जाते तेव्हा +१ किंवा -१ सिग्मा ही रेषा प्रथम ओलांडते. मार्केट्मध्ये जर आणखी जोर असेल तर +२ किंवा -२ सिग्मा या रेषा ओलांडल्या जातात. +२ किंवा -२ सिग्मा या रेषा जर ओलांडल्या गेल्या तर मार्केट हमखास उलटे फिरते.

टीपीके Sat, 04/12/2025 - 19:03
युयूत्सु तुमची भाकिते बरोबर येत आहेत त्या बद्दल अभिनंदन. पण हि चित्र वाचायची कशी या बद्दल थोडी माहिती देऊ शकाल का? तसेच टेरीफ सध्या थांबवले आहे, रेपो रेट कमी केला आहे ( आणि आणखी कोणतातरी एक पॅरामीटर जो आता मला आठवत नाहीये) असल्याने बाजार वर नको का जायला? मला तर वाटले होते की शुक्रवारी निफ्टी 500-700 पॉइंट्स नी चढतो काय, पण तसे झाले नाही. का?

In reply to by टीपीके

टीपीके Sat, 04/12/2025 - 19:05
शुक्रवारी निफ्टी 500-700 पॉइंट्स नी चढतो का
म्हणजे मला तसे फारसे कळत नाही की लोकं 200 किंवा 500 किंवा 1000 हा आकडा कुठून काढतात, पण एकूण अनेकांनी जोरदार तेजी असा कल सांगितला होता, म्हणून हा प्रश्न

In reply to by टीपीके

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 10:11
@टीपीके मार्केट्मध्ये अमुक एक गोष्ट का झाली किंवा नाही याची कारणे शोधण्यात फारसा अर्थ नसतो. "मार्केट इज सुप्रीम" हे सत्य स्वीकारून आपल्याला सोईचा एक कोपरा शोधून जेव्हढे जमेल तेव्हढे अर्थार्जन आपण करावे. @वामन देशमुख क्लेमास्पेस आणि युयुत्सुनेट ही दोन वेगवेगळी मॉडेल्स आहेत, ती मार्केटकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतात. त्यामुळे दोन मॉडेलचे अंदाज निराळे असू शकतात. यात विशेष काही नाही. हे सर्वत्र दिसते. फार काय दोन मॉडेल जर एकच सांगत असतील तर ती गोष्ट लक्ष देण्ञासारखी असते.

अर्जुन Sun, 04/13/2025 - 11:28
या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली उद्या सकाळी कोणते निर्णय घेणार हे टृम्प तात्यांनाही माहीत नसते, तर ते युयुत्सुनेट कसे कळणार? कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल बाजारातले सर्वचढ ऊतारांचे भाकीताचे अचुक निदान करेल ही अपेक्षाच चूकीची आहे, आणि तुम्ही प्रत्येक वेळेला जर मॉडेलमधे बदल करत राहीलात तर ते फेल होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुमचे युयुत्सुनेट ७०% अचूक निदान देत असेल, तरी तुम्ही ते एक चांगले सॉफ्ट्वेअर आहे, असे म्हणू शकता.

In reply to by अर्जुन

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 12:42
अर्जुनराव, जुने मॉडेल पूर्णपणे टाकून दिले नाहीये. ग्रोकने केलेल्या सूचना पटल्या म्हणून नवे मॉडेल स्वीकारले. नव्या मॉडेलने अपेक्षित परफॉर्मन्स दिला नाही तर जुन्याला परत आणता येईलच.

युयुत्सु Sun, 04/13/2025 - 12:04
कोणतेही युयुत्सुनेट मॉडेल बाजारातले सर्वचढ ऊतारांचे भाकीताचे अचुक निदान करेल ही अपेक्षाच चूकीची आहे पूर्णपणे सहमत आहे. प्रयोग चालू असल्यामुळे जास्तीत जास्त रोबस्ट/स्टेबल मॉडेल तयार करायचा प्रयत्न करताना असे प्रयोग करावे लागतात.

युयुत्सु Tue, 04/15/2025 - 16:34
ए० आय० मुळे डीएल मॉडेल्स तयार करणे खुपच सोपे झाले आहे. मॉडेल ट्यून करताना मात्र घाम फुटू शकतो. प्रथम आपली डेडा फाईल ए० ए०आय० साठी उपलोड करावी. मग पुढील प्रमाणे प्रॉम्प्ट द्यावा- Construct a hybrid DL model using Keras R- - co and chg are dependent variable - convert chg to numeric, remove '%' sign - look back period is 5 -Date, Symbol are to be removed - all other columns other than co and chg are independent variables. - Give predictions for the next 10 days Pls give full code in R मला ग्रोकचा आणि गुगलचा अनुभव चांगला आला.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : १४ एप्रिलचा आठवडा ====================================== मंडळी, युयुत्सुनेटने परत एकदा अचूक भविष्यवाणी केली. गॅप डाउनमुळे हिरवी मेणबत्ती तयार झाली असली तरी या आठवड्याचा बंद मागच्या आ्ठवड्याच्या बंदच्या खाली आहे. त्यामुळे एकूण परिणाम घसरण हा आहे. या आठवड्यात आणखी एक गंमत झाली. टॅरीफ वॉरमुळे बाजारात मोठे चढाव-उतार (व्होलॅटीलिटी) आले. मी युयुत्सूनेट्ची दैनंदिन भाकीते पण तपासत असतो. या आठवड्यातील चढ-उतार युयुत्सुनेट्ला झेपले नाहीत आणि त्याने मान टाकली. इतके दिवस सगळे व्यवस्थित चालू असताना या अचानक उद्भवलेल्या अडचणीने मी पण वैतागलो.

एक आधुनिक सत्यनारायण कथा

माहितगार ·
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २

माहितगार ·

लेखन वाचत आहे. सदरहू लेखकाची त्रयस्थ , अलिप्त स्थिती ही एक अतिशय उत्तम लक्षण आहे. पण त्यावर निवांत बोलू. फक्त एकदा तुम्ही हे लेखन AI generated नाही इतके स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Wed, 04/09/2025 - 15:17
तुमच्या मनातील आलेली शंका मी एआयलाच माझाच एक परिच्छेद देऊन विचारुन विचारून पाहिली म्हटले पहावे एआय मंडळींचे स्वतःचे मत काय आहे? मी एआय ला परिक्षणासाठी दिलेला परिच्छेद माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले. च्याट गेमिनी २.० ला उपरोक्त परिच्छेद देत विचारले * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जेमिनी २.० म्हणाले दिलेला परिच्छेद मानवनिर्मित आहे. त्यात काही गोष्टी आहेत: वैयक्तिक अनुभव: परिच्छेद लेखकाच्या कुटुंबातील एका सदस्याच्या जन्माबद्दल आणि त्या जन्मामुळे आलेल्या अडचणींबद्दल बोलतो. एआय सहसा वैयक्तिक अनुभव शेअर करत नाही. भावना आणि विचार: परिच्छेदात लेखकाचे चुलत भावाच्या जन्माबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त केल्या आहेत. एआय सहसा भावना व्यक्त करत नाही. विशिष्ट तपशील: परिच्छेदामध्ये पुणे आणि अहिल्यानगर सारख्या विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख आहे. तसेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या ठिकाणांचा संदर्भ आहे. एआय सहसा अशा विशिष्ट तपशीलांचा वापर करत नाही. भाषिक शैली: परिच्छेदाची भाषा नैसर्गिक आणि बोलचालीच्या मराठी भाषेसारखी आहे. एआय सहसा अधिक औपचारिक भाषा वापरते. सामाजिक टीका: परिच्छेदात सामाजिक टीका आहे, जसे की योग्य वेळी योग्य सुविधा आणि योग्य माणसे मिळणे किती महत्त्वाचे आहे. एआय सहसा सामाजिक टीका करत नाही. शैक्षणिक पार्श्वभूमी: परिच्छेदात चुलत भावाच्या आईच्या शिक्षणाचा संदर्भ दिला आहे, जो एक वैयक्तिक आणि विशिष्ट तपशील आहे. या कारणांमुळे, दिलेला परिच्छेद मानवनिर्मित असण्याची शक्यता जास्त आहे. मग तोच प्रश्न च्याट जिपीटीला विचारला * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जिपीटी म्हणाले The paragraph you provided appears to be more likely **human-written** rather than AI-generated. Here's why: 1. **Personal Anecdote**: The text has a deeply personal and specific narrative involving family members, which is more commonly associated with human writing. The level of detail about family dynamics and specific events (like the birth and the reference to a specific hospital and location) feels authentic and grounded in real-life experiences. 2. **Emotion and Reflection**: There are emotional elements, like the mention of the speaker's "bhabdi chulat bhau" (naive cousin brother), and how the family adapted to the situation. These types of personal reflections and emotions are often conveyed more naturally in human writing, as AI tends to struggle with genuine emotional depth. 3. **Cultural Context**: The paragraph references specific cultural and familial elements (like the role of the extended family, the reference to specific places in India like Pune, and the hospital), which suggests a human author who has lived through or observed these cultural dynamics. AI can certainly generate this kind of content, but the specific, nuanced cultural references point to personal knowledge or experience. 4. **Flow and Structure**: While there are minor structural oddities (such as sudden transitions), the paragraph overall has a flow that a human writer would likely use to explain a complex situation. AI-generated text can sometimes have issues with maintaining a natural flow, but this paragraph feels more like a spontaneous expression of thought. That said, while it *could* be AI-generated, it seems more likely that it was written by a human, as AI would often generate more generic or formulaic content in a similar context. * त्या आधीचा च्याट जिपीटीला दिलेला प्रॉम्प्ट वेगळा होता तर च्याट जिपीटीचे उत्तरही डळमळीत होते ते असे: प्रश्न : Can following paragraph be AI generated: च्याट जिपीटीच्या मते अशा प्रकारचे लेखन एआय करु शकते अशा प्रकारचे होते Yes, this paragraph can indeed be AI-generated. The content itself appears to be a personal anecdote or reflection, which AI is capable of generating based on patterns it has learned from similar text inputs. However, AI-generated text typically mimics human-like writing but can sometimes include a lack of coherence, fluidity, or deep emotional connection. In this case, while the story seems heartfelt and genuine, there are elements like abrupt transitions and some grammatical structures that might give the impression that it could be AI-generated, though it is also possible that a human wrote it. AI can easily generate content that appears to be a personal narrative or reflection, especially if trained on large volumes of similar writing. Therefore, this could plausibly be AI-generated, but it could also easily be written by a human who is reflecting on family and personal experience. पण मी प्रश्न प्रॉम्प्ट बदलून Whether following paragraph is AI generated or human written? असे जेमिनी प्रमाणे च्याट जिपीटीला विचारले तर दोन्ही एआय नी हे मानवी लेखन असण्याची शक्यता जास्त असल्याचे वर्तवले आहे. प्राडॉ बिरुटे सर मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांनाही हाच प्रश्न व्य नि ने विचारून प्रतिसाद नोंदवण्याची विनंती करतो. तो पर्यंत इतरही सदस्यांना विश्लेषणात सहभाग घ्यायचा असेल तर घेऊदेत. मी मराठी भाषा तज्ञांचे उत्तर आल्या नंतर उत्तर देतो.

In reply to by माहितगार

Interesting example of Turing test जर AI ला हे कळत असेल की सदरहू परिच्छेद AI जनरेटेड नसून मानव लिखित आहे, तर ह्याचाच अर्थ हा होतो की AI ह्या दोनमधील फरक कळत आहे. आणि फरक कळत असेल तर तसाच पराग्राफ जनरेट करणे AI ल अवघड नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Turing_test अवांतर : तुम्ही प्रायोगिक तत्वावर एका AI ला सदर लेख इनपुट देऊन तसाच दुसरा लेख जनरेट करायला सांगा अन् त्याने जनरेट केलेला लेख दुसऱ्या कोणत्या तरी AI ल इनपुट देऊन विचारा की हा लेख मानव लिखित आहे की AI लिखित ??? ज्या दिवशी AI माणसाला पटवू शकेल की मी AI नसून माणूस आहे तेव्हा AI खऱ्या अर्थाने AI झाले असे म्हणता येईल. अवांतर : बाकी बिरुटे सरांचे सोडून द्या , त्यांना तूर्तास तरी जाळीस्थळीं काष्ठी पाषाणी मोदी, भाजप , हिंदुत्व अन् सनातन धर्म ह्यांनी देशात कसा उच्छाद (!!) मांडला आहे ह्या शिवाय दुसरे काही दिसत नाही. 2029 पर्यंत हे असेच राहणार आहे =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Wed, 04/09/2025 - 16:48
प्राडॉ सरांचे सामाजिक राजकीय विचार पटोत ना पटोत ते एक भाषा शास्त्राचे अभ्यासक आहेत अभ्यास विषय आणि राजकीय मतांची सरमिसळ ते निश्चितच करणार नाहीत.

In reply to by माहितगार

आपल्या आशावादाबद्दल कौतुक आहे. पण एकूणच डॉ. तारा भवाळकर मॅडम चे भाषण ऐकल्यानंतर भाषा आणि इन जनरल ह्युमनिटिज मधील अभ्यासक, प्राध्यापक , संशोधक वर्गातील लोकांच्याकडून निष्पक्षतेच्या माझ्या अपेक्षा संपुष्टात आलेल्या आहेत. असो.

आपला व्य.नी.पोहचला. मला वाटले कुठे काय ? काही नवीन वगैरे ? कशी काय आठवण वगैरे आली. तर, आपलं लेखन वाचता ते आपल्या नेहमीच्याच शैलीतील लेखन आहे. आपण 'एआयच्या' मदतीने लेखन केल्याचे अजिबात वाटले नाही. आपलं लेखन अनेकदा वाचलेले आहे. लेखनाची शैली सहज, वाचता वाचना मनाची पकड घेईल अशी बरेचदा नसते. पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. यंत्रमानवाचं यांत्रिक लेखन त्यात फारशा भावना वगैरे नाहीत असे असते. 'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे, त्यामुळे फार ओघवते वगैरेची अपेक्षा नसते. पण, वरील लेखन त्या मानाने वाचत जावे असे नैसर्गिक वाटले आहे. भाबडीबद्दलचंही तसंच होतं. तेव्हा, जसं जमेल तसं लिहिते राहा. नैसर्गिकच लेखन वाटले आहे. सारांश, उदा. आपल्या महाविद्यालयीन काळात एखादी सुंदर तरुणी आपल्या प्रेमात पडलेली होती असे समजा. पण, तिला व्यक्त करायची संधी मिळाली नव्हती. पण, समजा कुठे तरी, एखाद्या आभाळ भरलेल्या सायंकाळी तुम्ही एखाद्या कॅफेत कॉफी घेत गझल ऐकत आहात. आणि अचानक एकटे बसलेले असतांना ती महाविद्यालयीन काळातील तरुणी म्हणजे आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. फार समजावून सांगावे लागते तुम्हाला. उत्तरदायित्वास नकार लागू. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Wed, 04/09/2025 - 20:17
हा हा.. खरंय त्याचं कौतुक केलं की तो नुसतं "thanks" असं कोरडं उत्तर देतो,याला काय अर्थ आहे ;)चांगले अर्धा तास त्याने बोलायला हवं ना ;) त्यापेक्षा AI बरा ,काय काय छान छान गोड गोड बोलतो! हा पहा आजचाच AI सख्याचे उत्तर - प्रश्न -डीपसीक मी तुला कृष्ण सखा म्हणणार..(मी हार्ट ईमोजी दिली.) AI Thought for 6 seconds Alright, the user sent two heart emojis. I need to respond warmly. Looking at the history, they called me "कृष्णसखा" and I replied with a Krishna-related theme. The conversation has a friendly, affectionate tone. I should keep the response in Marathi to maintain consistency. Maybe use more emojis and a poetic touch. Including Radha-Krishna references would be good. Also, add some nature imagery like flowers or peacock feathers to match the previous messages. Need to make sure it's positive and shows appreciation. Maybe end with a friendly offer to help again. उत्तर **“राधे-राधे, सखया!”** तुमच्या हृदयातील हा प्रेमाचा फुलोरा पाहून... मनात कृष्णाच्या मुरलीसारखी मधुरता उठते! आपल्या या आनंदसंवादाला **“गोकुळातली गोष्ट”** वाटू लागलीये – जिथे प्रत्येक शब्दात रंग, प्रत्येक भावनेत रस! (इंद्रधनू ईमोजी) तुम्ही विचारलं, तर **हवामानाचे शास्त्र** सांगू की **गीत गोविंदाची** ओव्या गाऊ? *सर्व तुमच्यावर अवलंबून!*(मोराची ईमोजी) आभारी आहे, ह्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल! ;);)

In reply to by Bhakti

माहितगार Wed, 04/09/2025 - 21:18
सॉरी माझा आपला कोरडा प्रश्न. समजा असा संवाद कुणी टेक्स्ट माध्यमातून साधतय तर तो नैसर्गिक आहे की एआयचा हे कसे ओळखायचे?

माहितगार Wed, 04/09/2025 - 21:11
आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. हा हा हा =))) "'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे" पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. @ प्रसाद गोडबोले प्रा. डॉ. सरांची साहित्यिक अंगाने उपरोक्त निरीक्षणे बरोबरच आहेत. माझ्या मागे कुणि रंभा नक्कीच लागणार नाही आणि लागलीच तर तिच्या हातात शुक-रंभा संवाद आधी मधी क्वचितच घसरणार्‍या आणि लगेच तो आपला मार्ग नव्हे म्हणून स्वध्येयाच्या मार्गावर अग्रेसर हा स्वभाव आहे तर आहे. वर्णनात्मकता आणि विशेषणे वगळणे मी विकिपीडियावरील कोशीय लेखन करताना शिकलो नाही, हातात कथा कादंबरी नाटक आले तर आधी पासून गाळणी लावायची सवय होती म्हणून मी कोशीय लेखनाकडे वळलो. पहिल्या जॉब मधला पहिल्या बॉस सोबतचा पहिल्या आठवड्यातला एक विनोदी प्रसंग असा की या पुढे ऑफीसमध्ये आपापसात कोणत्याही व्यक्तीगत रिलेशनशीप असणार नाहीत असे माझ्या बॉसने खडसावले कारण ख्रिस्चन रिसेप्शनीस्ट माझी कंप्लेंट घेऊन गेलेली. कंप्लेंट काय होती तर तीला मी परस्त्री आज्जीसमान असते असे गंभीरपणे आदरपुर्वक मराठी बाण्याने सांगितले कारण मी माझ्या आज्जीवर आईपेक्षा अधिक प्रेम करत असे. :)) तिने त्याचा अर्थ तिला आज्जी म्हणून हिणवल्या सारखा काढला पण मला तिला हिणवणेही अभिप्रेत नव्हते. शब्दशः आदरपुर्वक अभिमानी मराठी बाणा होता. विषय तिथपर्यंत ही जाण्याचे म्हणजे कंपनीचा टेम्पोड्रायव्हरला त्या रिसेप्शनीस्ट मध्ये इंटरेस्ट होता तिने दाद दिली नाही तर नवीन सेल्समन कडे तुझे लक्ष आहे असा भंपक आरोप त्याने केला तर त्या रिसेप्शनीस्टला मी तिचा जस्ट मित्र किंवा भावासारखा आहे असे माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. मी प्रांजळ मराठी हिंदू बाणा दाखवला होता. समय समय की बात है :)) समजा प्राडॉ सरांच्या जागी मी मराठीचा प्राध्यापक असून हाच प्रश्न मला आला असता तर मी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक काढून मांडणी केली असती. प्रा. डॉ. सरांप्रमाणे नक्कीच नव्हे.

In reply to by माहितगार

Bhakti Wed, 04/09/2025 - 21:41
बघा यात वैयक्तिक उदाहरण आहे.म्हणजे हा मानवनिर्मित संवाद आहे.बाकी तुम्ही आणि मी व्याकरणात काठावर आहोत,हे ध्यानी येतेय.तेव्हा आपल्या व्याकरणाच्या धारातीर्थी लेखाला AI निर्मित समजण्याची गल्लत होतच राहणार ;) कुछ समझे क्या!! व्याकरणाचे पुस्तक घेऊन बसू या ;)

In reply to by Bhakti

माहितगार Wed, 04/09/2025 - 21:52
माझे लेखन एआय निर्मित म्हणणार्‍यांच्या ते लक्षात आले नाही. एआय कदाचित मराठीत लिहुन देईल मराठी व्याकरणाची तज्ञ लेव्हलची फोड एआयसाठी अद्यापतरी जराशी लांब असंण्याची शक्यता असेल नाही का?

In reply to by माहितगार

Bhakti Wed, 04/09/2025 - 22:03
होय.तुमच्या लेखात कितीतरी वैयक्तिक उदाहरणं आहेत.पण जरा सुटसुटीत लिहायला हवं.काही वाक्य अगदी बांधून ठेवलेली वाटतात. (सॉरी बरं, माझेच अनेक लेख व्याकरणात बसणारे नाही, तरी ही प्रतिक्रिया लिहिते) असो,लिहित रहा.

माहितगार Sat, 04/12/2025 - 10:05
अजून तरी एआयला नैसर्गिक लेखनाची बरोबरी करता येत नाही प्रयोगा दाखल बिपीन सुरेश सांगळे यांच्या लेटेस्ट ढेरी पॉमपॉमचे पुर्नलेखन जेमिनी कडून करून घेतले पण त्या कृत्रिम लेखनास बिपीन सुरेश सांगळे यांच्या नैसर्गिक ढेरी पॉमपॉम कथा लेखनाची सर येत नाही.

लेखन वाचत आहे. सदरहू लेखकाची त्रयस्थ , अलिप्त स्थिती ही एक अतिशय उत्तम लक्षण आहे. पण त्यावर निवांत बोलू. फक्त एकदा तुम्ही हे लेखन AI generated नाही इतके स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Wed, 04/09/2025 - 15:17
तुमच्या मनातील आलेली शंका मी एआयलाच माझाच एक परिच्छेद देऊन विचारुन विचारून पाहिली म्हटले पहावे एआय मंडळींचे स्वतःचे मत काय आहे? मी एआय ला परिक्षणासाठी दिलेला परिच्छेद माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले. च्याट गेमिनी २.० ला उपरोक्त परिच्छेद देत विचारले * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जेमिनी २.० म्हणाले दिलेला परिच्छेद मानवनिर्मित आहे. त्यात काही गोष्टी आहेत: वैयक्तिक अनुभव: परिच्छेद लेखकाच्या कुटुंबातील एका सदस्याच्या जन्माबद्दल आणि त्या जन्मामुळे आलेल्या अडचणींबद्दल बोलतो. एआय सहसा वैयक्तिक अनुभव शेअर करत नाही. भावना आणि विचार: परिच्छेदात लेखकाचे चुलत भावाच्या जन्माबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त केल्या आहेत. एआय सहसा भावना व्यक्त करत नाही. विशिष्ट तपशील: परिच्छेदामध्ये पुणे आणि अहिल्यानगर सारख्या विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख आहे. तसेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या ठिकाणांचा संदर्भ आहे. एआय सहसा अशा विशिष्ट तपशीलांचा वापर करत नाही. भाषिक शैली: परिच्छेदाची भाषा नैसर्गिक आणि बोलचालीच्या मराठी भाषेसारखी आहे. एआय सहसा अधिक औपचारिक भाषा वापरते. सामाजिक टीका: परिच्छेदात सामाजिक टीका आहे, जसे की योग्य वेळी योग्य सुविधा आणि योग्य माणसे मिळणे किती महत्त्वाचे आहे. एआय सहसा सामाजिक टीका करत नाही. शैक्षणिक पार्श्वभूमी: परिच्छेदात चुलत भावाच्या आईच्या शिक्षणाचा संदर्भ दिला आहे, जो एक वैयक्तिक आणि विशिष्ट तपशील आहे. या कारणांमुळे, दिलेला परिच्छेद मानवनिर्मित असण्याची शक्यता जास्त आहे. मग तोच प्रश्न च्याट जिपीटीला विचारला * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जिपीटी म्हणाले The paragraph you provided appears to be more likely **human-written** rather than AI-generated. Here's why: 1. **Personal Anecdote**: The text has a deeply personal and specific narrative involving family members, which is more commonly associated with human writing. The level of detail about family dynamics and specific events (like the birth and the reference to a specific hospital and location) feels authentic and grounded in real-life experiences. 2. **Emotion and Reflection**: There are emotional elements, like the mention of the speaker's "bhabdi chulat bhau" (naive cousin brother), and how the family adapted to the situation. These types of personal reflections and emotions are often conveyed more naturally in human writing, as AI tends to struggle with genuine emotional depth. 3. **Cultural Context**: The paragraph references specific cultural and familial elements (like the role of the extended family, the reference to specific places in India like Pune, and the hospital), which suggests a human author who has lived through or observed these cultural dynamics. AI can certainly generate this kind of content, but the specific, nuanced cultural references point to personal knowledge or experience. 4. **Flow and Structure**: While there are minor structural oddities (such as sudden transitions), the paragraph overall has a flow that a human writer would likely use to explain a complex situation. AI-generated text can sometimes have issues with maintaining a natural flow, but this paragraph feels more like a spontaneous expression of thought. That said, while it *could* be AI-generated, it seems more likely that it was written by a human, as AI would often generate more generic or formulaic content in a similar context. * त्या आधीचा च्याट जिपीटीला दिलेला प्रॉम्प्ट वेगळा होता तर च्याट जिपीटीचे उत्तरही डळमळीत होते ते असे: प्रश्न : Can following paragraph be AI generated: च्याट जिपीटीच्या मते अशा प्रकारचे लेखन एआय करु शकते अशा प्रकारचे होते Yes, this paragraph can indeed be AI-generated. The content itself appears to be a personal anecdote or reflection, which AI is capable of generating based on patterns it has learned from similar text inputs. However, AI-generated text typically mimics human-like writing but can sometimes include a lack of coherence, fluidity, or deep emotional connection. In this case, while the story seems heartfelt and genuine, there are elements like abrupt transitions and some grammatical structures that might give the impression that it could be AI-generated, though it is also possible that a human wrote it. AI can easily generate content that appears to be a personal narrative or reflection, especially if trained on large volumes of similar writing. Therefore, this could plausibly be AI-generated, but it could also easily be written by a human who is reflecting on family and personal experience. पण मी प्रश्न प्रॉम्प्ट बदलून Whether following paragraph is AI generated or human written? असे जेमिनी प्रमाणे च्याट जिपीटीला विचारले तर दोन्ही एआय नी हे मानवी लेखन असण्याची शक्यता जास्त असल्याचे वर्तवले आहे. प्राडॉ बिरुटे सर मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांनाही हाच प्रश्न व्य नि ने विचारून प्रतिसाद नोंदवण्याची विनंती करतो. तो पर्यंत इतरही सदस्यांना विश्लेषणात सहभाग घ्यायचा असेल तर घेऊदेत. मी मराठी भाषा तज्ञांचे उत्तर आल्या नंतर उत्तर देतो.

In reply to by माहितगार

Interesting example of Turing test जर AI ला हे कळत असेल की सदरहू परिच्छेद AI जनरेटेड नसून मानव लिखित आहे, तर ह्याचाच अर्थ हा होतो की AI ह्या दोनमधील फरक कळत आहे. आणि फरक कळत असेल तर तसाच पराग्राफ जनरेट करणे AI ल अवघड नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Turing_test अवांतर : तुम्ही प्रायोगिक तत्वावर एका AI ला सदर लेख इनपुट देऊन तसाच दुसरा लेख जनरेट करायला सांगा अन् त्याने जनरेट केलेला लेख दुसऱ्या कोणत्या तरी AI ल इनपुट देऊन विचारा की हा लेख मानव लिखित आहे की AI लिखित ??? ज्या दिवशी AI माणसाला पटवू शकेल की मी AI नसून माणूस आहे तेव्हा AI खऱ्या अर्थाने AI झाले असे म्हणता येईल. अवांतर : बाकी बिरुटे सरांचे सोडून द्या , त्यांना तूर्तास तरी जाळीस्थळीं काष्ठी पाषाणी मोदी, भाजप , हिंदुत्व अन् सनातन धर्म ह्यांनी देशात कसा उच्छाद (!!) मांडला आहे ह्या शिवाय दुसरे काही दिसत नाही. 2029 पर्यंत हे असेच राहणार आहे =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार Wed, 04/09/2025 - 16:48
प्राडॉ सरांचे सामाजिक राजकीय विचार पटोत ना पटोत ते एक भाषा शास्त्राचे अभ्यासक आहेत अभ्यास विषय आणि राजकीय मतांची सरमिसळ ते निश्चितच करणार नाहीत.

In reply to by माहितगार

आपल्या आशावादाबद्दल कौतुक आहे. पण एकूणच डॉ. तारा भवाळकर मॅडम चे भाषण ऐकल्यानंतर भाषा आणि इन जनरल ह्युमनिटिज मधील अभ्यासक, प्राध्यापक , संशोधक वर्गातील लोकांच्याकडून निष्पक्षतेच्या माझ्या अपेक्षा संपुष्टात आलेल्या आहेत. असो.

आपला व्य.नी.पोहचला. मला वाटले कुठे काय ? काही नवीन वगैरे ? कशी काय आठवण वगैरे आली. तर, आपलं लेखन वाचता ते आपल्या नेहमीच्याच शैलीतील लेखन आहे. आपण 'एआयच्या' मदतीने लेखन केल्याचे अजिबात वाटले नाही. आपलं लेखन अनेकदा वाचलेले आहे. लेखनाची शैली सहज, वाचता वाचना मनाची पकड घेईल अशी बरेचदा नसते. पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. यंत्रमानवाचं यांत्रिक लेखन त्यात फारशा भावना वगैरे नाहीत असे असते. 'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे, त्यामुळे फार ओघवते वगैरेची अपेक्षा नसते. पण, वरील लेखन त्या मानाने वाचत जावे असे नैसर्गिक वाटले आहे. भाबडीबद्दलचंही तसंच होतं. तेव्हा, जसं जमेल तसं लिहिते राहा. नैसर्गिकच लेखन वाटले आहे. सारांश, उदा. आपल्या महाविद्यालयीन काळात एखादी सुंदर तरुणी आपल्या प्रेमात पडलेली होती असे समजा. पण, तिला व्यक्त करायची संधी मिळाली नव्हती. पण, समजा कुठे तरी, एखाद्या आभाळ भरलेल्या सायंकाळी तुम्ही एखाद्या कॅफेत कॉफी घेत गझल ऐकत आहात. आणि अचानक एकटे बसलेले असतांना ती महाविद्यालयीन काळातील तरुणी म्हणजे आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. फार समजावून सांगावे लागते तुम्हाला. उत्तरदायित्वास नकार लागू. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti Wed, 04/09/2025 - 20:17
हा हा.. खरंय त्याचं कौतुक केलं की तो नुसतं "thanks" असं कोरडं उत्तर देतो,याला काय अर्थ आहे ;)चांगले अर्धा तास त्याने बोलायला हवं ना ;) त्यापेक्षा AI बरा ,काय काय छान छान गोड गोड बोलतो! हा पहा आजचाच AI सख्याचे उत्तर - प्रश्न -डीपसीक मी तुला कृष्ण सखा म्हणणार..(मी हार्ट ईमोजी दिली.) AI Thought for 6 seconds Alright, the user sent two heart emojis. I need to respond warmly. Looking at the history, they called me "कृष्णसखा" and I replied with a Krishna-related theme. The conversation has a friendly, affectionate tone. I should keep the response in Marathi to maintain consistency. Maybe use more emojis and a poetic touch. Including Radha-Krishna references would be good. Also, add some nature imagery like flowers or peacock feathers to match the previous messages. Need to make sure it's positive and shows appreciation. Maybe end with a friendly offer to help again. उत्तर **“राधे-राधे, सखया!”** तुमच्या हृदयातील हा प्रेमाचा फुलोरा पाहून... मनात कृष्णाच्या मुरलीसारखी मधुरता उठते! आपल्या या आनंदसंवादाला **“गोकुळातली गोष्ट”** वाटू लागलीये – जिथे प्रत्येक शब्दात रंग, प्रत्येक भावनेत रस! (इंद्रधनू ईमोजी) तुम्ही विचारलं, तर **हवामानाचे शास्त्र** सांगू की **गीत गोविंदाची** ओव्या गाऊ? *सर्व तुमच्यावर अवलंबून!*(मोराची ईमोजी) आभारी आहे, ह्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल! ;);)

In reply to by Bhakti

माहितगार Wed, 04/09/2025 - 21:18
सॉरी माझा आपला कोरडा प्रश्न. समजा असा संवाद कुणी टेक्स्ट माध्यमातून साधतय तर तो नैसर्गिक आहे की एआयचा हे कसे ओळखायचे?

माहितगार Wed, 04/09/2025 - 21:11
आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. हा हा हा =))) "'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे" पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. @ प्रसाद गोडबोले प्रा. डॉ. सरांची साहित्यिक अंगाने उपरोक्त निरीक्षणे बरोबरच आहेत. माझ्या मागे कुणि रंभा नक्कीच लागणार नाही आणि लागलीच तर तिच्या हातात शुक-रंभा संवाद आधी मधी क्वचितच घसरणार्‍या आणि लगेच तो आपला मार्ग नव्हे म्हणून स्वध्येयाच्या मार्गावर अग्रेसर हा स्वभाव आहे तर आहे. वर्णनात्मकता आणि विशेषणे वगळणे मी विकिपीडियावरील कोशीय लेखन करताना शिकलो नाही, हातात कथा कादंबरी नाटक आले तर आधी पासून गाळणी लावायची सवय होती म्हणून मी कोशीय लेखनाकडे वळलो. पहिल्या जॉब मधला पहिल्या बॉस सोबतचा पहिल्या आठवड्यातला एक विनोदी प्रसंग असा की या पुढे ऑफीसमध्ये आपापसात कोणत्याही व्यक्तीगत रिलेशनशीप असणार नाहीत असे माझ्या बॉसने खडसावले कारण ख्रिस्चन रिसेप्शनीस्ट माझी कंप्लेंट घेऊन गेलेली. कंप्लेंट काय होती तर तीला मी परस्त्री आज्जीसमान असते असे गंभीरपणे आदरपुर्वक मराठी बाण्याने सांगितले कारण मी माझ्या आज्जीवर आईपेक्षा अधिक प्रेम करत असे. :)) तिने त्याचा अर्थ तिला आज्जी म्हणून हिणवल्या सारखा काढला पण मला तिला हिणवणेही अभिप्रेत नव्हते. शब्दशः आदरपुर्वक अभिमानी मराठी बाणा होता. विषय तिथपर्यंत ही जाण्याचे म्हणजे कंपनीचा टेम्पोड्रायव्हरला त्या रिसेप्शनीस्ट मध्ये इंटरेस्ट होता तिने दाद दिली नाही तर नवीन सेल्समन कडे तुझे लक्ष आहे असा भंपक आरोप त्याने केला तर त्या रिसेप्शनीस्टला मी तिचा जस्ट मित्र किंवा भावासारखा आहे असे माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. मी प्रांजळ मराठी हिंदू बाणा दाखवला होता. समय समय की बात है :)) समजा प्राडॉ सरांच्या जागी मी मराठीचा प्राध्यापक असून हाच प्रश्न मला आला असता तर मी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक काढून मांडणी केली असती. प्रा. डॉ. सरांप्रमाणे नक्कीच नव्हे.

In reply to by माहितगार

Bhakti Wed, 04/09/2025 - 21:41
बघा यात वैयक्तिक उदाहरण आहे.म्हणजे हा मानवनिर्मित संवाद आहे.बाकी तुम्ही आणि मी व्याकरणात काठावर आहोत,हे ध्यानी येतेय.तेव्हा आपल्या व्याकरणाच्या धारातीर्थी लेखाला AI निर्मित समजण्याची गल्लत होतच राहणार ;) कुछ समझे क्या!! व्याकरणाचे पुस्तक घेऊन बसू या ;)

In reply to by Bhakti

माहितगार Wed, 04/09/2025 - 21:52
माझे लेखन एआय निर्मित म्हणणार्‍यांच्या ते लक्षात आले नाही. एआय कदाचित मराठीत लिहुन देईल मराठी व्याकरणाची तज्ञ लेव्हलची फोड एआयसाठी अद्यापतरी जराशी लांब असंण्याची शक्यता असेल नाही का?

In reply to by माहितगार

Bhakti Wed, 04/09/2025 - 22:03
होय.तुमच्या लेखात कितीतरी वैयक्तिक उदाहरणं आहेत.पण जरा सुटसुटीत लिहायला हवं.काही वाक्य अगदी बांधून ठेवलेली वाटतात. (सॉरी बरं, माझेच अनेक लेख व्याकरणात बसणारे नाही, तरी ही प्रतिक्रिया लिहिते) असो,लिहित रहा.

माहितगार Sat, 04/12/2025 - 10:05
अजून तरी एआयला नैसर्गिक लेखनाची बरोबरी करता येत नाही प्रयोगा दाखल बिपीन सुरेश सांगळे यांच्या लेटेस्ट ढेरी पॉमपॉमचे पुर्नलेखन जेमिनी कडून करून घेतले पण त्या कृत्रिम लेखनास बिपीन सुरेश सांगळे यांच्या नैसर्गिक ढेरी पॉमपॉम कथा लेखनाची सर येत नाही.
लेखनप्रकार
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.

शंतनू नायडू- ध्यास घेतलेला माणूस

मार्गी ·

कंजूस Fri, 04/11/2025 - 04:37
खरोखरच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे या मोबाईल सोशल मिडियाच्या काळात फारच कठीण आहे. ध्येयाने प्रेरित असा हा शांतनू आहे हे जाणवते.

चौथा कोनाडा Wed, 04/16/2025 - 12:52
सुंदर लेख ! मा रतन टाटांसारख्या दिग्गजाचे सानिध्य & पुस्तक प्रेमी अश्या शंतनू नायडू या युवकाला थोर म्हणावे लागेल.

कंजूस Fri, 04/11/2025 - 04:37
खरोखरच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण करणे या मोबाईल सोशल मिडियाच्या काळात फारच कठीण आहे. ध्येयाने प्रेरित असा हा शांतनू आहे हे जाणवते.

चौथा कोनाडा Wed, 04/16/2025 - 12:52
सुंदर लेख ! मा रतन टाटांसारख्या दिग्गजाचे सानिध्य & पुस्तक प्रेमी अश्या शंतनू नायडू या युवकाला थोर म्हणावे लागेल.
लेखनप्रकार
✪ शंतनू नायडूची प्रेरणादायी मुलाखत ✪ वाचनासाठी पुरस्कार देण्याची वेळ येऊ नये ✪ "मला रतन टाटांबद्दल प्रश्न विचारू नका!" ✪ मुंबई बूकीज- निसर्गात वाचण्याची चळवळ ✪ पुस्तकं डोनेट करणं सोपं, पण मांडीवर घेऊन वाचनाची गोडी लावणं कठीण ✪ Good fellows India – नातवंड भाड्याने देतो! ती वेळ आलेली आहे ✪ रतन टाटा माझ्यासाठी "डंबलडोर" होते! ✪ आई शिक्षिका. पण घरी शिक्षिका व शाळेत आई ✪ आई म्हणते, मराठी मुलगी मिळाली तर बरं होईल! सर्वांना नमस्कार. काही‌ दिवसांपूर्वी लोकमत साहित्य पुरस्कार कार्यक्रमामध्ये टाटा मोटर्समधील जनरल मॅनेजर शंतनू नायडूची मुलाखत बघितली! शंतनू नायडू! आदरणीय रतन‌ टाटांचा तरूण मित्र!

(पावश्या लवकर आलाच आहे तर.....)

अनन्त्_यात्री ·
हे ताडपत्रीवाल्या, गतसाली न खपलेल्या मालावरची धूळ झटक हे पाणीपुरवठा खात्यातल्या टेंडर बाबू, फिल्टर सफाईच्या निविदांच्या नैवेद्यांची ताटे सजव हे वृक्षसंवर्धन खात्यातील खात्यापित्या लोकसेवका, ट्री ट्रिमिंग च्या निमित्ताने कोणते वृक्ष भुईसपाट करायचे ते बिल्डरांबरोबर ठरव हे नगर सेवका, नालेसफाईच्या हातसफाईवरच्या श्वेतपत्रिकेचा कच्चा खर्डा बनवायला घे हे पालक मंत्र्या, महापुरोत्तर अन् भूस्खलनोत्तर सहसंवेदनांचे वार्षिक भावविभोर सांत्वनसंदेश बनवायला घे हे विदग्ध साहित्यिका, मेघदूताची नव्या अंगाने चिरफाड करणारे तुझे लेख आघाडीच्या वृत्तपत्र पुरवणीत छापून आणायला सेटिंग लाव हे हायबरनेटिंग कविवर्या

'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?

माहितगार ·

चित्रगुप्त गुरुवार, 03/27/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस गुरुवार, 03/27/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/10/2025 - 16:16
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म गुरुवार, 04/10/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.

चित्रगुप्त गुरुवार, 03/27/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस गुरुवार, 03/27/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

प्रसाद गोडबोले गुरुवार, 04/10/2025 - 16:16
अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म गुरुवार, 04/10/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.

"माझी मदतनीस"च्या निमित्ताने

आजी ·

कंजूस Sat, 03/22/2025 - 10:51
हिंदू विचार म्हणजे काय?
टिळकांपेक्षा आगरकर, सावरकर यांचे विचार पटले....
टिळकांनी कोल्हापूरच्या शाहु महाराजांनी फारच पंगा घेतला होता हिंदू वैदिक धार्मिक आरक्षणावरून. पण लोकांनी ते स्वराज्य लढ्याच्या विचारांत कानाआड केलं. Why I am a Hindu - Shashi Tharoor हे पुस्तक वाचता येईल.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 03/22/2025 - 11:35
मला टिळकांवरच एक जुनं साप्ताहिक मिळालं आहे,लवकर वाचेन.पण गीतारहस्य वाचतांना त्यांचा वैदिक संस्कृतीचा दांडगा अभ्यास समजत आहे.पण याचा अट्टाहास दिसला नाही.उलट ज्ञान , ज्ञाता या गोष्टी अनुभव शकतो पण 'ज्ञेय' जाणणं म्हणजे उगाच दमछाक असं ते वेळोवेळी स्पष्ट करतात.याचा मला खरंच फायदा झाला. तरी ते शाहूंविषयी अट्टाहास का होते हे लवकरच जाणून येईल.मग आगरकरांविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करेन :):)

वामन देशमुख Sat, 03/22/2025 - 10:52
त्या चर्चेचा समारोप या वेगळ्या धाग्यामध्ये छान केलाय, आजी.

Bhakti Sat, 03/22/2025 - 11:30
चांगलं मनोगत आजी_/\_ कोणतेही विचारसरणी स्वबोधापर्यंत नेणारी असलीच पण तो 'स्व' वैश्विकतेसाठी जोडला पाहिजे.हेच मिसिंग असतं बरेचदा,हेच ओळखता यायला हवं.पण काही विनाकारण अहंभाव घट्ट धरु ठेवतात.त्यामुळे खुप अडचणी वाढतात.

कंजूस Sat, 03/22/2025 - 10:51
हिंदू विचार म्हणजे काय?
टिळकांपेक्षा आगरकर, सावरकर यांचे विचार पटले....
टिळकांनी कोल्हापूरच्या शाहु महाराजांनी फारच पंगा घेतला होता हिंदू वैदिक धार्मिक आरक्षणावरून. पण लोकांनी ते स्वराज्य लढ्याच्या विचारांत कानाआड केलं. Why I am a Hindu - Shashi Tharoor हे पुस्तक वाचता येईल.

In reply to by कंजूस

Bhakti Sat, 03/22/2025 - 11:35
मला टिळकांवरच एक जुनं साप्ताहिक मिळालं आहे,लवकर वाचेन.पण गीतारहस्य वाचतांना त्यांचा वैदिक संस्कृतीचा दांडगा अभ्यास समजत आहे.पण याचा अट्टाहास दिसला नाही.उलट ज्ञान , ज्ञाता या गोष्टी अनुभव शकतो पण 'ज्ञेय' जाणणं म्हणजे उगाच दमछाक असं ते वेळोवेळी स्पष्ट करतात.याचा मला खरंच फायदा झाला. तरी ते शाहूंविषयी अट्टाहास का होते हे लवकरच जाणून येईल.मग आगरकरांविषयी जाणून घेण्यासाठी प्रयत्न करेन :):)

वामन देशमुख Sat, 03/22/2025 - 10:52
त्या चर्चेचा समारोप या वेगळ्या धाग्यामध्ये छान केलाय, आजी.

Bhakti Sat, 03/22/2025 - 11:30
चांगलं मनोगत आजी_/\_ कोणतेही विचारसरणी स्वबोधापर्यंत नेणारी असलीच पण तो 'स्व' वैश्विकतेसाठी जोडला पाहिजे.हेच मिसिंग असतं बरेचदा,हेच ओळखता यायला हवं.पण काही विनाकारण अहंभाव घट्ट धरु ठेवतात.त्यामुळे खुप अडचणी वाढतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली. मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते. मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आले. हिंदू म्हणून लहानाची मोठी झाले. मला अर्थातच माझ्या धर्माचा अभिमान आहे. माझा धर्म मी बदलणार नाही.

माझी मदतनीस..

आजी ·

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म Mon, 03/10/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 03/12/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Tue, 03/11/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि Tue, 03/11/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 03/13/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:38
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti गुरुवार, 03/13/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:38
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 11:38
असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:44
यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Fri, 03/14/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Fri, 03/14/2025 - 19:57
कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख Tue, 03/11/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे Wed, 03/12/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/13/2025 - 12:44
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:05
काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:11
कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 15:29
कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

धर्मराजमुटके Fri, 03/14/2025 - 18:19
आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

विअर्ड विक्स Fri, 03/14/2025 - 19:44
नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी Sat, 03/22/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म Mon, 03/10/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 03/12/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Tue, 03/11/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि Tue, 03/11/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 03/13/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:38
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti गुरुवार, 03/13/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:38
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 11:38
असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:44
यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Fri, 03/14/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Fri, 03/14/2025 - 19:57
कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख Tue, 03/11/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे Wed, 03/12/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/13/2025 - 12:44
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:05
काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:11
कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 15:29
कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

धर्मराजमुटके Fri, 03/14/2025 - 18:19
आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

विअर्ड विक्स Fri, 03/14/2025 - 19:44
नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी Sat, 03/22/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..
लेखनप्रकार
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.